AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health Care Tips : जेवण केल्यानंतर तुम्हीही करता ‘या’ चुका? तर वेळीच सावध व्हा, नाहीतर…

पोटभर जेवल्यानंतर पुढील दोन तास काहीही खाणे टाळा. हलके आणि पचायला सोप्या अन्नाचा आहारात समावेश करा. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि फायबरयुक्त पदार्थ खा. फायबर युक्त फळे जास्तीत-जास्त प्रमाणात खा. बद्धकोष्ठता टाळण्यास फायबर युक्त फळे मदत करतात. विशेष म्हणजे यामुळे पाचन तंत्र देखील मजबूत राहते.

| Edited By: | Updated on: Mar 07, 2022 | 12:03 PM
Share
पोटभर जेवल्यानंतर पुढील दोन तास काहीही खाणे टाळा. हलके आणि पचायला सोप्या अन्नाचा आहारात समावेश करा. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि फायबरयुक्त पदार्थ खा.

पोटभर जेवल्यानंतर पुढील दोन तास काहीही खाणे टाळा. हलके आणि पचायला सोप्या अन्नाचा आहारात समावेश करा. शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी आणि फायबरयुक्त पदार्थ खा.

1 / 5
फायबर युक्त फळे जास्तीत-जास्त प्रमाणात खा.  बद्धकोष्ठता टाळण्यास फायबर युक्त फळे मदत करतात. विशेष म्हणजे यामुळे पाचन तंत्र देखील मजबूत राहते.

फायबर युक्त फळे जास्तीत-जास्त प्रमाणात खा. बद्धकोष्ठता टाळण्यास फायबर युक्त फळे मदत करतात. विशेष म्हणजे यामुळे पाचन तंत्र देखील मजबूत राहते.

2 / 5
लिंबू पाणी पिणे आरोग्यासाठी खूप चांगले आहे. लिंबू पाणी पिल्यामुळे तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर साचलेली विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत करते.

लिंबू पाणी पिणे आरोग्यासाठी खूप चांगले आहे. लिंबू पाणी पिल्यामुळे तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर साचलेली विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत करते.

3 / 5
जड जेवणानंतर 20 मिनिटे तुम्ही प्रोबायोटिक्स घेऊ शकता. प्रोबायोटिक्स पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. तसेच आतड्यांचे विविध रोगांपासून संरक्षण करते.

जड जेवणानंतर 20 मिनिटे तुम्ही प्रोबायोटिक्स घेऊ शकता. प्रोबायोटिक्स पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात. तसेच आतड्यांचे विविध रोगांपासून संरक्षण करते.

4 / 5
फुल जेवण झाल्यानंतर किमान 20 मिनिटे चालणे पचन सुधारण्यास मदत करते. त्यामुळे पोटाचे आरोग्य चांगले राहते.

फुल जेवण झाल्यानंतर किमान 20 मिनिटे चालणे पचन सुधारण्यास मदत करते. त्यामुळे पोटाचे आरोग्य चांगले राहते.

5 / 5
Follow Us
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडल
ममता बॅनर्जींना मोठा झटका! विश्वासू खासदाराला... लोकसभेत नेमकं काय घडलं?
पंढरीकडे पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
Pandharpur Wari 2026 | पंढरीकडे संतांच्या पालख्यांचे अंतिम पाऊल! वाखरीत पालखी सोहळ्याची जय्यत तयारी
मोठी बातमी! ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर..
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी दिल्लीतून केली थेट घोषणा, येत्या दोन दिवसांनंतर...
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक; द हिंदूचा मोठा दावा
आंदोलनामध्ये पोलिसांनी वापरली छऱ्यांची बंदूक, 25 वर्षीय तरुण जखमी; द हिंदूचा मोठा दावा
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ..
CJP चा सर्वात मोठा निर्णय, आता नेत्यांच्या घरी... शिष्टमंडळातील सौरभ दासने दिली अपडेट
धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
Dharmendra Pradhan | 22 दिवसांच्या आंदोलनानंतरही धर्मेंद्र प्रधान राजीनामा का देत नाहीत? 5 मोठी कारणे आली समोर
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत
उद्धव ठाकरेंनी कंबर कसली! केजरीवालांसोबत्या चर्चेनंतर थेट... दिल्लीत घडामोडींना वेग
दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
New Delhi Metro | दिल्लीत हाय अलर्ट! CJP आंदोलनामुळे तब्बल 16 मेट्रो स्थानके बंद
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं.

मुलींना मारलं, अंगावर बंदुकीचे छर्रे, त्यांनी काय चुकीचं केलं? दिल्लीतील लाठीचार्जवर राहुल गांधींनी सरकारला घेरलं

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, सुप्रीम कोर्टातूत आता मोठा आदेश.

CJP protest : विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, पोलिसांवर कारवाईची मागणी, याचिकेवर सुनावणी, सुप्रीम कोर्टातूत आता मोठा आदेश

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?.

उद्धव ठाकरेंना मोठा दिलासा, बंडखोर खासदारांविरोधात याचिका दाखल, काय करण्यात आला युक्तीवाद?

आता जाणीवपूर्वक नो बॉल टाकला तर खैर नाही, बीसीसीआयने लागू केला कठोर नियम.

आता जाणीवपूर्वक नो बॉल टाकला तर खैर नाही, बीसीसीआयने लागू केला कठोर नियम

अजितदादांचा अपघात नव्हे, घातपातच; भास्कर जाधवांचा खळबळजनक दावा.

अजितदादांचा अपघात नव्हे, घातपातच; भास्कर जाधवांचा खळबळजनक दावा

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक.

मुंबईत भाजपचं आंदोलन पेटलं, अमित साटम रस्त्यावर, कार्यकर्ते काँग्रेसविरोधात आक्रमक