AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Iran Israel War : भारताचा सर्वात मोठा निर्णय, युद्ध सुरू असतानाच प्लॅन बी…तेलाची टंचाई होणारच नाही!

इराण आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळे भारतात इंधनाचा भडका उडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. असे असतानाच आता भारताकडून खबरदारी म्हणून प्लॅन बीच्या अमंबलजावणीस सुरूवात करण्यात आली आहे.

| Updated on: Mar 07, 2026 | 5:17 PM
Share
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जगात इंधन दरवाढीचा धोका वाढला आहे. भारतालाही पेट्रोल, डिझेल, सीएनजी, एलएनजी यासाराख्या उर्जानिर्मिती करणाऱ्या घटकांची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जगात इंधन दरवाढीचा धोका वाढला आहे. भारतालाही पेट्रोल, डिझेल, सीएनजी, एलएनजी यासाराख्या उर्जानिर्मिती करणाऱ्या घटकांची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

1 / 5
या युद्धाचे पडसादही भारतावर पडायला सुरुवात झाली आहे. भारतात गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाल आहे. त्यामुळेच आता भारत सरकारने खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. भारताने आता प्लॅन बीची अंमलबजावणी सुरू केली आहे.

या युद्धाचे पडसादही भारतावर पडायला सुरुवात झाली आहे. भारतात गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाल आहे. त्यामुळेच आता भारत सरकारने खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. भारताने आता प्लॅन बीची अंमलबजावणी सुरू केली आहे.

2 / 5
इराणने होर्मुझची खाडी बंद केली आहे. त्यामुळे कतार तसेच इतर देशांकडून भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा होत नाहीये. एकूण गरजेच्या साधारण 40 टक्के कच्चे तेल भारत याच होर्मुझच्या खाडीतून आयात करतो. आता ही खाडीच व्यापारासाठी बंद करण्यात आल्याने भारताने दुसरा पर्याय शोधायला सुरुवात केली आहे.

इराणने होर्मुझची खाडी बंद केली आहे. त्यामुळे कतार तसेच इतर देशांकडून भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा होत नाहीये. एकूण गरजेच्या साधारण 40 टक्के कच्चे तेल भारत याच होर्मुझच्या खाडीतून आयात करतो. आता ही खाडीच व्यापारासाठी बंद करण्यात आल्याने भारताने दुसरा पर्याय शोधायला सुरुवात केली आहे.

3 / 5
देशात इंधन तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी भारत आता अमेरिका तसेच संयुक्त अरब अमिराती यांच्याकडून कच्च्या तेलाची आयात करणार आहे. तसेच कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या देशांकडूनही भारत नैसर्गिक वायू मागवत आहे.

देशात इंधन तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी भारत आता अमेरिका तसेच संयुक्त अरब अमिराती यांच्याकडून कच्च्या तेलाची आयात करणार आहे. तसेच कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या देशांकडूनही भारत नैसर्गिक वायू मागवत आहे.

4 / 5
सरकारच्या याच रणनीतीमुळे सध्या यद्ध चालू असले तीरीही भारताला इंधनाचा तुटवडा होणार नाही. तसेच सामान्यांना झळ बसणार नाही, असे सांगितले जात आहे. इतर देशात इंधनाचा भाव वाढायला लागला आहे. पाकिस्तानात पेट्रोलचा दर 55 टक्क्यांनी वाढला आहे.

सरकारच्या याच रणनीतीमुळे सध्या यद्ध चालू असले तीरीही भारताला इंधनाचा तुटवडा होणार नाही. तसेच सामान्यांना झळ बसणार नाही, असे सांगितले जात आहे. इतर देशात इंधनाचा भाव वाढायला लागला आहे. पाकिस्तानात पेट्रोलचा दर 55 टक्क्यांनी वाढला आहे.

5 / 5
Follow Us
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा.
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका.