AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA: तिसऱ्या वनडेत शतक ठोकताच विराट कोहली रचणार इतिहास, अशी कामगिरी करणारा एकमेव भारतीय

विराट कोहलीने क्रिकेट जगतात अनेक विक्रम रचले आहेत. नुकतंच वनडे क्रिकेटमध्ये 53 वं शतक ठोकलं आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 84व्या शतकाची नोंद केली. आता विराट कोहलीकडे नवा विक्रम रचण्याची संधी आहे.

| Updated on: Dec 05, 2025 | 6:18 PM
Share
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील दोन सामने संपले असून 1-1 ने बरोबरी साधली आहे. त्यामुळे तिसरा सामना हा निर्णायक असणार आहे. पण हा सामना रनमशिन विराट कोहलीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.  (Photo- BCCI X)

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका सुरु आहे. या मालिकेतील दोन सामने संपले असून 1-1 ने बरोबरी साधली आहे. त्यामुळे तिसरा सामना हा निर्णायक असणार आहे. पण हा सामना रनमशिन विराट कोहलीसाठी महत्त्वाचा ठरणार आहे. (Photo- BCCI X)

1 / 5
विराट कोहली सध्या फॉर्मात असल्याचं दिसून आलं आहे. पहिल्या दोन वनडे सामन्यात त्याने शतक ठोकून आपली क्षमता दाखवून दिली आहे. त्यामुळे त्याच्याकडून तिसऱ्या वनडेतही अपेक्षा वाढल्या आहेत. या सामन्यात शतक ठोकलं तर त्याच्या नावावर एका विक्रमाची नोंद होईल. (Photo- BCCI X)

विराट कोहली सध्या फॉर्मात असल्याचं दिसून आलं आहे. पहिल्या दोन वनडे सामन्यात त्याने शतक ठोकून आपली क्षमता दाखवून दिली आहे. त्यामुळे त्याच्याकडून तिसऱ्या वनडेतही अपेक्षा वाढल्या आहेत. या सामन्यात शतक ठोकलं तर त्याच्या नावावर एका विक्रमाची नोंद होईल. (Photo- BCCI X)

2 / 5
विराट कोहलीन पहिल्या वनडे सामन्यात 11 चौकार आणि 7 षटकार मारत 135 धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या वनडे सामन्यात 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 102 धावा केल्या होत्या. (Photo- BCCI X)

विराट कोहलीन पहिल्या वनडे सामन्यात 11 चौकार आणि 7 षटकार मारत 135 धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या वनडे सामन्यात 7 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 102 धावा केल्या होत्या. (Photo- BCCI X)

3 / 5
भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात 6 डिसेंबरला तिसरा वनडे सामना विशाखापट्टणम येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात विराट कोहली शतकांची हॅटट्रीक करू शकतो. यापूर्वी विराट कोहलीने 2018 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्द तीन शतक ठोकले होते. (Photo- BCCI X)

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात 6 डिसेंबरला तिसरा वनडे सामना विशाखापट्टणम येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात विराट कोहली शतकांची हॅटट्रीक करू शकतो. यापूर्वी विराट कोहलीने 2018 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्द तीन शतक ठोकले होते. (Photo- BCCI X)

4 / 5
सात वर्षानंतर विराट कोहलीकडे इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची संधी आहे. वनडे क्रिकेटच्या इतिहासात दोन वेळा 3-3 शतक ठोकणारा पहिला भारतीय ठरेल. आता तिसऱ्या वनडे सामन्यात अशी कामगिरी करतो का? याकडे लक्ष लागून आहे. (Photo- BCCI X)

सात वर्षानंतर विराट कोहलीकडे इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची संधी आहे. वनडे क्रिकेटच्या इतिहासात दोन वेळा 3-3 शतक ठोकणारा पहिला भारतीय ठरेल. आता तिसऱ्या वनडे सामन्यात अशी कामगिरी करतो का? याकडे लक्ष लागून आहे. (Photo- BCCI X)

5 / 5
Follow Us
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव
सांगता सभेत मुख्यमंत्री फडणवीसांकडून अजित पवारांच्या कार्याचा गौरव.
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक
मध्य रेल्वे ठप्प! CSMTवर गाड्या रखडल्या, प्रवाशांचा संताप वाढला, नेमक.
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्
माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळलाय, मात्र हे कटुसत्य...सभेत बोलताना सुनेत्.
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद
सुनेत्रा पवारांसाठी सुळे मैदानात; बारामतीकरांना भावनिक साद.
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,
...म्हणूनच दिल्लीत होणाऱ्या एका चर्चेत आवर्जून बारामतीचं नाव घेतलं,.
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान
हवामानाच्या लहरीपणामुळे शेती उद्ध्वस्त; नाशिकमध्ये कांद्याचं नुकसान.
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे...
छगन भुजबळ यांचं मोठं विधान, 'सुनेत्रा पवार मुख्यमंत्री होतील पण हे....
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
महिला आरक्षणावरून अंधारेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल.
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान
उद्धव ठाकरेंचं पश्चिम बंगाल निवडणूकीबाबत मोठं विधान.
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान
जिथे जास्त बोली लागते तिथे नेते जातात, उद्धव ठाकरेंच मोठं विधान.