AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिल्ली शिवाय अन्य शहरातून का धावत नाही राजधानी एक्सप्रेस, हे आहे यामागील कारण !

Rajdhani Express Facts: तुम्हाला माहिती आहे का देशांमध्येच जीतक्या ही राजधानी एक्सप्रेस आहेत त्या सर्व दिल्ली स्थानकवरूनच का धावतात? यामागील एक विशेष कारण आहे याबद्दल अनेकांना माहिती नाही.

| Edited By: | Updated on: Feb 08, 2022 | 10:24 PM
Share
उन्हाळी सुट्टीत उत्तर प्रदेशसाठी कुर्ला स्थानकातून टीचर्स स्पेशल ट्रेन सुटणार

उन्हाळी सुट्टीत उत्तर प्रदेशसाठी कुर्ला स्थानकातून टीचर्स स्पेशल ट्रेन सुटणार

1 / 5
राजधानी एक्सप्रेसची सुरुवात 1969 मध्ये वेगाने धावणारी ट्रेन सेवा म्हणून या ट्रेन ची नोंद करण्यात आली होती.या ट्रेन ची गती (70 किलोमीटर/प्रति तास) सर्वसाधारण ट्रेनच्या तुलनेत अधिक(140 किलोमीटर /तास) ठेवण्यात आली आहे.

राजधानी एक्सप्रेसची सुरुवात 1969 मध्ये वेगाने धावणारी ट्रेन सेवा म्हणून या ट्रेन ची नोंद करण्यात आली होती.या ट्रेन ची गती (70 किलोमीटर/प्रति तास) सर्वसाधारण ट्रेनच्या तुलनेत अधिक(140 किलोमीटर /तास) ठेवण्यात आली आहे.

2 / 5
काय आहे राजधानी एक्सप्रेस ची  कहानी? -खरेतर ,राजधानी एक्सप्रेस दिल्लीसाठीच सुरू केली गेली आहे. ही ट्रेन दिल्लीला देशांतील अन्य शहरांना जोडण्याच्या दृष्टीकोनातून चालवण्यात आली.  

काय आहे राजधानी एक्सप्रेस ची कहानी? -खरेतर ,राजधानी एक्सप्रेस दिल्लीसाठीच सुरू केली गेली आहे. ही ट्रेन दिल्लीला देशांतील अन्य शहरांना जोडण्याच्या दृष्टीकोनातून चालवण्यात आली.  

3 / 5
या कारणामुळे सगळ्या राजधानी एक्सप्रेस फक्त दिल्ली वरूनच रवाना होतात आणि पुन्हा दिल्लीत येथे येतात हेच कारण आहे की जयपुर ,लखनऊ सारख्या शहरातून ही ट्रेन अद्याप सुरू झाली नाही. तसे पाहायला गेले तर ही ट्रेन अनेक स्टेशनवर थांबते ज्यामुळे आपण या ट्रेनमध्ये बसून सहज प्रवास करू शकतो.

या कारणामुळे सगळ्या राजधानी एक्सप्रेस फक्त दिल्ली वरूनच रवाना होतात आणि पुन्हा दिल्लीत येथे येतात हेच कारण आहे की जयपुर ,लखनऊ सारख्या शहरातून ही ट्रेन अद्याप सुरू झाली नाही. तसे पाहायला गेले तर ही ट्रेन अनेक स्टेशनवर थांबते ज्यामुळे आपण या ट्रेनमध्ये बसून सहज प्रवास करू शकतो.

4 / 5
आपणास सांगू इच्छितो की, रेल्वे आता अंदाजे 15 जोडी राजधानी एक्सप्रेस गाडी चालवत आहे.ही ट्रेन दिल्ली  अहमदाबाद, बंगलोर, भुवनेश्वर, बिलसपुर, चेन्नई, गुवाहाटी/डिब्रूगढ, राँची, कोलकाता, जम्मू, मुंबई, पटना, सिकंदराबाद आणि त्रिवेंद्रम यांना जोडते.

आपणास सांगू इच्छितो की, रेल्वे आता अंदाजे 15 जोडी राजधानी एक्सप्रेस गाडी चालवत आहे.ही ट्रेन दिल्ली अहमदाबाद, बंगलोर, भुवनेश्वर, बिलसपुर, चेन्नई, गुवाहाटी/डिब्रूगढ, राँची, कोलकाता, जम्मू, मुंबई, पटना, सिकंदराबाद आणि त्रिवेंद्रम यांना जोडते.

5 / 5
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.