AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kargil Vijay Diwas : कारगिल विजय दिवस, संभाजीराजेंनी कारगिल आणि द्रास परिसरातील फोटो केले ट्विट, पाहा…

भारतात 26 जुलै रोजी हा दिवस साजरा केला जातो. भारत आणि पाकिस्तानमध्ये 1999 साली युद्ध झालं होतं. हे युद्ध लडाखच्या कारगिलमध्ये एकूण 60 दिवस चाललं. 26 जुलैला कारगिल युद्धाचा शेवट झाला. 

| Edited By: | Updated on: Jul 26, 2022 | 1:51 PM
Share
संभाजीराजे छत्रपती यांनी कारगिल विजय दिनानिमित्त ट्विट केलं आहे. यावेळी त्यांनी कारगिल आणि द्रास परिसरातील काही फोटो ट्विट केले आहेत. तर या ट्विटमध्ये संभाजीराजे यांनी सैनिकांच्या संघर्षाचं कौतुक केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी भेट देलेले काही फोटो ट्विट केले आहेत.

संभाजीराजे छत्रपती यांनी कारगिल विजय दिनानिमित्त ट्विट केलं आहे. यावेळी त्यांनी कारगिल आणि द्रास परिसरातील काही फोटो ट्विट केले आहेत. तर या ट्विटमध्ये संभाजीराजे यांनी सैनिकांच्या संघर्षाचं कौतुक केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी भेट देलेले काही फोटो ट्विट केले आहेत.

1 / 4
संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिलंय की, 'कारगिल व द्रास परिसर अतिउंच व दुर्गम आहेत. याठिकाणी आपले जवान किती खडतर परिस्थितीत शत्रूशी व प्रतिकूल निसर्गाशी देखील संघर्ष करीत देशसेवेचे कर्तव्य बजावत असतात, याचा प्रत्यय काही वर्षांपूर्वी मी स्वतः कारगिलला भेट देऊन घेतलेला आहे.'

संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिलंय की, 'कारगिल व द्रास परिसर अतिउंच व दुर्गम आहेत. याठिकाणी आपले जवान किती खडतर परिस्थितीत शत्रूशी व प्रतिकूल निसर्गाशी देखील संघर्ष करीत देशसेवेचे कर्तव्य बजावत असतात, याचा प्रत्यय काही वर्षांपूर्वी मी स्वतः कारगिलला भेट देऊन घेतलेला आहे.'

2 / 4
भारतात 26 जुलै रोजी हा दिवस साजरा केला जातो. भारत आणि पाकिस्तानमध्ये 1999 साली युद्ध झालं होतं. हे युद्ध लडाखच्या कारगिलमध्ये एकूण 60 दिवस चाललं. 26 जुलै रोजी या युद्धाचा शेवट झाला. युद्धावेळी भारतीय लष्करानं पाकिस्तानी घुसखोरांना देशाबाहेर हाकलवून लावलं. यानिमित्त्त संभाजीराजे छत्रपती यांनी कारगिल विजय दिनानिमित्त ट्विट केलं आहे.

भारतात 26 जुलै रोजी हा दिवस साजरा केला जातो. भारत आणि पाकिस्तानमध्ये 1999 साली युद्ध झालं होतं. हे युद्ध लडाखच्या कारगिलमध्ये एकूण 60 दिवस चाललं. 26 जुलै रोजी या युद्धाचा शेवट झाला. युद्धावेळी भारतीय लष्करानं पाकिस्तानी घुसखोरांना देशाबाहेर हाकलवून लावलं. यानिमित्त्त संभाजीराजे छत्रपती यांनी कारगिल विजय दिनानिमित्त ट्विट केलं आहे.

3 / 4
संभाजीराजे छत्रपती यांनी कारगिल विजय दिनानिमित्त ट्विटमध्ये सैनिक दिसत आहे. सैन्य दलातील काही अधिकारी देखील आहेत.

संभाजीराजे छत्रपती यांनी कारगिल विजय दिनानिमित्त ट्विटमध्ये सैनिक दिसत आहे. सैन्य दलातील काही अधिकारी देखील आहेत.

4 / 4
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.