Agneepath scheme: अग्निपथ’ योजनाच्या विरोधात आज भारत बंदची हाक बिहार-झारखंडसह अनेक राज्यांचा सहभाग ; अनेक ठिकाणी हायअर्लट
भारत बंदमुळे बिहारमधील 20 जिल्ह्यांमध्ये इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. याशिवाय मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आजचा जनता दरबारही रद्द केला आहे. अग्निपथ योजनेला सर्वात मोठा विरोध बिहारमध्येच झाला होता. या राज्यात सर्वाधिक हिंसक आंदोलने झाली.

1 / 7

2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7
Follow Us
Jio चा सर्वात स्वस्त रिचार्ज,84 दिवसांची व्हॅलिडीटी, मिळतो कॉलिंग आणि डेटाही
फँड्रीमधील शालूचा हॉट लूक पाहिला का? होतोय प्रचंड व्हायरल
रोज पाच किलोमीटर चालल्याने काय होते ?
रिकाम्या पोटी दालचिनीचे पाणी पिल्याचे काय फायदे ?
IPL 2026 : विराट कारनामा, कोहलीकडून रोहित-रैनाचा रेकॉर्ड ब्रेक
IPL : आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे कर्णधार, पहिल्या स्थानी कोण?