देशाला स्वातंत्र मिळून 77 वर्ष, पण महाराष्ट्रातील हा रेल्वे ट्रॅक अजूनही इंग्रजांकडे, ब्रिटीश कंपनीला द्यावी लागते कोट्यवधींची रॉयल्टी
India only private railway line: देशाला स्वातंत्र मिळून आता 77 वर्ष पूर्ण झाली आहेत. परंतु अजूनही महाराष्ट्रात असलेला रेल्वे ट्रॅकवर ब्रिटीश कंपनीचे नियंत्रण आहे. त्यामुळे ब्रिटनच्या त्या कंपनी कोट्यवधीची रॉयल्टी द्यावी लागते. हा रेल्वे ट्रॅक खरेदी करण्यासाठी भारतीय रेल्वेने अनेकदा प्रयत्न केले, मात्र याला यश आले नाही.

1 / 7

2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7
एके काळी उंदरालाही घाबरायचे रशियन प्रेसिडन्ट पुतीन !
जॅकलिन फर्नांडीसच्या घायाळ अदांवर खिळ्ल्या चाहत्यांच्या नजरा
एका मुलाची आई पण सौंदर्यात बॉलिवूड अभिनेत्रींना देते टक्कर, आता बोल्ड लुकने चर्चेत
वय झालं पण सुंदरता पीछा सोडत नाही, फोटोमधील ही अभिनेत्री कोण?
हाय बीपी असेल तर कोणते पदार्थ टाळावेत ?
जबरा फॅन, हार्दिकने विराटच्या चाहत्यांची मनं जिंकली, सूर्याने काय केलं?
