AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : लग्नाच्यावेळी पती-पत्नीच्या वयात किती अंतर असावं? चाणक्य म्हणतात…

Chanakya Niti : लग्न करताना बऱ्याच गोष्टी पाहिल्या जातात. यात वय एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. दोघांच्या वयात किती अंतर आहे? याची अनेकदा चर्चा होतो. विवाहाच्यावेळी वयातील या अंतराबद्दल आचार्य चाणक्य यांनी निती शास्त्रात महत्त्वाच भाष्य केलं आहे.

| Updated on: Jul 24, 2024 | 1:38 PM
Share
लग्न जुळवताना बऱ्याच गोष्टी पाहिल्या जातात. वर्ण, आर्थिक परिस्थिती, आवड-निवड, रक्तगट अशा बऱ्याच गोष्टी तपासल्या जातात. त्यात वयातील अंतर हे सुद्धा महत्त्वाच असतं.

लग्न जुळवताना बऱ्याच गोष्टी पाहिल्या जातात. वर्ण, आर्थिक परिस्थिती, आवड-निवड, रक्तगट अशा बऱ्याच गोष्टी तपासल्या जातात. त्यात वयातील अंतर हे सुद्धा महत्त्वाच असतं.

1 / 5
आचार्य चाणक्य यांनी निती शास्त्रात पती-पत्नीच्या वयामधील अंतरावर भाष्य केलं आहे. लग्न करताना दोघांच्या वयात किती अंतर असाव? याबद्दल मत व्यक्त केलं आहे. चाणक्य यांच्यामते दोघांच्या वयात फार अंतर नसावं.

आचार्य चाणक्य यांनी निती शास्त्रात पती-पत्नीच्या वयामधील अंतरावर भाष्य केलं आहे. लग्न करताना दोघांच्या वयात किती अंतर असाव? याबद्दल मत व्यक्त केलं आहे. चाणक्य यांच्यामते दोघांच्या वयात फार अंतर नसावं.

2 / 5
आचार्य चाणक्य यांच्या मते पती-पत्नीच नातं शारीरिक आणि मानसिक स्वास्थायासाठी आवश्यक आहे. दोघांमधील वयात जास्त अंतर असेल, अडचणी येतात. आचार्य चाणक्य यांच्यानुसार, जास्त वयाच्या वृद्ध व्यक्तीने कमी वयाच्या मुलीसोबत लग्न करु नये. अशा प्रकारच लग्न जास्त काळ टिकत नाही.

आचार्य चाणक्य यांच्या मते पती-पत्नीच नातं शारीरिक आणि मानसिक स्वास्थायासाठी आवश्यक आहे. दोघांमधील वयात जास्त अंतर असेल, अडचणी येतात. आचार्य चाणक्य यांच्यानुसार, जास्त वयाच्या वृद्ध व्यक्तीने कमी वयाच्या मुलीसोबत लग्न करु नये. अशा प्रकारच लग्न जास्त काळ टिकत नाही.

3 / 5
आचार्य चाणक्य यांच्यानुसार लग्नानंतर स्त्री-पुरुषाच्या वयात जास्त अंतर असेल, तर अडचणी वाढतात. अशा स्थितीत दोघांची मानसिकता वेगळी असते, त्यामुळे नात कमजोर होतं.

आचार्य चाणक्य यांच्यानुसार लग्नानंतर स्त्री-पुरुषाच्या वयात जास्त अंतर असेल, तर अडचणी वाढतात. अशा स्थितीत दोघांची मानसिकता वेगळी असते, त्यामुळे नात कमजोर होतं.

4 / 5
लग्नाच्यावेळी पती-पत्नीच्या वयामधील अंतर 3 ते 5 वर्षांच असेल, तर दोघांच्या मानसिकतेत फार फरक नसतो. दोघे परस्परांना समजून घेतात. त्यामुळे नातं अधिक चांगलं होतं.

लग्नाच्यावेळी पती-पत्नीच्या वयामधील अंतर 3 ते 5 वर्षांच असेल, तर दोघांच्या मानसिकतेत फार फरक नसतो. दोघे परस्परांना समजून घेतात. त्यामुळे नातं अधिक चांगलं होतं.

5 / 5
Follow Us
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही
अजितदादांच्या अपघाताला 2 महिने झाले तरी उद्याप न्याय मिळाला नाही.
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?
बुलढाण्यात इंधन टंचाई; एकाच पंपावर गर्दी, अफवांमुळे तुटवडा वाढला?.
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा
ठाकरेंच्या काळात पाणी दिलं हा आरोप दिशाभूल करणारा.
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान
पेट्रोल-डिझेल दरवाढीबाबत फडणवीसांचं मोठं विधान.
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस
लॉकडाऊन लागणार नाही, अफवा पसरवणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार - CM फडणवीस.
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना...
छत्रपती संभाजीनगर महापालिकेत सभागृहात गोंधळ; ठाकरेंच्या नगरसेवकांना....
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प
बुलढाणा चांदी बाजारात मंदी; LPGच्या तुटवड्यामुळे दागिन्यांचे काम ठप्प.
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?
राजकारण संपल्यानंतर काय करणार? पंकजा मुंडे यांचं मोठं विधान काय?.
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या....
सुप्रिया सुळेंच्या त्या वक्तव्यावर काँग्रेसची टीका; फडणवीस यांच्या.....
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय
पुन्हा लॉकडाऊन?केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंग पुरींचं ट्विट काय.