AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ayurveda | निरोगी राहण्यासाठी या आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा आहारात समावेश करा!

अश्वगंधा औषधाचे काम करते. हे तणाव आणि चिंता पातळी कमी करते. तसेच मेंदूची कार्य क्षमता वाढवण्यास मदत होते. तुम्ही अर्धा चमचा अश्वगंधा पावडर दुधासोबत घेऊ शकता. यामुळे आपला सर्व ताण कमी होण्यास मदत होईल. आयुर्वेदिक औषधांमध्ये ब्राह्मीचा वापर अनेक प्रकारे केला जातो. ब्राह्मी स्मरणशक्ती वाढवणाऱ्या गुणधर्मांसाठी ओळखली जाते. या औषधी वनस्पतीचे इतरही अनेक फायदे आहेत. यामुळे त्वचा निरोगी राहते आणि जळजळ कमी होते.

| Edited By: | Updated on: Apr 27, 2022 | 8:51 AM
Share
आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा वापर अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी केला जातो. औषधी वनस्पती विविध प्रकारचे आरोग्य फायदे देतात. तुम्ही अनेक प्रकारच्या आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे नियमित सेवन करू शकता. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या औषधी वनस्पतीयाबद्दल सविस्तरपणे

आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचा वापर अनेक रोगांवर उपचार करण्यासाठी केला जातो. औषधी वनस्पती विविध प्रकारचे आरोग्य फायदे देतात. तुम्ही अनेक प्रकारच्या आयुर्वेदिक औषधी वनस्पतींचे नियमित सेवन करू शकता. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत या औषधी वनस्पतीयाबद्दल सविस्तरपणे

1 / 5
अश्वगंधा औषधाचे काम करते. हे तणाव आणि चिंता पातळी कमी करते. तसेच मेंदूची कार्य क्षमता वाढवण्यास मदत होते. तुम्ही अर्धा चमचा अश्वगंधा पावडर दुधासोबत घेऊ शकता. यामुळे आपला सर्व ताण कमी होण्यास मदत होईल.

अश्वगंधा औषधाचे काम करते. हे तणाव आणि चिंता पातळी कमी करते. तसेच मेंदूची कार्य क्षमता वाढवण्यास मदत होते. तुम्ही अर्धा चमचा अश्वगंधा पावडर दुधासोबत घेऊ शकता. यामुळे आपला सर्व ताण कमी होण्यास मदत होईल.

2 / 5
आयुर्वेदिक औषधांमध्ये ब्राह्मीचा वापर अनेक प्रकारे केला जातो. ब्राह्मी स्मरणशक्ती वाढवणाऱ्या गुणधर्मांसाठी ओळखली जाते. या औषधी वनस्पतीचे इतरही अनेक फायदे आहेत. यामुळे त्वचा निरोगी राहते आणि जळजळ कमी होते.

आयुर्वेदिक औषधांमध्ये ब्राह्मीचा वापर अनेक प्रकारे केला जातो. ब्राह्मी स्मरणशक्ती वाढवणाऱ्या गुणधर्मांसाठी ओळखली जाते. या औषधी वनस्पतीचे इतरही अनेक फायदे आहेत. यामुळे त्वचा निरोगी राहते आणि जळजळ कमी होते.

3 / 5
तुळस विविध पदार्थांमध्ये वापरली जाते. त्यामुळे जेवणाची चव वाढते. त्यामुळे पचनसंस्था निरोगी राहते. आयुर्वेदिक औषधांमध्येही तुळशीचा वापर केला जातो. तुळशी आतड्यांसंबंधी आजार आणि मळमळ यावर उपचार करते.

तुळस विविध पदार्थांमध्ये वापरली जाते. त्यामुळे जेवणाची चव वाढते. त्यामुळे पचनसंस्था निरोगी राहते. आयुर्वेदिक औषधांमध्येही तुळशीचा वापर केला जातो. तुळशी आतड्यांसंबंधी आजार आणि मळमळ यावर उपचार करते.

4 / 5
जिनसेंगचीमुळे औषध म्हणून वापरली जातात. तसेच मेंदूचे कार्य वाढवण्यास मदत होते. त्यामुळे पचनसंस्था निरोगी राहते. तुम्ही ते पावडर किंवा कॅप्सूलच्या स्वरूपात देखील घेऊ शकता. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

जिनसेंगचीमुळे औषध म्हणून वापरली जातात. तसेच मेंदूचे कार्य वाढवण्यास मदत होते. त्यामुळे पचनसंस्था निरोगी राहते. तुम्ही ते पावडर किंवा कॅप्सूलच्या स्वरूपात देखील घेऊ शकता. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)

5 / 5
Follow Us
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
जिल्हा परिषद आणि पंचायत समितीत नामनिर्देशित सदस्य निवडीचा मार्ग मोकळा
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
MPSC औषध निरीक्षक पेपरफुटी: ब्रेकअपने उघड केले घोटाळ्याचे बिंग
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चे सुरुच1.
आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरूच: मंत्र्यांसोबतच्या चर्चेनंतरही मागण्यांवर तोडगा नाहीच
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर; महाराष्ट्रातील नागरिकांसाठी हेल्पलाईन
नेपाळमधील पूरस्थिती गंभीर, बिहारला सतर्कतेचा इशारा; महाराष्ट्राच्या नागरिकांसाठी मदत क्रमांक जारी
नेपाळमध्ये महापूर; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महापुरात एक हजारहून अधिक बेपत्ता; राहुल गांधींचे भारत सरकारला महत्त्वाचे आवाहन...
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
नेपाळमधील महाप्रलयाचा बिहारला धोका; एनडीआरएफचे पथक बचावासाठी सज्ज
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मराठा आणि ओबीसी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर मुंबईत निदर्शनांसाठी नवे निर्बंध
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला विरोध!
मुळशी पॅटर्न 2 सिनेमाच्या नावाला मुळशीकरांचा तीव्र विरोध
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
नेपाळमधील महाप्रलयात भारताची साथ, केंद्रीय गृहमंत्र्यांची ग्वाही
मराठा आरक्षणावर तोडगा काढण्याचा सरकारचा प्रयत्न
प्रसाद लाड पुन्हा मनोज जरांगे पाटलांशी संवाद साधणार