AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Agneepath scheme: अग्निपथ’ योजनाच्या विरोधात आज भारत बंदची हाक बिहार-झारखंडसह अनेक राज्यांचा सहभाग ; अनेक ठिकाणी हायअर्लट

भारत बंदमुळे बिहारमधील 20 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. याशिवाय मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आजचा जनता दरबारही रद्द केला आहे. अग्निपथ योजनेला सर्वात मोठा विरोध बिहारमध्येच झाला होता. या राज्यात सर्वाधिक हिंसक आंदोलने झाली.

| Updated on: Jun 20, 2022 | 11:20 AM
Share
केंद्राच्या 'अग्निपथ' लष्करी भरती योजनेला विरोध होत असताना, काही संघटनांनी सोमवारी (20 जून) भारत बंदची हाक दिली आहे. बंदची माहिती मिळताच सरकारही सतर्क झाले आहे. रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) आणि सरकारी रेल्वे पोलीस (GRP) यांनाही हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.

केंद्राच्या 'अग्निपथ' लष्करी भरती योजनेला विरोध होत असताना, काही संघटनांनी सोमवारी (20 जून) भारत बंदची हाक दिली आहे. बंदची माहिती मिळताच सरकारही सतर्क झाले आहे. रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) आणि सरकारी रेल्वे पोलीस (GRP) यांनाही हाय अलर्टवर ठेवण्यात आले आहे.

1 / 7
भारत बंद आणि काँग्रेसच्या निदर्शनांमुळे गुरुग्राम आणि अक्षरधाम परिसरात प्रचंड जाम झाला आहे. रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अनेक किलोमीटरपर्यंत वाहने दिसतात. जाममुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ऑफिसला निघालेले लोकही जाममध्ये अडकले आहेत.

भारत बंद आणि काँग्रेसच्या निदर्शनांमुळे गुरुग्राम आणि अक्षरधाम परिसरात प्रचंड जाम झाला आहे. रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अनेक किलोमीटरपर्यंत वाहने दिसतात. जाममुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. ऑफिसला निघालेले लोकही जाममध्ये अडकले आहेत.

2 / 7
भारत बंदमुळे बिहारमधील 20 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. याशिवाय मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आजचा जनता दरबारही रद्द केला आहे. अग्निपथ योजनेला सर्वात मोठा विरोध बिहारमध्येच झाला होता. या राज्यात सर्वाधिक हिंसक आंदोलने झाली.

भारत बंदमुळे बिहारमधील 20 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. याशिवाय मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आजचा जनता दरबारही रद्द केला आहे. अग्निपथ योजनेला सर्वात मोठा विरोध बिहारमध्येच झाला होता. या राज्यात सर्वाधिक हिंसक आंदोलने झाली.

3 / 7
पश्चिम बंगालमधील सिलीगुडीमध्ये भारत बंदचा प्रभाव दिसून आला नाही. येथील जनजीवन सामान्य आहे. सर्व शाळा, कार्यालये सुरू आहेत. मात्र, बंदची हाक पाहता सुरक्षा व्यवस्था कडेकोट आहे. सर्वत्र सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

पश्चिम बंगालमधील सिलीगुडीमध्ये भारत बंदचा प्रभाव दिसून आला नाही. येथील जनजीवन सामान्य आहे. सर्व शाळा, कार्यालये सुरू आहेत. मात्र, बंदची हाक पाहता सुरक्षा व्यवस्था कडेकोट आहे. सर्वत्र सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

4 / 7
पश्चिम बंगालमध्ये अग्निपथ योजनेच्या विरोधात 'भारत बंद' पुकारण्यात आल्याने हावडामध्ये कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. डीसीपी उत्तर अनुपम सिंह यांनी सांगितले की, सर्वत्र पोलिस तैनात आहेत. आम्ही कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहोत. तरुणांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

पश्चिम बंगालमध्ये अग्निपथ योजनेच्या विरोधात 'भारत बंद' पुकारण्यात आल्याने हावडामध्ये कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. डीसीपी उत्तर अनुपम सिंह यांनी सांगितले की, सर्वत्र पोलिस तैनात आहेत. आम्ही कोणत्याही परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहोत. तरुणांनी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

5 / 7
अग्निपथ योजनेच्या विरोधात  भारत बंदच्या पार्श्वभूमीवर झारखंडमधील सर्व शाळा आज बंद आहेत.

अग्निपथ योजनेच्या विरोधात भारत बंदच्या पार्श्वभूमीवर झारखंडमधील सर्व शाळा आज बंद आहेत.

6 / 7
केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ भारत बंदच्या पार्श्वभूमीवर बिहारची राजधानी पाटणा येथील डाक बंगला चौकात सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

केंद्र सरकारच्या अग्निपथ योजनेच्या निषेधार्थ भारत बंदच्या पार्श्वभूमीवर बिहारची राजधानी पाटणा येथील डाक बंगला चौकात सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.

7 / 7
Follow Us
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.