‘मन धागा धागा जोडते नवा’मधील आनंदी-सार्थकच्या विवाहसोहळ्याचे खास क्षण
घटस्फोटानंतरही प्रत्येकाला आपलं आयुष्य पुन्हा नव्याने जगण्याचा अधिकार आहे, हा विचार पटवून देणारी ही मालिका प्रेक्षकांना जवळची वाटते. आनंदी आणि सार्थक लवकरच संपूर्ण कुटुंबाच्या साक्षीने पुन्हा एकदा लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.
Non Stop LIVE Update
Most Read Stories