AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kargil Vijay Diwas : कारगिल विजय दिवस, संभाजीराजेंनी कारगिल आणि द्रास परिसरातील फोटो केले ट्विट, पाहा…

भारतात 26 जुलै रोजी हा दिवस साजरा केला जातो. भारत आणि पाकिस्तानमध्ये 1999 साली युद्ध झालं होतं. हे युद्ध लडाखच्या कारगिलमध्ये एकूण 60 दिवस चाललं. 26 जुलैला कारगिल युद्धाचा शेवट झाला. 

| Edited By: | Updated on: Jul 26, 2022 | 1:51 PM
Share
संभाजीराजे छत्रपती यांनी कारगिल विजय दिनानिमित्त ट्विट केलं आहे. यावेळी त्यांनी कारगिल आणि द्रास परिसरातील काही फोटो ट्विट केले आहेत. तर या ट्विटमध्ये संभाजीराजे यांनी सैनिकांच्या संघर्षाचं कौतुक केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी भेट देलेले काही फोटो ट्विट केले आहेत.

संभाजीराजे छत्रपती यांनी कारगिल विजय दिनानिमित्त ट्विट केलं आहे. यावेळी त्यांनी कारगिल आणि द्रास परिसरातील काही फोटो ट्विट केले आहेत. तर या ट्विटमध्ये संभाजीराजे यांनी सैनिकांच्या संघर्षाचं कौतुक केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी भेट देलेले काही फोटो ट्विट केले आहेत.

1 / 4
संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिलंय की, 'कारगिल व द्रास परिसर अतिउंच व दुर्गम आहेत. याठिकाणी आपले जवान किती खडतर परिस्थितीत शत्रूशी व प्रतिकूल निसर्गाशी देखील संघर्ष करीत देशसेवेचे कर्तव्य बजावत असतात, याचा प्रत्यय काही वर्षांपूर्वी मी स्वतः कारगिलला भेट देऊन घेतलेला आहे.'

संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिलंय की, 'कारगिल व द्रास परिसर अतिउंच व दुर्गम आहेत. याठिकाणी आपले जवान किती खडतर परिस्थितीत शत्रूशी व प्रतिकूल निसर्गाशी देखील संघर्ष करीत देशसेवेचे कर्तव्य बजावत असतात, याचा प्रत्यय काही वर्षांपूर्वी मी स्वतः कारगिलला भेट देऊन घेतलेला आहे.'

2 / 4
भारतात 26 जुलै रोजी हा दिवस साजरा केला जातो. भारत आणि पाकिस्तानमध्ये 1999 साली युद्ध झालं होतं. हे युद्ध लडाखच्या कारगिलमध्ये एकूण 60 दिवस चाललं. 26 जुलै रोजी या युद्धाचा शेवट झाला. युद्धावेळी भारतीय लष्करानं पाकिस्तानी घुसखोरांना देशाबाहेर हाकलवून लावलं. यानिमित्त्त संभाजीराजे छत्रपती यांनी कारगिल विजय दिनानिमित्त ट्विट केलं आहे.

भारतात 26 जुलै रोजी हा दिवस साजरा केला जातो. भारत आणि पाकिस्तानमध्ये 1999 साली युद्ध झालं होतं. हे युद्ध लडाखच्या कारगिलमध्ये एकूण 60 दिवस चाललं. 26 जुलै रोजी या युद्धाचा शेवट झाला. युद्धावेळी भारतीय लष्करानं पाकिस्तानी घुसखोरांना देशाबाहेर हाकलवून लावलं. यानिमित्त्त संभाजीराजे छत्रपती यांनी कारगिल विजय दिनानिमित्त ट्विट केलं आहे.

3 / 4
संभाजीराजे छत्रपती यांनी कारगिल विजय दिनानिमित्त ट्विटमध्ये सैनिक दिसत आहे. सैन्य दलातील काही अधिकारी देखील आहेत.

संभाजीराजे छत्रपती यांनी कारगिल विजय दिनानिमित्त ट्विटमध्ये सैनिक दिसत आहे. सैन्य दलातील काही अधिकारी देखील आहेत.

4 / 4
Follow Us
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील
गॅस टंचाईचा फटका, शेकडो मुलींच्या जेवणाचा प्रश्न गंभीर; वसतिगृहातील.
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
बच्चू कडूंवरील त्या आरोपांवर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?.
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद...
नेत्यांमध्ये विसंवाद उफाळला? शिवाजी गर्जे आणि तटकरे यांच्यात वाद....
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी
महापालिकेतील वरिष्ठ लिपिकाची महिला कर्मचाऱ्याकडे शरीर सुखाची मागणी.
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?
अजितदादांच्यानंतर दुसरी फुली कोणत्या बड्या नेत्याच्या नावावर?.
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?
नीलम गोऱ्हे अडचणीत येणार? तृप्ती देसाई यांचा नवा दावा काय?.
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातला 177 कॉल तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे.
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद
अंजन गावात छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून वाद.
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये...
मुंबईतील शाळांमध्ये 'मनाचे श्लोक' सक्तीचे? ठाकरे गट आणि एमआयएममध्ये....
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप
अशोक खरात प्रकरणात मोठा खुलासा; तृप्ती देसाईंनी केला घाम फुटणारा आरोप.