AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu | नवीन वर्षात घर घेताय? मग वास्तुशास्त्रातील 4 नियम नक्की लक्षात ठेवा

वास्तू ही ज्योतिषशास्त्राची एक महत्त्वाची शाखा म्हणून ओळखली जाते. वास्तुशास्त्राचे नियम सूर्याच्या किरणांवर आधारित आहेत. घर बांधताना किंवा खरेदी करताना वास्तु नियमांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे, अन्यथा घरामध्ये वास्तुदोष होऊ शकतात. तुम्हीही नवीन वर्षात नवीन घर घेण्याच्या तयारीत असाल तर हे नियम नक्कीच लक्षात ठेवा.

| Edited By: | Updated on: Dec 28, 2021 | 11:38 AM
Share
घर किंवा जमिनीचे तोंड दक्षिणेकडे असू नये. वास्तुशास्त्रानुसार दक्षिणाभिमुख घर किंवा जमीन शुभ मानली जात नाही. जर घर दक्षिणाभिमुख असेल तर ज्योतिषाचा सल्ला घेऊन त्यामध्ये आवश्यक ते बदल करावेत जेणेकरून त्यातील वास्तुदोष दूर होतील. याशिवाय घराचा मुख्य दरवाजा उत्तर, ईशान्य किंवा पश्चिम दिशेला असावा. दक्षिण, नैऋत्य, उत्तर-पश्चिम किंवा आग्नेय दिशेला मुख्य दरवाजा शुभ मानला जात नाही.

घर किंवा जमिनीचे तोंड दक्षिणेकडे असू नये. वास्तुशास्त्रानुसार दक्षिणाभिमुख घर किंवा जमीन शुभ मानली जात नाही. जर घर दक्षिणाभिमुख असेल तर ज्योतिषाचा सल्ला घेऊन त्यामध्ये आवश्यक ते बदल करावेत जेणेकरून त्यातील वास्तुदोष दूर होतील. याशिवाय घराचा मुख्य दरवाजा उत्तर, ईशान्य किंवा पश्चिम दिशेला असावा. दक्षिण, नैऋत्य, उत्तर-पश्चिम किंवा आग्नेय दिशेला मुख्य दरवाजा शुभ मानला जात नाही.

1 / 4
घरात सूर्यप्रकाश आणि हवा चांगली येईल याची काळजी घ्यावी. ज्या घरात सूर्यप्रकाश नीट येत नाही त्या घरामध्ये नकारात्मकता राहते. याशिवाय ज्या जमिनीवर काटेरी झाडे किंवा जमिनीत खड्डे आहेत, त्या जमिनीवर आपले घर बांधू नये.

घरात सूर्यप्रकाश आणि हवा चांगली येईल याची काळजी घ्यावी. ज्या घरात सूर्यप्रकाश नीट येत नाही त्या घरामध्ये नकारात्मकता राहते. याशिवाय ज्या जमिनीवर काटेरी झाडे किंवा जमिनीत खड्डे आहेत, त्या जमिनीवर आपले घर बांधू नये.

2 / 4
घर घेताना लक्षात ठेवा की घरासमोर कोणतेही झाड, खांब किंवा मंदिर नसावे. या गोष्टींमुळे वास्तुदोष निर्माण होतात. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांची प्रगती खुंटते. याशिवाय घराच्या दक्षिण-पश्चिम दिशेला किंवा त्या ठिकाणी कोणतीही विहीर किंवा तलाव वगैरे असू नये.

घर घेताना लक्षात ठेवा की घरासमोर कोणतेही झाड, खांब किंवा मंदिर नसावे. या गोष्टींमुळे वास्तुदोष निर्माण होतात. त्यामुळे कुटुंबातील सदस्यांची प्रगती खुंटते. याशिवाय घराच्या दक्षिण-पश्चिम दिशेला किंवा त्या ठिकाणी कोणतीही विहीर किंवा तलाव वगैरे असू नये.

3 / 4
वास्तूनुसार चौकोनी किंवा आयताकृती घर शुभ मानले जाते.टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

वास्तूनुसार चौकोनी किंवा आयताकृती घर शुभ मानले जाते.टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

4 / 4
Follow Us
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात.
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?
माणिकराव कोकाटेंना मंत्रिपद नको, सुनील तटकरेंना कोणी केला फोन?.
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर
केवळ फोटो असणे म्हणजे त्यांच्या कृत्यात सहभाग नाही - दीपक केसरकर.
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता
विलीनीकरणाच्या चर्चेसाठी सुनेत्रा पवारांकडे यावे - NCPचा बडा नेता.
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?
त्यांची अडचण का करता?, मला खाजगीत विचारा, काय म्हणाले शंभूराज देसाई?.
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?
पीएनजी घ्या, कदाचित तीन महिन्यानंतर LPG बंद होईल, काय म्हणाले भुजबळ ?.
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ
सोन्याने पुन्हा घेतली भरारी, चांदीनेही भाव खाल्ला, पाहा किती दरवाढ.
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन
नाशिकच्या सातपुर येथील शिवाजीनगरात बिबट्याचे रेस्क्यू ऑपरेशन.
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला
गॅसचे दर वाढल्याने इगतपूरी ते नाशिक टॅक्सी प्रवास महागला.
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार
प. महाराष्ट्राला कोकण जोडणार, वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेचा DPR तयार.