AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सर्पदंशाने मृत्यू झाल्यास काय केलं जातं? अंत्यसंस्कारही होत नाही; जाणून घ्या!

सर्पदंशामुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले जात नाहीत. त्यामागे एक महत्त्वाचं कारण आहे. संबंधित व्यक्तीला दफनही केले जात नाही.

| Updated on: Jul 30, 2025 | 9:10 PM
Share
सर्पदंशामुळे मृत्यू झाला तर हिंदू धर्मानुसार त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जात नाहीत. विशेष म्हणजे तो मृतदेह पुरलाही जात नाही. अशा मृतदेहांवर नेमकं काय केलं जातं हे जाणून घेऊ या...

सर्पदंशामुळे मृत्यू झाला तर हिंदू धर्मानुसार त्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जात नाहीत. विशेष म्हणजे तो मृतदेह पुरलाही जात नाही. अशा मृतदेहांवर नेमकं काय केलं जातं हे जाणून घेऊ या...

1 / 7
भारतात सापाची पूजा केली जाते. सापाला हिंदू धर्मात महत्त्वाचे स्थान आहे. सापाला भगवान महादेवाशी जोडले जाते. कारण महादेवाच्या गळ्यात नेहमी साप दिसतो.

भारतात सापाची पूजा केली जाते. सापाला हिंदू धर्मात महत्त्वाचे स्थान आहे. सापाला भगवान महादेवाशी जोडले जाते. कारण महादेवाच्या गळ्यात नेहमी साप दिसतो.

2 / 7
जेव्हा एखाद्या व्यक्तीचा सर्पदंशाने मृत्यू झाला तर भारताच्या काही भागात संबंधित व्यक्ती पूर्णपणे मेलेली नाही, असे समजले जाते. वेळेवर उपचार केले तर त्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो, असे काही लोकांची धारणा असते.

जेव्हा एखाद्या व्यक्तीचा सर्पदंशाने मृत्यू झाला तर भारताच्या काही भागात संबंधित व्यक्ती पूर्णपणे मेलेली नाही, असे समजले जाते. वेळेवर उपचार केले तर त्या व्यक्तीचा जीव वाचू शकतो, असे काही लोकांची धारणा असते.

3 / 7
त्यामुळेच अशा लोकांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जात नाहीत. तसेच त्या व्यक्तीला जमिनीत दफनही केले जात नाही. भारताच्या काही भागात सर्पदंशाने मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह नदीत सोडून दिला जातो.

त्यामुळेच अशा लोकांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जात नाहीत. तसेच त्या व्यक्तीला जमिनीत दफनही केले जात नाही. भारताच्या काही भागात सर्पदंशाने मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह नदीत सोडून दिला जातो.

4 / 7
अगोदर काही लोक औषधी वनस्पतींच्या मदतीने सापाच्या विषाचा प्रभाव नष्ट करायचे आणि सर्पदंश झालेल्या व्यक्तीचा जीव वाचायचा. अशा प्रकारचे लोक नदीच्या कनाऱ्यावर राहायचे. सर्पदंशाने मृत्यू झालेल्या एखाद्या व्यक्तीचा मृतदेह वाहून आला तर नदीकिनारी असणारे हे लोक त्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करायचे.

अगोदर काही लोक औषधी वनस्पतींच्या मदतीने सापाच्या विषाचा प्रभाव नष्ट करायचे आणि सर्पदंश झालेल्या व्यक्तीचा जीव वाचायचा. अशा प्रकारचे लोक नदीच्या कनाऱ्यावर राहायचे. सर्पदंशाने मृत्यू झालेल्या एखाद्या व्यक्तीचा मृतदेह वाहून आला तर नदीकिनारी असणारे हे लोक त्या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करायचे.

5 / 7
त्यामुळे अगोदर सर्पदंश झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले जात नव्हते. हीच प्रथा अजूनही काही लोक पाळतात. त्यामुळेच सर्पदंश झालेल्या व्यक्तीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जात नाहीत.

त्यामुळे अगोदर सर्पदंश झालेल्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार केले जात नव्हते. हीच प्रथा अजूनही काही लोक पाळतात. त्यामुळेच सर्पदंश झालेल्या व्यक्तीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केले जात नाहीत.

6 / 7
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. तसेच आम्ही कोणताही दावा करत नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

7 / 7
Follow Us
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले
गॅस टंचाई नाही म्हणता मग लोक रस्त्यावर का आहेत? ठाकरेंनी सरकारला घेरले.
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले
मुंबईसह राज्यात गॅस टंचाईमुळे खाद्यव्यवसाय ठप्प, वडापावचे दर वाढले.
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची..
अजित पवारांच्या विमान अपघात तपासावर केंद्राचे भाष्य, दिली महत्त्वाची...
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा
LPG गॅसबाबत सरकारचा मोठा निर्णय, मंत्री भुजबळ यांची मोठी घोषणा.
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल
अवैध गॅस वापरावर धडक कारवाई; सिलेंडर जप्त, हॉटेल चालकावर गुन्हा दाखल.
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना....
चाळीतून थेट 2 BKHच्या फ्लॅटमध्ये, बीडीडी चाळीतील रहिवाशांना.....
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या...
चक्क आयसीयूतील रुग्णाला उंदराने कुरतडले; मीरा भायंदरच्या....
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना
आखाती देशातून तिरंगा डौलाने फडकवत जग लाडकी जहाज भारताकडे रवाना.
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ
अंबादास दानवे यांना जीवे मारण्याच्या धमक्यांनी खळबळ.
संजय राऊत यांचा इंधनावरून खळबळजनक दावा, म्हणाले, देशात फक्त एक महिना..
संजय राऊत यांचा इंधनावरून खळबळजनक दावा, म्हणाले, देशात फक्त एक महिना...