AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नुकसान पाहणीसाठी पुढारी बांधावर; सुप्रिया सुळे पुणे, जयंत पाटील सांगली तर प्रीतम मुंडे बीड दौऱ्यावर

राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांवर अवकळा आली आहे. या अस्मानी संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंत्री, नेतेमंडळी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करत आहेत.

| Updated on: Oct 17, 2020 | 5:49 PM
Share
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामती शहरासह तालुक्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या भागांची पाहणी केली. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तसेच पुरामुळे खराब झालेल्या रस्ते-पुलांच्या दुरुस्तीची कामं तातडीनं करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बारामती शहरासह तालुक्यातील अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेल्या भागांची पाहणी केली. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तसेच पुरामुळे खराब झालेल्या रस्ते-पुलांच्या दुरुस्तीची कामं तातडीनं करण्याच्या सूचना यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

1 / 7
मुसळधार पावसामुळे पुरंदर तालुक्यात शेतीचे मोठे नुकसान झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वाळुंज येथे जाऊन नुकसानीची पाहणी केली. तसेच त्यांनी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिले.

मुसळधार पावसामुळे पुरंदर तालुक्यात शेतीचे मोठे नुकसान झाले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी वाळुंज येथे जाऊन नुकसानीची पाहणी केली. तसेच त्यांनी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन दिले.

2 / 7
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील पिकांची पाहणी केली. त्यांनी खानापूर, आटपाडी तालुक्यातील गावांना भेटी देत शेतकरी बांधावांना दिलासा दिला.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगली जिल्ह्यातील पिकांची पाहणी केली. त्यांनी खानापूर, आटपाडी तालुक्यातील गावांना भेटी देत शेतकरी बांधावांना दिलासा दिला.

3 / 7
अवेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. भाजप खासदार प्रीतम गोपीनाथ मुंडे यांनी पाटोदा तालुक्यातील सौताडा भागात नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा केली.

अवेळी झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. भाजप खासदार प्रीतम गोपीनाथ मुंडे यांनी पाटोदा तालुक्यातील सौताडा भागात नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करून शेतकऱ्यांशी चर्चा केली.

4 / 7
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापुरात शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली. तसेच कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी आणि बाधित कुटुंब वंचित राहणार नाही याचीही दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सोलापुरात शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली. तसेच कोणताही नुकसानग्रस्त शेतकरी आणि बाधित कुटुंब वंचित राहणार नाही याचीही दक्षता घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

5 / 7
उस्मानाबाद जिल्ह्यातील केशेगाव येथे रणजितसिंह पद्मसिंह पाटील यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली. त्यांनी केशेगाव येथील फुटलेल्या मेसाई तलावाला भेट देऊन कार्यवाहीसाठी सूचना दिल्या.

उस्मानाबाद जिल्ह्यातील केशेगाव येथे रणजितसिंह पद्मसिंह पाटील यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीची पाहणी केली. त्यांनी केशेगाव येथील फुटलेल्या मेसाई तलावाला भेट देऊन कार्यवाहीसाठी सूचना दिल्या.

6 / 7
शिवसेना खासदार ओम राजे निंबाळकर यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी केली. तसेच त्यांनी तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथील नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधला.

शिवसेना खासदार ओम राजे निंबाळकर यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी केली. तसेच त्यांनी तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथील नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली तसेच शेतकऱ्यांशी संवाद साधला.

7 / 7
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.