पुस्तके भिजली, जीव टांगणीला; पालघरमध्ये विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी जीवघेणी कसरत
पालघर जिल्ह्यातील विक्रमगड तालुक्यातील म्हसे गावातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी पिंजाळ नदी पार करावी लागते. पावसाळ्यात ते टायर ट्यूबवरून जीव धोक्यात घालून नदी ओलांडतात. ही हृदयद्रावक परिस्थिती प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते.

1 / 8

2 / 8

3 / 8

4 / 8

5 / 8

6 / 8

7 / 8

8 / 8
हृदयाच्या आरोग्यासाठी कोणती फळे खावीत ?
शुगर लेव्हल कंट्रोल करण्यासाठी या टिप्स आजमवा
अस्सल मराठमोळं सौंदर्य, भाग्यश्री मोटेच्या साडीमधील लुकवर चाहते फिदा
वनिता खरातचा नवीन लुक चर्चेत, साडीमधील फोटोंनी वेधलं लक्ष
युपी-बिहार नव्हे या सुशिक्षित राज्यात आहे देशातील सर्वात अस्वच्छ रेल्वे स्थानक, पाहा कोणते ?
दिवसागणिक वाढतंय माधुरी दीक्षितचं सौंदर्य, फोटो पाहून म्हणाल...
