AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Health | तुम्हीही तळलेले तेल पुन्हा पुन्हा वापरता? वाचा मग किती रोगांना आमंत्रण देत आहात…

एकच तेल परत परत वापरणे शरीरासाठी अत्यंत धोकादायक आहे. कॅन्सरसह अनेक आजार होऊ शकतात. यामुळेच एक तेल पुन्हा वापरण्याचा अजिबात विचार करू नका. जेवढे कमी तेल वापरले जाते तेवढे ते शरीरासाठी अधिक फायदेशीर असते. जास्त तेलाच्या सेवनाने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी वाढते. शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्यामुळे आपल्याला हृदयविकार होऊ शकतो.

| Edited By: | Updated on: May 21, 2022 | 8:51 AM
Share
पदार्थ कोणताही असो ते तयार करण्यासाठी तेल हे वापरलेच जाते. तेल अन्नाला चविष्ट बनवते, त्यामध्ये असलेले पोषक तत्व शरीराला निरोगी ठेवतात. मात्र काही घरांमध्ये तेलाचा परत परत वापर केला जातो. म्हणजेच काही पदार्थ तळल्यानंतर परत ते उरलेले तेल भाजीसाठी वगैरे वापरले जाते. मात्र, ही सवय आपल्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे.

पदार्थ कोणताही असो ते तयार करण्यासाठी तेल हे वापरलेच जाते. तेल अन्नाला चविष्ट बनवते, त्यामध्ये असलेले पोषक तत्व शरीराला निरोगी ठेवतात. मात्र काही घरांमध्ये तेलाचा परत परत वापर केला जातो. म्हणजेच काही पदार्थ तळल्यानंतर परत ते उरलेले तेल भाजीसाठी वगैरे वापरले जाते. मात्र, ही सवय आपल्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे.

1 / 5
एकच तेल परत परत वापरणे शरीरासाठी अत्यंत धोकादायक आहे. कॅन्सरसह अनेक आजार होऊ शकतात. यामुळेच एक तेल पुन्हा वापरण्याचा अजिबात विचार करू नका.

एकच तेल परत परत वापरणे शरीरासाठी अत्यंत धोकादायक आहे. कॅन्सरसह अनेक आजार होऊ शकतात. यामुळेच एक तेल पुन्हा वापरण्याचा अजिबात विचार करू नका.

2 / 5
जेवढे कमी तेल वापरले जाते तेवढे ते शरीरासाठी अधिक फायदेशीर असते. जास्त तेलाच्या सेवनाने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी वाढते. शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्यामुळे आपल्याला हृदयविकार होऊ शकतो.

जेवढे कमी तेल वापरले जाते तेवढे ते शरीरासाठी अधिक फायदेशीर असते. जास्त तेलाच्या सेवनाने शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी वाढते. शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी वाढल्यामुळे आपल्याला हृदयविकार होऊ शकतो.

3 / 5
कॅन्सरचे नाव ऐकताच लोकांच्या मनात घबराट निर्माण होते. पण तुम्हाला माहित आहे का की स्वयंपाकाच्या तेलाशी संबंधित चूक करून तुम्ही या आजाराला आमंत्रण देत आहात. स्वयंपाकाचे तेल पुन्हा गरम केल्याने पॉलीसायक्लिक अरोमॅटिक हायड्रोकार्बन्ससारखे विविध प्रकारचे हानिकारक पदार्थ तयार होतात. अशा पदार्थांमुळे शरीरात कर्करोग होण्याचा धोका वाढतो.

कॅन्सरचे नाव ऐकताच लोकांच्या मनात घबराट निर्माण होते. पण तुम्हाला माहित आहे का की स्वयंपाकाच्या तेलाशी संबंधित चूक करून तुम्ही या आजाराला आमंत्रण देत आहात. स्वयंपाकाचे तेल पुन्हा गरम केल्याने पॉलीसायक्लिक अरोमॅटिक हायड्रोकार्बन्ससारखे विविध प्रकारचे हानिकारक पदार्थ तयार होतात. अशा पदार्थांमुळे शरीरात कर्करोग होण्याचा धोका वाढतो.

4 / 5
स्वयंपाकाचे तेल पुन्हा गरम केल्याने विषारी प्रक्रिया सुरू होते, ज्याला सामान्यतः रॅन्सिडिटी म्हणतात. शिजवलेले तेल हवा आणि आर्द्रतेच्या संपर्कात आल्यावर ते वांझ होते. जर तुम्ही याचा पुन्हा वापर केला तर तुम्हाला पोटाचा त्रास होऊ लागतो. तेल पुन्हा गरम करून खाल्ले की आम्लता सर्वाधिक असते.

स्वयंपाकाचे तेल पुन्हा गरम केल्याने विषारी प्रक्रिया सुरू होते, ज्याला सामान्यतः रॅन्सिडिटी म्हणतात. शिजवलेले तेल हवा आणि आर्द्रतेच्या संपर्कात आल्यावर ते वांझ होते. जर तुम्ही याचा पुन्हा वापर केला तर तुम्हाला पोटाचा त्रास होऊ लागतो. तेल पुन्हा गरम करून खाल्ले की आम्लता सर्वाधिक असते.

5 / 5
Follow Us
बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
Sunetra Pawar | बारामतीत सुनेत्रा पवारांचा रात्री उशिरापर्यंत जनता दरबार
मुंबईत नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना..
मुंबईत PM नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त विशेष नियोजन, गणेश मंडळांना आवाहन
ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे, पुढील 3 तास
Weather Update : पुढील 3 तास महत्त्वाचे, ताशी 30 ते 40 किलोमीटर वेगाने वाहतील जोरदार वारे
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, थेट..
पुण्यात भीषण अपघात, रात्रीच्या सुमारास भरधाव कंटेनरचा ब्रेक फेल, गाडी थेट...
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
मोठी बातमी! केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची आज मुंबईत पत्रकार परिषद
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या...
शिंदेंचे आमदार संजय गायकवाडांच्या अडचणी वाढल्या? महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमागे...
मुंबईत संततधार; विमानतळ परिसरात साचलं पाणी
Mumbai Rain Updates | मुंबईत संततधार; विमानतळ परिसरासह इतर भागांत साचलं पाणी
ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
India And China Agreement | ब्रिक्स परिषदेदरम्यान भारत आणि चीनमध्ये झाले 7 महत्त्वाचे करार
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा