AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vitamin B12 | जाणून घ्या व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता तुमच्या आरोग्यासाठी किती धोकादायक आहे!

अशक्तपणा, थकवा, बद्धकोष्ठता, जास्त ताण, भूक न लागणे, चिडचिड, स्मरणशक्ती कमी होणे, डोकेदुखी, मुंग्या येणे, हातपायांमध्ये कडकपणा, केस गळणे, धाप लागणे, त्वचा पिवळी पडणे, दृष्टी कमी होणे इत्यादी लक्षणे आहेत व्हिटॅमिन बी 12 ची कमतरतेची. व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे मज्जासंस्थेचे नुकसान होऊ शकते, ज्यामुळे व्यक्तीला अल्झायमर, स्मरणशक्ती कमी होणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात.

| Edited By: | Updated on: May 12, 2022 | 8:51 AM
Share
व्हिटॅमिन बी 12 शरीरासाठी खूप महत्वाचे मानले जाते. व्हिटॅमिन बी 12 आपल्या शरीरात लाल रक्तपेशी तयार करण्यात आणि डीएनए तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. मेंदू आणि पेशींच्या विकासात आणि कार्यामध्ये व्हिटॅमिन बी 12 देखील मोठी भूमिका बजावते. येथे जाणून घ्या बी 12 च्या कमतरतेची लक्षणे.

व्हिटॅमिन बी 12 शरीरासाठी खूप महत्वाचे मानले जाते. व्हिटॅमिन बी 12 आपल्या शरीरात लाल रक्तपेशी तयार करण्यात आणि डीएनए तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. मेंदू आणि पेशींच्या विकासात आणि कार्यामध्ये व्हिटॅमिन बी 12 देखील मोठी भूमिका बजावते. येथे जाणून घ्या बी 12 च्या कमतरतेची लक्षणे.

1 / 5
अशक्तपणा, थकवा, बद्धकोष्ठता, जास्त ताण, भूक न लागणे, चिडचिड, स्मरणशक्ती कमी होणे, डोकेदुखी, मुंग्या येणे, हातपायांमध्ये कडकपणा, केस गळणे, धाप लागणे, त्वचा पिवळी पडणे, दृष्टी कमी होणे इत्यादी लक्षणे आहेत व्हिटॅमिन बी 12 ची कमतरतेची.

अशक्तपणा, थकवा, बद्धकोष्ठता, जास्त ताण, भूक न लागणे, चिडचिड, स्मरणशक्ती कमी होणे, डोकेदुखी, मुंग्या येणे, हातपायांमध्ये कडकपणा, केस गळणे, धाप लागणे, त्वचा पिवळी पडणे, दृष्टी कमी होणे इत्यादी लक्षणे आहेत व्हिटॅमिन बी 12 ची कमतरतेची.

2 / 5
व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे मज्जासंस्थेचे नुकसान होऊ शकते, ज्यामुळे व्यक्तीला अल्झायमर, स्मरणशक्ती कमी होणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात.

व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे मज्जासंस्थेचे नुकसान होऊ शकते, ज्यामुळे व्यक्तीला अल्झायमर, स्मरणशक्ती कमी होणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात.

3 / 5
व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे शरीरात लाल रक्तपेशी योग्य प्रकारे तयार होत नाहीत, त्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते. यामुळेच शरीरासाठी व्हिटॅमिन बी 12 अत्यंत महत्वाचे आहे.

व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे शरीरात लाल रक्तपेशी योग्य प्रकारे तयार होत नाहीत, त्यामुळे शरीरात रक्ताची कमतरता निर्माण होते. यामुळेच शरीरासाठी व्हिटॅमिन बी 12 अत्यंत महत्वाचे आहे.

4 / 5
व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे त्वचा संक्रमण होऊ शकते. जखमा उशीरा भरणे, केस गळणे आणि नखांशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्या होऊ शकतात. हे पचनाशी संबंधित सर्व समस्यांचे कारण देखील असू शकते.

व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे त्वचा संक्रमण होऊ शकते. जखमा उशीरा भरणे, केस गळणे आणि नखांशी संबंधित सर्व प्रकारच्या समस्या होऊ शकतात. हे पचनाशी संबंधित सर्व समस्यांचे कारण देखील असू शकते.

5 / 5
Follow Us
कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
Photo | कर्जमाफी प्रमाणपत्राची प्रत व्हायरल, सोशल मीडियावर नेमकी कसली चर्चा?
एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय...
Manoj Jarange Patil | एकानेही घरी थांबायचं नाही! ज्या मराठ्यांच्या लेकरांवर अन्याय झालाय त्यांनी 28 ऑगस्टला अंतरवालीला या; जरांगेंनी पुन्हा फुंकलं आंदोलनाचं रणशिंग
पालिकेची लूटमार सुरू? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर पेडणेकर आक्रमक
Kishori Pednekar | पालिकेची लूटमार सुरू आहे का? नव्या गाड्यांच्या प्रस्तावावर किशोरी पेडणेकर आक्रमक
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... भाजप नेता काय म्हणाला?
उद्धव ठाकरे ना मंत्री आहेत, ना आमदार तरी थेट... राऊतांनी विचारलेल्या प्रश्नांवर भाजप नेत्याने घेरलं
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर...
भर मंचावरून केली घोषणा! अखेरचं अन् निर्णायक आंदोलन त्यानंतर... मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा उत्साह; दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
Solapur | अक्कलकोटमध्ये गुरुपौर्णिमेचा भक्तिमय उत्साह; स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी हजारो भाविकांची गर्दी
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील...
काय ठरलं, CJP पुन्हा जंतर-मंतरवर उतरणार? आंदोलकांवरील FIR... पुन्हा प्रकरण पेटलं
16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
कर्जमाफीत मोठा बदल! 16.96 लाख शेतकऱ्यांची यादी तयार; बँकांना सरकारचे थेट आदेश
84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्र्यांची मोठी गुड न्यूज
Dattatray Bharne | 84% पेरणी पूर्ण; खताचा तुटवडा नाही! कृषिमंत्री दत्ता भरणेंची शेतकऱ्यांना मोठी गुड न्यूज, म्हणाले...
सगळीकडे पाणीच पाणी! हजारो क्युसेकने विसर्ग सुरु, महाराष्ट्रातील...
सगळीकडे पाणीच पाणी! हजारो क्युसेकने विसर्ग सुरु, महाराष्ट्रातील पवित्र नदीचं विक्राळ रुप