AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शरीरातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी काय खावं? वाचा

रक्ताची कमतरता असेल तर डाळिंब खाण्याचा सल्ला दिला जातो. औषधांव्यतिरिक्त रुग्णाला डाळिंब खायला द्यावे. डाळिंबामध्ये प्लेटलेट्सची संख्या वाढवणारे घटक असतात. डाळिंब आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. लोह भरपूर प्रमाणात असल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. डाळिंबामध्ये आढळणारे आवश्यक मिनरल्स आणि इम्युनिटी बूस्टर न्यूट्रिएंट्स तुम्हाला ताकद देतात.

| Updated on: Oct 02, 2023 | 4:57 PM
Share
बदलत्या ऋतूत डेंग्यू आणि मलेरियाचा धोका असतो. डेंग्यूचा आजार झपाट्याने पसरतो. डेंग्यूमध्ये ताप, सर्दी, खोकला या सगळ्याचा प्रचंड त्रास होतो. डेंग्यू जेव्हा बरा होतो त्यानंतर सुद्धा शरीरात रक्ताची कमतरता असते. बरेचदा तर प्लेटलेट्सची संख्या सुद्धा कमी झालेली असते. हे सगळं भरून काढण्यासाठी, डेंग्यू मधून रिकव्हर होण्यासाठी डॉक्टरांकडून सल्ले दिले जातात.

बदलत्या ऋतूत डेंग्यू आणि मलेरियाचा धोका असतो. डेंग्यूचा आजार झपाट्याने पसरतो. डेंग्यूमध्ये ताप, सर्दी, खोकला या सगळ्याचा प्रचंड त्रास होतो. डेंग्यू जेव्हा बरा होतो त्यानंतर सुद्धा शरीरात रक्ताची कमतरता असते. बरेचदा तर प्लेटलेट्सची संख्या सुद्धा कमी झालेली असते. हे सगळं भरून काढण्यासाठी, डेंग्यू मधून रिकव्हर होण्यासाठी डॉक्टरांकडून सल्ले दिले जातात.

1 / 5
डेंग्यू आजारात रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती खूपच कमकुवत होते. यासोबतच डिहायड्रेशनसुद्धा होते. आज आपण असे पदार्थ बघणार आहोत जे खाल्ल्याने तुमचे प्लेटलेट्स वाढू शकतात. या पदार्थांचा तुम्ही रोज आहारात समावेश करू शकता.

डेंग्यू आजारात रुग्णांची रोगप्रतिकारशक्ती खूपच कमकुवत होते. यासोबतच डिहायड्रेशनसुद्धा होते. आज आपण असे पदार्थ बघणार आहोत जे खाल्ल्याने तुमचे प्लेटलेट्स वाढू शकतात. या पदार्थांचा तुम्ही रोज आहारात समावेश करू शकता.

2 / 5
व्हिटॅमिन सी खाल्ल्याने शरीरातील प्लेटलेट्सची संख्या वाढते संत्री, आवळा, लिंबू असे व्हिटॅमिन सी चे पदार्थ खाल्ल्याने खूप फायदा होतो, प्लेटलेट्स वाढवतात.

व्हिटॅमिन सी खाल्ल्याने शरीरातील प्लेटलेट्सची संख्या वाढते संत्री, आवळा, लिंबू असे व्हिटॅमिन सी चे पदार्थ खाल्ल्याने खूप फायदा होतो, प्लेटलेट्स वाढवतात.

3 / 5
मनुका शरीरातील रक्त वाढविण्यासाठी रात्रभर मनुके पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी उठून ते खा. ॲनिमियासारख्या आजारात मुनका खूप फायदेशीर आहे. हे खाल्ल्याने शरीरातील कमी झालेल्या प्लेटलेट्स झपाट्याने वाढतील. मनुक्यामध्ये लोहाचे प्रमाण चांगले आहे.

मनुका शरीरातील रक्त वाढविण्यासाठी रात्रभर मनुके पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी उठून ते खा. ॲनिमियासारख्या आजारात मुनका खूप फायदेशीर आहे. हे खाल्ल्याने शरीरातील कमी झालेल्या प्लेटलेट्स झपाट्याने वाढतील. मनुक्यामध्ये लोहाचे प्रमाण चांगले आहे.

4 / 5
डाळिंब: रक्ताची कमतरता असेल तर डाळिंब खाण्याचा सल्ला दिला जातो.  औषधांव्यतिरिक्त रुग्णाला डाळिंब खायला द्यावे. डाळिंबामध्ये प्लेटलेट्सची संख्या वाढवणारे घटक असतात. डाळिंब आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. लोह भरपूर प्रमाणात असल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. डाळिंबामध्ये आढळणारे आवश्यक मिनरल्स आणि इम्युनिटी बूस्टर न्यूट्रिएंट्स तुम्हाला ताकद देतात.

डाळिंब: रक्ताची कमतरता असेल तर डाळिंब खाण्याचा सल्ला दिला जातो. औषधांव्यतिरिक्त रुग्णाला डाळिंब खायला द्यावे. डाळिंबामध्ये प्लेटलेट्सची संख्या वाढवणारे घटक असतात. डाळिंब आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. लोह भरपूर प्रमाणात असल्याने शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते. डाळिंबामध्ये आढळणारे आवश्यक मिनरल्स आणि इम्युनिटी बूस्टर न्यूट्रिएंट्स तुम्हाला ताकद देतात.

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.