AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तूप की मलाई… त्वचा चमकदार आणि तजेलदार करण्यास काय फायदेशीर? जाणून घ्या महत्वाचे 

त्वचा सुंदर बनवण्यासाठी सर्वांकडूनच प्रयत्न केली जातात. बरेच लोक रात्री झोपताना चेहऱ्यावर तूप लावतात. मात्र, तूप त्वचेसाठी अधिक फायदेशीर आहे की, मलाई हा प्रश्न कायम पडलेला असतो. जाणून घ्या त्वचेसाठी तूप फायदेशीर आहे की, मलाई.

| Updated on: Aug 16, 2025 | 2:48 PM
Share
चमकदार त्वचा सर्वांनाच हवी असते. यासाठी विविध उपाय केली जातात. अनेकजण चांगल्या त्वचेसाठी तूप लावतात तर काही जण मलाई लावतात. मात्र, प्रश्न पडतो की, तूप की मलाई दोन्हीपैकी त्वचेसाठी अधिक फायदेशीर काय आहे. 

चमकदार त्वचा सर्वांनाच हवी असते. यासाठी विविध उपाय केली जातात. अनेकजण चांगल्या त्वचेसाठी तूप लावतात तर काही जण मलाई लावतात. मात्र, प्रश्न पडतो की, तूप की मलाई दोन्हीपैकी त्वचेसाठी अधिक फायदेशीर काय आहे. 

1 / 5
 जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी मलाई आणि तूप वापरले तर सकाळी तुमची त्वचा मॉइश्चरायझ होते. मुळात म्हणजे दोन्ही तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. 

जर तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी मलाई आणि तूप वापरले तर सकाळी तुमची त्वचा मॉइश्चरायझ होते. मुळात म्हणजे दोन्ही तुमच्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. 

2 / 5
मलाईमध्ये चरबी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई यासह अनेक जीवनसत्त्वे असतात, जे आपल्या त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. 

मलाईमध्ये चरबी, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन ई यासह अनेक जीवनसत्त्वे असतात, जे आपल्या त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. 

3 / 5
तुपाबद्दल बोलायचे झाले तर त्यात जीवनसत्त्वे अ, ड, ई आणि के, तसेच निरोगी चरबी आणि ब्युटीरिक अॅसिड असते.जे आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. 

तुपाबद्दल बोलायचे झाले तर त्यात जीवनसत्त्वे अ, ड, ई आणि के, तसेच निरोगी चरबी आणि ब्युटीरिक अॅसिड असते.जे आपल्या त्वचेसाठी फायदेशीर आहे. 

4 / 5
तुम्ही एक दिवस तूप आणि दुसरे दिवसी मलाई चेहऱ्याला लावू शकता. यामुळे त्वचा तजेलदार आणि मुलायम होण्यास मदत होते. 

तुम्ही एक दिवस तूप आणि दुसरे दिवसी मलाई चेहऱ्याला लावू शकता. यामुळे त्वचा तजेलदार आणि मुलायम होण्यास मदत होते. 

5 / 5
Follow Us
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर
धर्मस्वातंत्र्य विधेयक CM फडणवीसांकडून विधानसभेत सादर.
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.