AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu | नवीन वर्षात घर घेताय? मग वास्तुशास्त्रातील 4 नियम नक्की लक्षात ठेवा

वास्तू ही ज्योतिषशास्त्राची एक महत्त्वाची शाखा म्हणून ओळखली जाते. वास्तुशास्त्राचे नियम सूर्याच्या किरणांवर आधारित आहेत. घर बांधताना किंवा खरेदी करताना वास्तु नियमांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा घरामध्ये वास्तुदोष होऊ शकतात. तुम्हीही नवीन वर्षात नवीन घर घेण्याच्या तयारीत असाल तर हे नियम नक्कीच लक्षात ठेवा.

| Edited By: Mrunal Patil | Updated on: Dec 28, 2021 | 11:38 AM
Share
घर किंवा जमिनीचे तोंड दक्षिणेकडे असू नये. वास्तुशास्त्रानुसार दक्षिणाभिमुख घर किंवा जमीन शुभ मानली जात नाही. जर घर दक्षिणाभिमुख असेल तर ज्योतिषाचा सल्ला घेऊन त्यामध्ये आवश्यक ते बदल करावेत जेणेकरून त्यातील वास्तुदोष दूर होतील. याशिवाय घराचा मुख्य दरवाजा उत्तर, ईशान्य किंवा पश्चिम दिशेला असावा. दक्षिण, नैऋत्य, उत्तर-पश्चिम किंवा आग्नेय दिशेला मुख्य दरवाजा शुभ मानला जात नाही.

घर किंवा जमिनीचे तोंड दक्षिणेकडे असू नये. वास्तुशास्त्रानुसार दक्षिणाभिमुख घर किंवा जमीन शुभ मानली जात नाही. जर घर दक्षिणाभिमुख असेल तर ज्योतिषाचा सल्ला घेऊन त्यामध्ये आवश्यक ते बदल करावेत जेणेकरून त्यातील वास्तुदोष दूर होतील. याशिवाय घराचा मुख्य दरवाजा उत्तर, ईशान्य किंवा पश्चिम दिशेला असावा. दक्षिण, नैऋत्य, उत्तर-पश्चिम किंवा आग्नेय दिशेला मुख्य दरवाजा शुभ मानला जात नाही.

1 / 4
घरात सूर्यप्रकाश आणि हवा चांगली येईल याची काळजी घ्यावी. ज्या घरात सूर्यप्रकाश नीट येत नाही त्या घरामध्ये नकारात्मकता राहते. याशिवाय ज्या जमिनीवर काटेरी झाडे किंवा जमिनीत खड्डे आहेत, त्या जमिनीवर आपले घर बांधू नये.

घरात सूर्यप्रकाश आणि हवा चांगली येईल याची काळजी घ्यावी. ज्या घरात सूर्यप्रकाश नीट येत नाही त्या घरामध्ये नकारात्मकता राहते. याशिवाय ज्या जमिनीवर काटेरी झाडे किंवा जमिनीत खड्डे आहेत, त्या जमिनीवर आपले घर बांधू नये.

2 / 4
घर घेताना लक्षात ठेवा की घरासमोर कोणतेही झाड, खांब किंवा मंदिर नसावे. या गोष्टींमुळे वास्तुदोष निर्माण होतात. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांची प्रगती खुंटते. याशिवाय घराच्या दक्षिण-पश्चिम दिशेला किंवा त्या ठिकाणी कोणतीही विहीर किंवा तलाव वगैरे असू नये.

घर घेताना लक्षात ठेवा की घरासमोर कोणतेही झाड, खांब किंवा मंदिर नसावे. या गोष्टींमुळे वास्तुदोष निर्माण होतात. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांची प्रगती खुंटते. याशिवाय घराच्या दक्षिण-पश्चिम दिशेला किंवा त्या ठिकाणी कोणतीही विहीर किंवा तलाव वगैरे असू नये.

3 / 4
वास्तूनुसार चौकोनी किंवा आयताकृती घर शुभ मानले जाते.टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

वास्तूनुसार चौकोनी किंवा आयताकृती घर शुभ मानले जाते.टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

4 / 4
Follow Us
अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फो
Supriya Sule | अजित पवारांच्या आठवणीत सुप्रिया सुळे झाल्या भावूक! शेअर केला तो खास फोटो
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये..
धक्कादायक! आठवड्याभरातच मुंबई लोकलमध्ये तिसरा चाकू हल्ला; माहिममध्ये...
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
एक-एक टक्का देतो, आधी 40...  शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; एकच खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
Omraje Nimbalkar | श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुलासा, म्हणाले....
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
Omraje Nimbalakar | ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस... मोठा गोंधळ
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेमकं काय म्हणाले?
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच
मोठी अपडेट! NEETनंतर आता टीईटी पेपरफुटीत भयंकर खुलासा; धाड टाकताच पोलिसांना...
तर नोकरी सोडून राजकारणात या, विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर
तर नोकरी सोडून राजकारणात या, IPS विश्वास नांगरे पाटलांच्या त्या भाषणानंतर राज ठाकरेंचा थेट हल्लबोल!
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय
ठाकरेंच्या पक्षात खिंडार पडलं याचं खरं कारण.... बंडखोरीनंतर संजय देशमुखांनी थेट हे काय सांगितलं?
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी
ठरलं तर मग! पुढचे 3 वर्षे हाच कार्यक्रम; शिवसेनेत... उद्धव ठाकरेंनी सांगितला मास्टर प्लॅन