AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : लग्नाच्यावेळी पती-पत्नीच्या वयात किती अंतर असावं? चाणक्य म्हणतात…

Chanakya Niti : लग्न करताना बऱ्याच गोष्टी पाहिल्या जातात. यात वय एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. दोघांच्या वयात किती अंतर आहे? याची अनेकदा चर्चा होतो. विवाहाच्यावेळी वयातील या अंतराबद्दल आचार्य चाणक्य यांनी निती शास्त्रात महत्त्वाच भाष्य केलं आहे.

| Updated on: Jul 24, 2024 | 1:38 PM
Share
लग्न जुळवताना बऱ्याच गोष्टी पाहिल्या जातात. वर्ण, आर्थिक परिस्थिती, आवड-निवड, रक्तगट अशा बऱ्याच गोष्टी तपासल्या जातात. त्यात वयातील अंतर हे सुद्धा महत्त्वाच असतं.

लग्न जुळवताना बऱ्याच गोष्टी पाहिल्या जातात. वर्ण, आर्थिक परिस्थिती, आवड-निवड, रक्तगट अशा बऱ्याच गोष्टी तपासल्या जातात. त्यात वयातील अंतर हे सुद्धा महत्त्वाच असतं.

1 / 5
आचार्य चाणक्य यांनी निती शास्त्रात पती-पत्नीच्या वयामधील अंतरावर भाष्य केलं आहे. लग्न करताना दोघांच्या वयात किती अंतर असाव? याबद्दल मत व्यक्त केलं आहे. चाणक्य यांच्यामते दोघांच्या वयात फार अंतर नसावं.

आचार्य चाणक्य यांनी निती शास्त्रात पती-पत्नीच्या वयामधील अंतरावर भाष्य केलं आहे. लग्न करताना दोघांच्या वयात किती अंतर असाव? याबद्दल मत व्यक्त केलं आहे. चाणक्य यांच्यामते दोघांच्या वयात फार अंतर नसावं.

2 / 5
आचार्य चाणक्य यांच्या मते पती-पत्नीच नातं शारीरिक आणि मानसिक स्वास्थायासाठी आवश्यक आहे. दोघांमधील वयात जास्त अंतर असेल, अडचणी येतात. आचार्य चाणक्य यांच्यानुसार, जास्त वयाच्या वृद्ध व्यक्तीने कमी वयाच्या मुलीसोबत लग्न करु नये. अशा प्रकारच लग्न जास्त काळ टिकत नाही.

आचार्य चाणक्य यांच्या मते पती-पत्नीच नातं शारीरिक आणि मानसिक स्वास्थायासाठी आवश्यक आहे. दोघांमधील वयात जास्त अंतर असेल, अडचणी येतात. आचार्य चाणक्य यांच्यानुसार, जास्त वयाच्या वृद्ध व्यक्तीने कमी वयाच्या मुलीसोबत लग्न करु नये. अशा प्रकारच लग्न जास्त काळ टिकत नाही.

3 / 5
आचार्य चाणक्य यांच्यानुसार लग्नानंतर स्त्री-पुरुषाच्या वयात जास्त अंतर असेल, तर अडचणी वाढतात. अशा स्थितीत दोघांची मानसिकता वेगळी असते, त्यामुळे नात कमजोर होतं.

आचार्य चाणक्य यांच्यानुसार लग्नानंतर स्त्री-पुरुषाच्या वयात जास्त अंतर असेल, तर अडचणी वाढतात. अशा स्थितीत दोघांची मानसिकता वेगळी असते, त्यामुळे नात कमजोर होतं.

4 / 5
लग्नाच्यावेळी पती-पत्नीच्या वयामधील अंतर 3 ते 5 वर्षांच असेल, तर दोघांच्या मानसिकतेत फार फरक नसतो. दोघे परस्परांना समजून घेतात. त्यामुळे नातं अधिक चांगलं होतं.

लग्नाच्यावेळी पती-पत्नीच्या वयामधील अंतर 3 ते 5 वर्षांच असेल, तर दोघांच्या मानसिकतेत फार फरक नसतो. दोघे परस्परांना समजून घेतात. त्यामुळे नातं अधिक चांगलं होतं.

5 / 5
मालेगावच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक संपल्यानंतर मोठी दुर्घटना
मालेगावच्या महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक संपल्यानंतर मोठी दुर्घटना.
मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार
मुंबई पालिकेत 16 फेब्रुवारीला विरोधी पक्षनेता नेमणार.
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान
92 वर्षाचे आजोबा आणि 90 वर्षाच्या आजीचे मतदान.
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान
आम्ही अपशकुन करणार नाही! महापौरपदाबाबत किशोरी पेडणेकरांचं मोठं विधान.
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार
सांगली बलगडवेमध्ये ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार.
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प
रितू तावडेंनी व्यक्त केला मुंबईच्या विकासाला गती देण्याचा संकल्प.
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात
ठाकरे गटाकडून महापौर, उपमहापौरपदाचा उमेदवार कोण? फैसला थोड्याच वेळात.
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड
मालेगावच्या महापौरपदी नसरीन बानो शेख यांची निवड.
सुनेत्रा पवारांसह दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क
सुनेत्रा पवारांसह दिग्गजांनी बजावला मतदानाचा हक्क.
शोकाकुल वातावरणात बारामतीत निवडणूक! रोहित पवारांनीही केलं मतदान
शोकाकुल वातावरणात बारामतीत निवडणूक! रोहित पवारांनीही केलं मतदान.