AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Winter Superfoods : निरोगी राहण्यासाठी आणि संसर्ग टाळण्यासाठी ‘या’ पदार्थांचा आहारात समावेश करा!

गरमा गरम वरणामध्ये तूप टाकून खाण्याची मजाच काही वेगळी आहे. तूप खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. याचा वापर तुम्ही भात, भाकरी आणि चपातीमध्येही करू शकता. त्यात आवश्यक फॅटी ऍसिड असतात. यामध्ये व्हिटॅमिन डी, ए, ई मुबलक प्रमाणात असते. जेवणाची चव वाढवण्यासोबतच ते आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.

| Updated on: Feb 04, 2022 | 10:46 AM
Share
थंडीच्या मोसमात सर्दी, ताप अशा अनेक आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागते. या हंगामात आपल्या आहारात अशा पदार्थांचा समावेश करणे महत्वाचे आहे. जे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात. या पदार्थांचा आहारात समावेश केल्याने ते तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतेच पण ऋतूतील आरोग्याच्या समस्यांपासून तुमचे रक्षण देखील होते.

थंडीच्या मोसमात सर्दी, ताप अशा अनेक आरोग्य समस्यांना तोंड द्यावे लागते. या हंगामात आपल्या आहारात अशा पदार्थांचा समावेश करणे महत्वाचे आहे. जे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करतात. या पदार्थांचा आहारात समावेश केल्याने ते तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतेच पण ऋतूतील आरोग्याच्या समस्यांपासून तुमचे रक्षण देखील होते.

1 / 5
डिंकाच्या लाडूचा हिवाळ्याच्या हंगामात आहारात समावेश करा. हे लाडू बनवण्यासाठी डिंक तुपात भाजून त्यात पिठीसाखर घालून लाडू बनवा. ते फायबरने समृद्ध असतात. हे हाडांसाठी चांगले असतात. पचनसंस्थेला निरोगी ठेवते.

डिंकाच्या लाडूचा हिवाळ्याच्या हंगामात आहारात समावेश करा. हे लाडू बनवण्यासाठी डिंक तुपात भाजून त्यात पिठीसाखर घालून लाडू बनवा. ते फायबरने समृद्ध असतात. हे हाडांसाठी चांगले असतात. पचनसंस्थेला निरोगी ठेवते.

2 / 5
हिवाळ्यात तुम्ही अनेक प्रकारच्या हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करू शकता. यामध्ये पालक, मेथी, पुदिना, कांद्याची पात इत्यादी हिरव्या भाज्यांचा समावेश होतो. तुम्ही ते करी, सूप आणि सॅलडच्या स्वरूपात घेऊ शकता. ते अँटिऑक्सिडंट्स, फायबर, जीवनसत्त्वे समृध्द असतात. यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत.

हिवाळ्यात तुम्ही अनेक प्रकारच्या हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करू शकता. यामध्ये पालक, मेथी, पुदिना, कांद्याची पात इत्यादी हिरव्या भाज्यांचा समावेश होतो. तुम्ही ते करी, सूप आणि सॅलडच्या स्वरूपात घेऊ शकता. ते अँटिऑक्सिडंट्स, फायबर, जीवनसत्त्वे समृध्द असतात. यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत.

3 / 5
रताळे आणि बटाटे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. रताळे उकडा आणि खा. बटाट्याचे अनेक पदार्थ तयार करून आपण खाऊ शकतो. हे वजन कमी करण्यास मदत करतात आणि पचनसंस्था निरोगी ठेवतात.

रताळे आणि बटाटे खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. रताळे उकडा आणि खा. बटाट्याचे अनेक पदार्थ तयार करून आपण खाऊ शकतो. हे वजन कमी करण्यास मदत करतात आणि पचनसंस्था निरोगी ठेवतात.

4 / 5
गरमा गरम वरणामध्ये तूप टाकून खाण्याची मजाच काही वेगळी आहे. तूप खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. याचा वापर तुम्ही भात, भाकरी आणि चपातीमध्येही करू शकता. त्यात आवश्यक फॅटी ऍसिड असतात. यामध्ये व्हिटॅमिन डी, ए, ई मुबलक प्रमाणात असते. जेवणाची चव वाढवण्यासोबतच ते आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.

गरमा गरम वरणामध्ये तूप टाकून खाण्याची मजाच काही वेगळी आहे. तूप खाणे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. याचा वापर तुम्ही भात, भाकरी आणि चपातीमध्येही करू शकता. त्यात आवश्यक फॅटी ऍसिड असतात. यामध्ये व्हिटॅमिन डी, ए, ई मुबलक प्रमाणात असते. जेवणाची चव वाढवण्यासोबतच ते आरोग्यासाठीही फायदेशीर आहे.

5 / 5
Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली