AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Numerology : तिशी उलटताच उजळतं हा मूलांक असलेल्यांचं नशीब, शनि बनवतो धनवान !

मूलांक म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या जन्म तारखेच्या अंकांची बेरीज करून मिळवलेला एक अंकी क्रमांक. अंकशास्त्रानुसार, हा मूलांक त्या व्यक्तीच्या स्वभाव, व्यक्तिमत्व आणि भविष्यावर परिणाम करतो, असे मानले जाते. उदा - तुमची जन्मतारीख 23 असेल तर 2+3= 5. तुमचा मूलांक असेल 5

| Updated on: Aug 19, 2025 | 2:26 PM
Share
ज्योतिषशास्त्रानुसार, 8 मूलांक असलेल्या लोकांवर शनीचा विशेष आशीर्वाद असतो. या लोकांना शिस्त आवडते आणि ते मेहनती असतात. परंतु वयाच्या 30 वर्षानंतर त्यांचे नशीब चमकण्याची शक्यता जास्त असते. ज्या लोकांची जन्मतारीख 8, 17 किंवा 26 आहे त्यांचा मूलांक 8  मानला जातो. (photos : freepik)

ज्योतिषशास्त्रानुसार, 8 मूलांक असलेल्या लोकांवर शनीचा विशेष आशीर्वाद असतो. या लोकांना शिस्त आवडते आणि ते मेहनती असतात. परंतु वयाच्या 30 वर्षानंतर त्यांचे नशीब चमकण्याची शक्यता जास्त असते. ज्या लोकांची जन्मतारीख 8, 17 किंवा 26 आहे त्यांचा मूलांक 8 मानला जातो. (photos : freepik)

1 / 8
असे म्हटले जाते की 8 मूलांक असलेल्या लोकांना वयाच्या 30 व्या वर्षापर्यंत कठोर परिश्रम करावे लागतात. या काळात शनि त्यांची कठोर परीक्षा घेतो.(photos : freepik)

असे म्हटले जाते की 8 मूलांक असलेल्या लोकांना वयाच्या 30 व्या वर्षापर्यंत कठोर परिश्रम करावे लागतात. या काळात शनि त्यांची कठोर परीक्षा घेतो.(photos : freepik)

2 / 8
पण 30 वर्षांचे झाल्यानंतर त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळू लागते आणि हळूहळू ते श्रीमंत होऊ लागतात.

पण 30 वर्षांचे झाल्यानंतर त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळू लागते आणि हळूहळू ते श्रीमंत होऊ लागतात.

3 / 8
ज्याप्रमाणे शनि एका राशीतून दुसऱ्या राशीत हळूहळू प्रवेश करतो, त्याचप्रमाणे 8 मूलांक असलेल्या लोकांनाही यश मिळण्यासाठी थोडा वेळ लागतो.

ज्याप्रमाणे शनि एका राशीतून दुसऱ्या राशीत हळूहळू प्रवेश करतो, त्याचप्रमाणे 8 मूलांक असलेल्या लोकांनाही यश मिळण्यासाठी थोडा वेळ लागतो.

4 / 8
पण हे निश्चित आहे की 8 मूलांक अंक असलेल्या लोकांना एक दिवस नक्कीच यश मिळेल. साधारणपणे, हा मूलांक असलेल्या लोकांना त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्यात खूप संघर्ष करावा लागतो परंतु 30 व्या वर्षानंतर त्यांच्या समस्या संपू लागतात.

पण हे निश्चित आहे की 8 मूलांक अंक असलेल्या लोकांना एक दिवस नक्कीच यश मिळेल. साधारणपणे, हा मूलांक असलेल्या लोकांना त्यांच्या सुरुवातीच्या आयुष्यात खूप संघर्ष करावा लागतो परंतु 30 व्या वर्षानंतर त्यांच्या समस्या संपू लागतात.

5 / 8
मूलांक 8 असलेले लोक कोणतेही काम करण्यात घाई करत नाहीत. ते वेळ काढून, प्रत्येत काम उत्तम प्रकारे करतात. ज्यामुळे त्यांना शेवटी चांगलं यश मिळतें.

मूलांक 8 असलेले लोक कोणतेही काम करण्यात घाई करत नाहीत. ते वेळ काढून, प्रत्येत काम उत्तम प्रकारे करतात. ज्यामुळे त्यांना शेवटी चांगलं यश मिळतें.

6 / 8
हा मूलांकाचे लोक हुशारीने, विचार करून पैसे खर्च करतात. यामुळेच काही काळानंतर त्यांच्याकडे चांगले पैसे जमा होतात.

हा मूलांकाचे लोक हुशारीने, विचार करून पैसे खर्च करतात. यामुळेच काही काळानंतर त्यांच्याकडे चांगले पैसे जमा होतात.

7 / 8
8 मूलांक असलेले लोक नशिबापेक्षा कर्मावर जास्त विश्वास ठेवतात, म्हणूनच ते कामात गुंतलेले राहतात. याच कारणामुळे त्यांना यश निश्चितच मिळतं. ( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

8 मूलांक असलेले लोक नशिबापेक्षा कर्मावर जास्त विश्वास ठेवतात, म्हणूनच ते कामात गुंतलेले राहतात. याच कारणामुळे त्यांना यश निश्चितच मिळतं. ( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

8 / 8
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.