नुकसान पाहणीसाठी पुढारी बांधावर; सुप्रिया सुळे पुणे, जयंत पाटील सांगली तर प्रीतम मुंडे बीड दौऱ्यावर
राज्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांवर अवकळा आली आहे. या अस्मानी संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मंत्री, नेतेमंडळी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करत आहेत.
Non Stop LIVE Update
Most Read Stories