AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skin Care : चारोळीचे ‘हे’ फेसपॅक चेहऱ्याला लावा आणि त्वचेच्या सर्व समस्या दूर करा!

चारोळी खाणे जसे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच आपल्या त्वचेसाठी देखील चारोळी फायदेशीर आहे. चारोळीमध्ये प्रथिने, जीवनसत्व सी आणि व्हिटॅमिन बीचा चांगला स्रोत आहे. यामुळे त्वचेच्या सर्व समस्या दूर होतात.

| Edited By: | Updated on: Jul 14, 2021 | 12:24 PM
Share
चारोळी खाणे जसे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच आपल्या त्वचेसाठी देखील चारोळी फायदेशीर आहे.  चारोळीमध्ये प्रथिने, जीवनसत्व सी आणि व्हिटॅमिन बीचा चांगला स्रोत आहे. यामुळे त्वचेच्या सर्व समस्या दूर होतात.

चारोळी खाणे जसे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. तसेच आपल्या त्वचेसाठी देखील चारोळी फायदेशीर आहे. चारोळीमध्ये प्रथिने, जीवनसत्व सी आणि व्हिटॅमिन बीचा चांगला स्रोत आहे. यामुळे त्वचेच्या सर्व समस्या दूर होतात.

1 / 5
मुरुमांचा त्रास असल्यास चारोळीमध्ये गुलाब पाणी मिक्स करा आणि मुरुमांवर लावा. आपण हा पॅक चेहऱ्याला आठवड्यातून तीन ते चार वेळा लावला पाहिजे. यामुळे आपल्या चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या दूर होते.

मुरुमांचा त्रास असल्यास चारोळीमध्ये गुलाब पाणी मिक्स करा आणि मुरुमांवर लावा. आपण हा पॅक चेहऱ्याला आठवड्यातून तीन ते चार वेळा लावला पाहिजे. यामुळे आपल्या चेहऱ्यावरील मुरूमाची समस्या दूर होते.

2 / 5
आपल्या शरीराला सारखी खाज सुटत असेल तर आपण खोबरेल तेलामध्ये चारोळी बारीक करून मिक्स करा. जेंव्हा अंगाला खाज सुटल्यासारखी वाटते. त्यावेळी हे तेल अंगाला लावा.

आपल्या शरीराला सारखी खाज सुटत असेल तर आपण खोबरेल तेलामध्ये चारोळी बारीक करून मिक्स करा. जेंव्हा अंगाला खाज सुटल्यासारखी वाटते. त्यावेळी हे तेल अंगाला लावा.

3 / 5
जर आपल्या त्वचेवर काळपटपणा आला असेल तर आपण चारोळीची बारीक पेस्ट करून त्यामध्ये दूध मिसळावे. हा फेसपॅक आठवड्यातून तीन ते चार वेळा चेहऱ्याला लावा. यामुळे चेहऱ्यावरील काळपटपणा कमी होईल.

जर आपल्या त्वचेवर काळपटपणा आला असेल तर आपण चारोळीची बारीक पेस्ट करून त्यामध्ये दूध मिसळावे. हा फेसपॅक आठवड्यातून तीन ते चार वेळा चेहऱ्याला लावा. यामुळे चेहऱ्यावरील काळपटपणा कमी होईल.

4 / 5
चारोळीमध्ये गुलाब पाणी मिक्स करा आणि रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्याला लावा. यामुळे चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

चारोळीमध्ये गुलाब पाणी मिक्स करा आणि रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट आपल्या चेहऱ्याला लावा. यामुळे चेहऱ्याच्या अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

5 / 5
Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.