Agneepath scheme: अग्निपथ’ योजनाच्या विरोधात आज भारत बंदची हाक बिहार-झारखंडसह अनेक राज्यांचा सहभाग ; अनेक ठिकाणी हायअर्लट
भारत बंदमुळे बिहारमधील 20 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. याशिवाय मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आजचा जनता दरबारही रद्द केला आहे. अग्निपथ योजनेला सर्वात मोठा विरोध बिहारमध्येच झाला होता. या राज्यात सर्वाधिक हिंसक आंदोलने झाली.
Non Stop LIVE Update
Most Read Stories