AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रानभाज्या महोत्सवास शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद, सगळ्याचं रानभाज्या पाहायला मिळाल्या

रानभाज्याचे महत्त्व लोकांना कळावं, त्याचा फायदा लोकांना कळावा, त्याचबरोबर ते बनवण्याची पद्धत याबाबत महोत्सवात उपस्थित लोकांना दाखवण्यात आली

| Updated on: Aug 27, 2023 | 2:27 PM
Share
भुसावळ येथे कृषी विभागाच्यावतीने रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवात विविध जातीच्या रानभाज्या शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणले आहे.

भुसावळ येथे कृषी विभागाच्यावतीने रानभाज्या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या महोत्सवात विविध जातीच्या रानभाज्या शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणले आहे.

1 / 5
कुठलीही पेरणी न करता व कुठलेही औषधांची फवारणी न करता पावसाळ्यात रानभाज्या नैसर्गिकरित्या उत्पादित होतात.

कुठलीही पेरणी न करता व कुठलेही औषधांची फवारणी न करता पावसाळ्यात रानभाज्या नैसर्गिकरित्या उत्पादित होतात.

2 / 5
 त्यामुळे रानभाज्या या शरीरासाठी अत्यंत उपयोगी मानल्या जातात.

त्यामुळे रानभाज्या या शरीरासाठी अत्यंत उपयोगी मानल्या जातात.

3 / 5
त्यामुळे रानभाज्यांचे महत्त्व व त्या बनवण्याची पद्धत याबाबत या महोत्सवात मार्गदर्शन देखील करण्यात आले आहे. तसेच महिलांसाठी रानभाज्या पाककलेचे देखील आयोजन करण्यात आले होते.

त्यामुळे रानभाज्यांचे महत्त्व व त्या बनवण्याची पद्धत याबाबत या महोत्सवात मार्गदर्शन देखील करण्यात आले आहे. तसेच महिलांसाठी रानभाज्या पाककलेचे देखील आयोजन करण्यात आले होते.

4 / 5
महाराष्ट्रात अशा पद्धतीचे महोत्सव सगळीकडं महोत्सव व्हायला हवेत अशी प्रतिक्रिया लोकांनी दिली

महाराष्ट्रात अशा पद्धतीचे महोत्सव सगळीकडं महोत्सव व्हायला हवेत अशी प्रतिक्रिया लोकांनी दिली

5 / 5
Follow Us
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष.
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार.
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले....
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले.....
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत.
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा
त्यामागे अदृश्य शक्ती? शंभुराज देसाई हल्ला प्रकरणी सुळेंचा मोठा दावा.
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली
जागतिक संकटांमध्येही भारत ठरतोय आशेचा किरण – रामू राव जुपल्ली.
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी
संघर्षाच्या काळात विरोधकांकडून राजकारण सुरु - पंतप्रधान मोदी.
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले
काँग्रेसचे पाप धुण्याचे काम आमच्या सरकारने केले.
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने
भारत संकटातही ठाम, शांततेच्या आणि संवादाच्या बाजूने.
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण..
WITT 2026 समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले; 'जग संघर्षात, पण...