AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : लग्नाच्यावेळी पती-पत्नीच्या वयात किती अंतर असावं? चाणक्य म्हणतात…

Chanakya Niti : लग्न करताना बऱ्याच गोष्टी पाहिल्या जातात. यात वय एक महत्त्वाचा फॅक्टर आहे. दोघांच्या वयात किती अंतर आहे? याची अनेकदा चर्चा होतो. विवाहाच्यावेळी वयातील या अंतराबद्दल आचार्य चाणक्य यांनी निती शास्त्रात महत्त्वाच भाष्य केलं आहे.

| Updated on: Jul 24, 2024 | 1:38 PM
Share
लग्न जुळवताना बऱ्याच गोष्टी पाहिल्या जातात. वर्ण, आर्थिक परिस्थिती, आवड-निवड, रक्तगट अशा बऱ्याच गोष्टी तपासल्या जातात. त्यात वयातील अंतर हे सुद्धा महत्त्वाच असतं.

लग्न जुळवताना बऱ्याच गोष्टी पाहिल्या जातात. वर्ण, आर्थिक परिस्थिती, आवड-निवड, रक्तगट अशा बऱ्याच गोष्टी तपासल्या जातात. त्यात वयातील अंतर हे सुद्धा महत्त्वाच असतं.

1 / 5
आचार्य चाणक्य यांनी निती शास्त्रात पती-पत्नीच्या वयामधील अंतरावर भाष्य केलं आहे. लग्न करताना दोघांच्या वयात किती अंतर असाव? याबद्दल मत व्यक्त केलं आहे. चाणक्य यांच्यामते दोघांच्या वयात फार अंतर नसावं.

आचार्य चाणक्य यांनी निती शास्त्रात पती-पत्नीच्या वयामधील अंतरावर भाष्य केलं आहे. लग्न करताना दोघांच्या वयात किती अंतर असाव? याबद्दल मत व्यक्त केलं आहे. चाणक्य यांच्यामते दोघांच्या वयात फार अंतर नसावं.

2 / 5
आचार्य चाणक्य यांच्या मते पती-पत्नीच नातं शारीरिक आणि मानसिक स्वास्थायासाठी आवश्यक आहे. दोघांमधील वयात जास्त अंतर असेल, अडचणी येतात. आचार्य चाणक्य यांच्यानुसार, जास्त वयाच्या वृद्ध व्यक्तीने कमी वयाच्या मुलीसोबत लग्न करु नये. अशा प्रकारच लग्न जास्त काळ टिकत नाही.

आचार्य चाणक्य यांच्या मते पती-पत्नीच नातं शारीरिक आणि मानसिक स्वास्थायासाठी आवश्यक आहे. दोघांमधील वयात जास्त अंतर असेल, अडचणी येतात. आचार्य चाणक्य यांच्यानुसार, जास्त वयाच्या वृद्ध व्यक्तीने कमी वयाच्या मुलीसोबत लग्न करु नये. अशा प्रकारच लग्न जास्त काळ टिकत नाही.

3 / 5
आचार्य चाणक्य यांच्यानुसार लग्नानंतर स्त्री-पुरुषाच्या वयात जास्त अंतर असेल, तर अडचणी वाढतात. अशा स्थितीत दोघांची मानसिकता वेगळी असते, त्यामुळे नात कमजोर होतं.

आचार्य चाणक्य यांच्यानुसार लग्नानंतर स्त्री-पुरुषाच्या वयात जास्त अंतर असेल, तर अडचणी वाढतात. अशा स्थितीत दोघांची मानसिकता वेगळी असते, त्यामुळे नात कमजोर होतं.

4 / 5
लग्नाच्यावेळी पती-पत्नीच्या वयामधील अंतर 3 ते 5 वर्षांच असेल, तर दोघांच्या मानसिकतेत फार फरक नसतो. दोघे परस्परांना समजून घेतात. त्यामुळे नातं अधिक चांगलं होतं.

लग्नाच्यावेळी पती-पत्नीच्या वयामधील अंतर 3 ते 5 वर्षांच असेल, तर दोघांच्या मानसिकतेत फार फरक नसतो. दोघे परस्परांना समजून घेतात. त्यामुळे नातं अधिक चांगलं होतं.

5 / 5
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.