AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

T20 World Cup 2026 : सूर्यकुमार यादवने कर्णधार म्हणून रोहित शर्माचा विक्रम मोडला, झालं असं की…

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत टीम इंडियाची विजयी घोडदौड सुरूच आहे. भारताने आतापर्यंत खेळलेल्या तिन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. या विजयासह सुपर 8 फेरीत जागा पक्की केली आहे. असं असातना सूर्यकुमार यादवच्या शिरपेचात कर्णधार म्हणून एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.

| Updated on: Feb 16, 2026 | 4:14 PM
Share
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियाने टी20 वर्ल्डकप स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. साखळी फेरीतील सलग तीन सामने जिंकले असून सुपर 8 फेरीत जागा पक्की केली आहे. 15 फेब्रुवारीला झालेला पाकिस्तानविरुद्धचा सामनाही एकतर्फी जिंकला. या विजयासह कर्णधार सूर्यकुमार यादव टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील नंबर 1 भारतीय कर्णधार ठरला आहे.  (Photo- PTI)

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात टीम इंडियाने टी20 वर्ल्डकप स्पर्धेत चांगली कामगिरी केली आहे. साखळी फेरीतील सलग तीन सामने जिंकले असून सुपर 8 फेरीत जागा पक्की केली आहे. 15 फेब्रुवारीला झालेला पाकिस्तानविरुद्धचा सामनाही एकतर्फी जिंकला. या विजयासह कर्णधार सूर्यकुमार यादव टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील नंबर 1 भारतीय कर्णधार ठरला आहे. (Photo- PTI)

1 / 5
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाचा हा 37वा विजय होता. यासह त्याने रोहित शर्माचा विक्रम मोडीत काढला आहे. सूर्यकुमार यादव पहिल्या 46 टी20 सामन्यात सर्वाधिक सामने जिंकणारा भारतीय कर्णधार ठरला आहे.  (Photo- PTI)

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने पाकिस्तानचा धुव्वा उडवला. त्याच्या नेतृत्वात टीम इंडियाचा हा 37वा विजय होता. यासह त्याने रोहित शर्माचा विक्रम मोडीत काढला आहे. सूर्यकुमार यादव पहिल्या 46 टी20 सामन्यात सर्वाधिक सामने जिंकणारा भारतीय कर्णधार ठरला आहे. (Photo- PTI)

2 / 5
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने पहिल्या 46 समन्यात 37 सामने जिंकले आहेत. तर सात सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. तर दोन सामन्यांचा निकाल लागला नाही. रोहित शर्माने पहिल्या 46 सामन्यापैकी 36 सामने जिंकले आणि 10 सामने गमावले आहेत.  (Photo- PTI)

सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात भारताने पहिल्या 46 समन्यात 37 सामने जिंकले आहेत. तर सात सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. तर दोन सामन्यांचा निकाल लागला नाही. रोहित शर्माने पहिल्या 46 सामन्यापैकी 36 सामने जिंकले आणि 10 सामने गमावले आहेत. (Photo- PTI)

3 / 5
विराट कोहलीने पहिल्या 46 सामन्यात कर्णधार म्हणून 29 सामने जिंकले आणि 15 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. महेंद्रसिंह धोनी 26 सामने जिंकले, तर 19 सामने गमावले आहेत. (Photo- PTI)

विराट कोहलीने पहिल्या 46 सामन्यात कर्णधार म्हणून 29 सामने जिंकले आणि 15 सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं. महेंद्रसिंह धोनी 26 सामने जिंकले, तर 19 सामने गमावले आहेत. (Photo- PTI)

4 / 5
सूर्यकुमार यादवने विजयाचा विक्रम तर मोडला. पण रोहित शर्माचा आणखी विक्रमाचा कित्ता गिरण्यास सज्ज आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने टी20 वर्ल्डकप जिंकला होता. आता सूर्यकुमारच्या नेतृत्वात विजय मिळावा अशी क्रीडाप्रेमींची इच्छा आहे. (Photo- PTI)

सूर्यकुमार यादवने विजयाचा विक्रम तर मोडला. पण रोहित शर्माचा आणखी विक्रमाचा कित्ता गिरण्यास सज्ज आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात भारताने टी20 वर्ल्डकप जिंकला होता. आता सूर्यकुमारच्या नेतृत्वात विजय मिळावा अशी क्रीडाप्रेमींची इच्छा आहे. (Photo- PTI)

5 / 5
Follow Us
1 सप्टेंबरला OBC आंदोलनाचा एल्गार; हजारो वाहनांच्या रॅलीचा दावा
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर लक्ष्मण हाके यांचा नेत्यांवर सवाल
अमोल बालवडकरांविरोधात भाजपची सुनेत्रा पवारांकडे तक्रार
पुण्यात राष्ट्रवादीचे नगरसेवक अमोल बालवडकर यांच्याविरोधात भाजपकडून सुनेत्रा पवारांकडे तक्रार
खाद्यतेल भेसळीविरोधात कठोर पाऊले. मुंढेंनी जाहीर केली नवीन नियमावली
राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीवर बंदी; भेसळयुक्त तेल विकल्यास 10 लाखांचा दंड
अमित ठाकरेंच्या दौऱ्याच्या बॅनरवरून फोटोवॉर;जिल्हाध्यक्षांचा फोटो गायब
अमित ठाकरेंच्या दौऱ्यात मनसेत फोटो वॉर; जिल्हाध्यक्षांच्या फोटोवरून चर्चा
सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
शिवसेना वाद: सर्वोच्च न्यायालयात उबाठाच्या युक्तिवादावर राजू वाघमारे यांची टीका
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
पुण्यातील डेअरी प्रकरणी मुंबई हायकोर्टाने FDA ला 5 लाखांचा दंड ठोठावला
मोदींच्या पंतप्रधानपदावर राऊतांचे भाकीत; बन यांच्याकडून प्रत्युत्तर
संजय राऊतांचा दावा: पंतप्रधान मोदींचा १७ सप्टेंबरला शेवटचा वाढदिवस असेल
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
राहुल गांधींनी झारखंडचाही दौरा करावा: चित्रा वाघ यांचे आवाहन
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
लातूर शाळेतील शासकीय अनास्था आणि गैरव्यवस्थापन: तातडीने कारवाईची मागणी
पालकमंत्री गोगावलेंना तटकरेंच्या शुभेच्छा अजून नाहीत
पालकमंत्रीपदाच्या शुभेच्छा: भरत गोगावलेंना अजूनही सुनील तटकरेंच्या शुभेच्छांची प्रतीक्षा