‘मन धागा धागा जोडते नवा’मधील आनंदी-सार्थकच्या विवाहसोहळ्याचे खास क्षण
घटस्फोटानंतरही प्रत्येकाला आपलं आयुष्य पुन्हा नव्याने जगण्याचा अधिकार आहे, हा विचार पटवून देणारी ही मालिका प्रेक्षकांना जवळची वाटते. आनंदी आणि सार्थक लवकरच संपूर्ण कुटुंबाच्या साक्षीने पुन्हा एकदा लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
ऐश्वर्या रायच्या आधी सलमान या अभिनेत्रीसाठी होता वेडा; ब्रेकअपनंतर 5 जणींना केलं डेट
आरा बाप.. मरतो का काय मी..; रिंकू राजगुरूच्या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव
साठीच्या उंबऱ्यात तरीही दिसते ग्लॅमरस आणि रॉयल... फोटो पाहून म्हणाल...
शिल्पा शेट्टी हिच्या फिटनेस पुढे तरुणी देखील फेल, फोटो पाहून म्हणाल...
'दे दे प्यार दे 2'चा आता ओटीटीवर धुमाकूळ; कधी अन् कुठे पाहू शकता?
भाग्यश्री लिमयेनं केली छत्रपती संभाजीनगरची सफर
