AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care : चारोळीचे ‘हे’ फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि त्वचेच्या सर्व समस्या दूर करा!

चारोळी खाणे जसे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच आपल्या त्वचेसाठी देखील चारोळी फायदेशीर आहे. चारोळीमध्ये प्रथिने, जीवनसत्व सी आणि व्हिटॅमिन बीचा चांगला स्रोत आहे. यामुळे त्वचेच्या सर्व समस्या दूर होतात.

| Edited By: | Updated on: Jul 14, 2021 | 12:24 PM
Share
चारोळी खाणे जसे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच आपल्या त्वचेसाठी देखील चारोळी फायदेशीर आहे.  चारोळीमध्ये प्रथिने, जीवनसत्व सी आणि व्हिटॅमिन बीचा चांगला स्रोत आहे. यामुळे त्वचेच्या सर्व समस्या दूर होतात.

चारोळी खाणे जसे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच आपल्या त्वचेसाठी देखील चारोळी फायदेशीर आहे. चारोळीमध्ये प्रथिने, जीवनसत्व सी आणि व्हिटॅमिन बीचा चांगला स्रोत आहे. यामुळे त्वचेच्या सर्व समस्या दूर होतात.

1 / 5
मुरुमांचा त्रास असल्यास चारोळीमध्ये गुलाब पाणी मिक्स करा आणि मुरुमांवर लावा. आपण हा पॅक चेहऱ्याला आठवड्यातून तीन ते चार वेळा लावला पाहिजे. यामुळे आपल्या चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या दूर होते.

मुरुमांचा त्रास असल्यास चारोळीमध्ये गुलाब पाणी मिक्स करा आणि मुरुमांवर लावा. आपण हा पॅक चेहऱ्याला आठवड्यातून तीन ते चार वेळा लावला पाहिजे. यामुळे आपल्या चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या दूर होते.

2 / 5
आपल्या शरीराला सारखी खाज सुटत असेल तर आपण खोबरेल तेलामध्ये चारोळी बारीक करून मिक्स करा. जेंव्हा अंगाला खाज सुटल्यासारखी वाटते. त्यावेळी हे तेल अंगाला लावा.

आपल्या शरीराला सारखी खाज सुटत असेल तर आपण खोबरेल तेलामध्ये चारोळी बारीक करून मिक्स करा. जेंव्हा अंगाला खाज सुटल्यासारखी वाटते. त्यावेळी हे तेल अंगाला लावा.

3 / 5
जर आपल्या त्वचेवर काळपटपणा आला असेल तर आपण चारोळीची बारीक पेस्ट करून त्यामध्ये दूध मिसळावे. हा फेसपॅक आठवड्यातून तीन ते चार वेळा चेहऱ्याला लावा. यामुळे चेहऱ्यावरील काळपटपणा कमी होईल.

जर आपल्या त्वचेवर काळपटपणा आला असेल तर आपण चारोळीची बारीक पेस्ट करून त्यामध्ये दूध मिसळावे. हा फेसपॅक आठवड्यातून तीन ते चार वेळा चेहऱ्याला लावा. यामुळे चेहऱ्यावरील काळपटपणा कमी होईल.

4 / 5
चारोळीमध्ये गुलाब पाणी मिक्स करा आणि रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्याला लावा. यामुळे चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

चारोळीमध्ये गुलाब पाणी मिक्स करा आणि रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्याला लावा. यामुळे चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

5 / 5
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर
T20 विश्वचषक स्पर्धेतून मोठी बातमी; 'हा' संघ थेट बाहेर.
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास
एकाच वेळी 7 घरांमध्ये चोरी; लाखोंची रक्कम लंपास.
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया
मुंबईच्या महापौरपदाचा मान महिलेला मिळताच भाजपची पहिली प्रतिक्रिया.
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम
महापौर आरक्षण सोडतीवरून ठाकरे गट नाराज, मिसाळ यांनी सांगितले नियम.
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल
ST प्रवर्गाच्या चिठ्ठ्या का टाकल्या नाहीत? पेडणेकरांचा सवाल.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट.
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव.
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?.
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग
ठाकरे बंधूंच्या मनोमिलनात पहिला मीठाचा खडा, कल्याण-डोंबिवलीतच सुरुंग.