AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health : घामाच्या दुर्गंधीपासून दूर राहण्यासाठी या पदार्थांचा आहारात समावेश करा!

दह्यामध्ये असलेले कॅल्शियम शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करते आणि त्यामुळे घामाचा वासही कमी होतो. दिवसा दुपारी दही किंवा ताक सेवन करा. कारण उन्हाळ्यात दह्याचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. उन्हाळ्यात अशी फळे मिळतील, ज्यात पाण्याचे प्रमाण अधिक असते. तज्ज्ञांच्या मते शरीर हायड्रेटेड राहिल्यास घामाचा वास कमी होतो.

| Edited By: | Updated on: Apr 11, 2022 | 8:27 AM
Share
दह्यामध्ये असलेले कॅल्शियम शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करते आणि त्यामुळे घामाचा वासही कमी होतो. दिवसा दुपारी दही किंवा ताक सेवन करा. कारण उन्हाळ्यात दह्याचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

दह्यामध्ये असलेले कॅल्शियम शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करते आणि त्यामुळे घामाचा वासही कमी होतो. दिवसा दुपारी दही किंवा ताक सेवन करा. कारण उन्हाळ्यात दह्याचे सेवन करणे आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

1 / 5
उन्हाळ्यात अशी फळे मिळतील, ज्यात पाण्याचे प्रमाण अधिक असते. तज्ज्ञांच्या मते शरीर हायड्रेटेड राहिल्यास घामाचा वास कमी होतो. त्यामुळे कलिंगड, खरबूज आणि काकडीचे अधिक सेवन करा. यामुळे हायड्रेटेड राहण्यास नक्की मदत होईल.

उन्हाळ्यात अशी फळे मिळतील, ज्यात पाण्याचे प्रमाण अधिक असते. तज्ज्ञांच्या मते शरीर हायड्रेटेड राहिल्यास घामाचा वास कमी होतो. त्यामुळे कलिंगड, खरबूज आणि काकडीचे अधिक सेवन करा. यामुळे हायड्रेटेड राहण्यास नक्की मदत होईल.

2 / 5
जर आपली पचनसंस्था निरोगी राहिली तर शरीराचे तापमानही याद्वारे नियंत्रित राहते. त्यामुळे शरीरातून बाहेर पडणाऱ्या घामाचा वास अजिबात येणार नाही. ऑलिव्ह ऑइलमध्ये असलेल्या अँटिऑक्सिडंट्सने पचनसंस्था निरोगी ठेवता येते.

जर आपली पचनसंस्था निरोगी राहिली तर शरीराचे तापमानही याद्वारे नियंत्रित राहते. त्यामुळे शरीरातून बाहेर पडणाऱ्या घामाचा वास अजिबात येणार नाही. ऑलिव्ह ऑइलमध्ये असलेल्या अँटिऑक्सिडंट्सने पचनसंस्था निरोगी ठेवता येते.

3 / 5
शरीराला हायड्रेट ठेवण्यासोबतच त्यातील फायबरचे प्रमाण पूर्ण करणे देखील महत्त्वाचे आहे. फायबरच्या कमतरतेमुळे शरीराला पचनासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते आणि तापमान वाढल्याने घामही येतो. त्यामुळे काकडी किंवा इतर फायबर युक्त गोष्टींचे सेवन नक्कीच करा.

शरीराला हायड्रेट ठेवण्यासोबतच त्यातील फायबरचे प्रमाण पूर्ण करणे देखील महत्त्वाचे आहे. फायबरच्या कमतरतेमुळे शरीराला पचनासाठी जास्त मेहनत घ्यावी लागते आणि तापमान वाढल्याने घामही येतो. त्यामुळे काकडी किंवा इतर फायबर युक्त गोष्टींचे सेवन नक्कीच करा.

4 / 5
आरोग्याशी संबंधित प्रत्येक समस्या दूर करण्यासाठी पाणी हा रामबाण उपाय म्हणून काम करते. ज्या लोकांना घामाला दुर्गंधी येण्याची समस्या आहे, त्यांनी दिवसभरात जास्तीत जास्त पाणी प्यावे. पाण्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात.

आरोग्याशी संबंधित प्रत्येक समस्या दूर करण्यासाठी पाणी हा रामबाण उपाय म्हणून काम करते. ज्या लोकांना घामाला दुर्गंधी येण्याची समस्या आहे, त्यांनी दिवसभरात जास्तीत जास्त पाणी प्यावे. पाण्यामुळे आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात.

5 / 5
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.