AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Kargil Vijay Diwas : कारगिल विजय दिवस, संभाजीराजेंनी कारगिल आणि द्रास परिसरातील फोटो केले ट्विट, पाहा…

भारतात 26 जुलै रोजी हा दिवस साजरा केला जातो. भारत आणि पाकिस्तानमध्ये 1999 साली युद्ध झालं होतं. हे युद्ध लडाखच्या कारगिलमध्ये एकूण 60 दिवस चाललं. 26 जुलैला कारगिल युद्धाचा शेवट झाला. 

| Edited By: | Updated on: Jul 26, 2022 | 1:51 PM
Share
संभाजीराजे छत्रपती यांनी कारगिल विजय दिनानिमित्त ट्विट केलं आहे. यावेळी त्यांनी कारगिल आणि द्रास परिसरातील काही फोटो ट्विट केले आहेत. तर या ट्विटमध्ये संभाजीराजे यांनी सैनिकांच्या संघर्षाचं कौतुक केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी भेट देलेले काही फोटो ट्विट केले आहेत.

संभाजीराजे छत्रपती यांनी कारगिल विजय दिनानिमित्त ट्विट केलं आहे. यावेळी त्यांनी कारगिल आणि द्रास परिसरातील काही फोटो ट्विट केले आहेत. तर या ट्विटमध्ये संभाजीराजे यांनी सैनिकांच्या संघर्षाचं कौतुक केलं आहे. या ट्विटमध्ये त्यांनी भेट देलेले काही फोटो ट्विट केले आहेत.

1 / 4
संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिलंय की, 'कारगिल व द्रास परिसर अतिउंच व दुर्गम आहेत. याठिकाणी आपले जवान किती खडतर परिस्थितीत शत्रूशी व प्रतिकूल निसर्गाशी देखील संघर्ष करीत देशसेवेचे कर्तव्य बजावत असतात, याचा प्रत्यय काही वर्षांपूर्वी मी स्वतः कारगिलला भेट देऊन घेतलेला आहे.'

संभाजीराजे छत्रपती यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिलंय की, 'कारगिल व द्रास परिसर अतिउंच व दुर्गम आहेत. याठिकाणी आपले जवान किती खडतर परिस्थितीत शत्रूशी व प्रतिकूल निसर्गाशी देखील संघर्ष करीत देशसेवेचे कर्तव्य बजावत असतात, याचा प्रत्यय काही वर्षांपूर्वी मी स्वतः कारगिलला भेट देऊन घेतलेला आहे.'

2 / 4
भारतात 26 जुलै रोजी हा दिवस साजरा केला जातो. भारत आणि पाकिस्तानमध्ये 1999 साली युद्ध झालं होतं. हे युद्ध लडाखच्या कारगिलमध्ये एकूण 60 दिवस चाललं. 26 जुलै रोजी या युद्धाचा शेवट झाला. युद्धावेळी भारतीय लष्करानं पाकिस्तानी घुसखोरांना देशाबाहेर हाकलवून लावलं. यानिमित्त्त संभाजीराजे छत्रपती यांनी कारगिल विजय दिनानिमित्त ट्विट केलं आहे.

भारतात 26 जुलै रोजी हा दिवस साजरा केला जातो. भारत आणि पाकिस्तानमध्ये 1999 साली युद्ध झालं होतं. हे युद्ध लडाखच्या कारगिलमध्ये एकूण 60 दिवस चाललं. 26 जुलै रोजी या युद्धाचा शेवट झाला. युद्धावेळी भारतीय लष्करानं पाकिस्तानी घुसखोरांना देशाबाहेर हाकलवून लावलं. यानिमित्त्त संभाजीराजे छत्रपती यांनी कारगिल विजय दिनानिमित्त ट्विट केलं आहे.

3 / 4
संभाजीराजे छत्रपती यांनी कारगिल विजय दिनानिमित्त ट्विटमध्ये सैनिक दिसत आहे. सैन्य दलातील काही अधिकारी देखील आहेत.

संभाजीराजे छत्रपती यांनी कारगिल विजय दिनानिमित्त ट्विटमध्ये सैनिक दिसत आहे. सैन्य दलातील काही अधिकारी देखील आहेत.

4 / 4
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...