केस गळणे ही एक सामान्य समस्या आहे. केस गळण्याची अनेक कारणे असू शकतात. त्यामध्ये बदलेली जीवनशैली, अनहेल्दी खाणे आणि केसांची योग्य काळजी न घेणे. मात्र घरच्या घरी काही आयुर्वेदिक उपचार करून देखील आपण केस गळतीची समस्या दूर करू शकतो.
केस गळणे ही एक सामान्य समस्या आहे. केस गळण्याची अनेक कारणे असू शकतात. त्यामध्ये बदलेली जीवनशैली, अनहेल्दी खाणे आणि केसांची योग्य काळजी न घेणे. मात्र घरच्या घरी काही आयुर्वेदिक उपचार करून देखील आपण केस गळतीची समस्या दूर करू शकतो.
1 / 5
आवळा, रीठा आणि शिककाई हे तीन घटक आपल्या केसांसाठी अत्यंत फायदेशीर असतात. आवळा व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्ससह समृद्ध आहे. हे केस गळणे नियंत्रित करण्यात आणि निरोगी केसांच्या पेशींना प्रोत्साहित करते.
2 / 5
रीठामध्ये लोह असते जे केसांच्या पेशींच्या वाढीस प्रोत्साहन देते. कोरफडचा वापर त्वचा आणि केसांच्या अनेक समस्यांशी लढण्यासाठी केला जाऊ शकतो. हे आपल्या त्वचेच्या सर्व समस्या दूर करण्यात मदत करते.
3 / 5
तसेच कोरफड ही आपल्या केसांसाठी देखील फायदेशीर आहे. यामुळे आपण आवळा, रिठा, शिककाई आणि कोरफड आपल्या केसांना लावली पाहिजे. यामुळे केस गळतीची समस्या कायमची दूर होण्यास मदत होते.