AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारताकडून पाकिस्तानचं औषधपाणी बंद, तर पाकिस्तानकडून ‘या’ वस्तू येणार नाहीत

पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानविरुद्ध कठोर निर्णय घेतले आहेत. सिंधू जल करारापासून ते व्यापार बंदीपर्यंतचे निर्णय घेण्यात आले आहेत. यामुळे भारत-पाकिस्तान व्यापारात मोठे संकट निर्माण झाले आहे.

| Updated on: Apr 24, 2025 | 4:55 PM
Share
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम भागात मंगळवारी २२ एप्रिल दुपारच्या सुमारास दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला.

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम भागात मंगळवारी २२ एप्रिल दुपारच्या सुमारास दहशतवादी हल्ला झाला. या हल्ल्यात २६ पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या हल्ल्याने संपूर्ण देश हादरला.

1 / 11
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशात तणाव वाढला आहे.

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशात तणाव वाढला आहे.

2 / 11
पहलगाममधील हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा मंत्रिमंडळ समितीची ( कैबिनेट कमेटी ऑन सिक्युरिटी – CCS) बैठक पार पडली. या बैठकीत भारताने पाकिस्तानविरुद्ध 5 मोठे निर्णय घेतले.

पहलगाममधील हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा मंत्रिमंडळ समितीची ( कैबिनेट कमेटी ऑन सिक्युरिटी – CCS) बैठक पार पडली. या बैठकीत भारताने पाकिस्तानविरुद्ध 5 मोठे निर्णय घेतले.

3 / 11
यात सिंधू पाणी कराराला स्थगिती, अटारी सीमा बंद, पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा नाही, पुढच्या 48 तासांमध्ये पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडण्याचे आदेश, पाकिस्तान हायकमिशनच्या पाच अधिकाऱ्यांना हटवलं हे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

यात सिंधू पाणी कराराला स्थगिती, अटारी सीमा बंद, पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा नाही, पुढच्या 48 तासांमध्ये पाकिस्तानी नागरिकांनी भारत सोडण्याचे आदेश, पाकिस्तान हायकमिशनच्या पाच अधिकाऱ्यांना हटवलं हे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

4 / 11
भारताने पाकिस्तानची कायदेशीर मार्गाने कोंडी केल्यानंतर आता पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे.

भारताने पाकिस्तानची कायदेशीर मार्गाने कोंडी केल्यानंतर आता पाकिस्तानचा जळफळाट झाला आहे.

5 / 11
पाकिस्तानने भारतासोबतच्या व्यापारावर बंदी घातली आहे. तसेच वाघा बॉर्डर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

पाकिस्तानने भारतासोबतच्या व्यापारावर बंदी घातली आहे. तसेच वाघा बॉर्डर बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

6 / 11
आता भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणकोणत्या वस्तूंची आयात-निर्यात केली जाते, याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

आता भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणकोणत्या वस्तूंची आयात-निर्यात केली जाते, याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

7 / 11
भारत आणि पाकिस्तानामध्ये मोठ्या प्रमाणात विविध वस्तूंची आयात-निर्यात केली जाते.

भारत आणि पाकिस्तानामध्ये मोठ्या प्रमाणात विविध वस्तूंची आयात-निर्यात केली जाते.

8 / 11
पाकिस्तानातून भारतात ड्रायफ्रूट्स, टरबूज आणि इतर फळे, सिमेंट, रॉक मीठ, दगड, चुना, चष्मा ऑप्टिक्स, कापूस, स्टील, सेंद्रिय रसायने आणि धातू संयुगे, चामड्याच्या वस्तू आयात करतो.

पाकिस्तानातून भारतात ड्रायफ्रूट्स, टरबूज आणि इतर फळे, सिमेंट, रॉक मीठ, दगड, चुना, चष्मा ऑप्टिक्स, कापूस, स्टील, सेंद्रिय रसायने आणि धातू संयुगे, चामड्याच्या वस्तू आयात करतो.

9 / 11
तर भारत पाकिस्तानला रसायने, भाज्या, प्लास्टिक उत्पादने, दुग्धजन्य पदार्थ, औषध आणि साखर निर्यात करतो.

तर भारत पाकिस्तानला रसायने, भाज्या, प्लास्टिक उत्पादने, दुग्धजन्य पदार्थ, औषध आणि साखर निर्यात करतो.

10 / 11
तसेच भारतातून पाकिस्तानात चहाची पाने, कॉफी आणि मसाले, आंबा, केळी, पेरु, संत्री, द्राक्षे, सफरचंद इत्यादी गोष्टीही निर्यात केल्या जातात.

तसेच भारतातून पाकिस्तानात चहाची पाने, कॉफी आणि मसाले, आंबा, केळी, पेरु, संत्री, द्राक्षे, सफरचंद इत्यादी गोष्टीही निर्यात केल्या जातात.

11 / 11
अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार
अनिल पाटील अजितदादांच्या भेटीला, गळ्यात क्रीडा मंत्रिपदाची माळ पडणार.
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला
मुनगंटीवारांच्या विधानानं चंद्रपूरवरून भाजपमध्ये अंतर्गत संघर्ष उफाळला.
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg
CCI केंद्रावरील कर्मचाऱ्याला खोतकरांनी झापलं, शेतकऱ्यांना इंग्रजीत msg.
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार
ठाकरे बंधूंचं ठरलं! युतीची उद्या घोषणा, 'या' 7 पालिकांसाठी एकत्र लढणार.
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत
महायुतीचं जागावाटप अंतिम टप्प्यात, भाजप-शिवसेनेचं 180 जागांवर एकमत.
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?
अखेर ठरलं ! दोन्ही NCP एकत्र, निवडणुकीबाबत मोठी अपडेट; इतिहास घडणार?.
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?
जगतापांच्या राजीनाम्याचा सस्पेन्स वाढला, सुप्रिया सुळे काय म्हणाल्या?.
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान
धमक अन् ताकद नाही... दानवेंनी थोपटले दंड, शिरसाटांना खुलं आव्हान.
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा
ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार! संजय राऊत यांच्या ट्विटनं चर्चा.
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला
बिबट्यासाठी जंगलात बोकड सोडणार ही योजना...शेट्टींचा गणेश नाईकांचा टोला.