AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरात पैशांची चणचण भासतेय? पावसाचं पाणी ठरू शकतं वरदान; वास्तूशास्त्र काय सांगतं?

पावसाचं पाणी जणू पृथ्वीचं एक वरदानच आहे. पण याच पावसाच्या पाण्याकडे वास्तुशास्त्रात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धाची स्त्रोत म्हणून पावसाचं पाणी जणू पृथ्वीचं एक वरदानच आहे. पण याच पावसाच्या पाण्याकडे वास्तुशास्त्रात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धाची स्त्रोत म्हणून पाहिलं जातं.जातं.

| Updated on: Aug 12, 2025 | 8:48 PM
Share
पावसाचं पाणी जणू पृथ्वीचं एक वरदानच आहे. पण याच पावसाच्या पाण्याकडे वास्तुशास्त्रात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धाची स्त्रोत म्हणून पावसाचं पाणी जणू पृथ्वीचं एक वरदानच आहे. पण याच पावसाच्या पाण्याकडे वास्तुशास्त्रात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धाची स्त्रोत म्हणून पाहिलं जातं.जातं.

पावसाचं पाणी जणू पृथ्वीचं एक वरदानच आहे. पण याच पावसाच्या पाण्याकडे वास्तुशास्त्रात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धाची स्त्रोत म्हणून पावसाचं पाणी जणू पृथ्वीचं एक वरदानच आहे. पण याच पावसाच्या पाण्याकडे वास्तुशास्त्रात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धाची स्त्रोत म्हणून पाहिलं जातं.जातं.

1 / 6
याच पावसाच्या पाण्याचा योग्य उपयोग केला तर तुमच्या घरात समृद्धी येऊ शकते. तसेच आर्थिक चणचणीपासून तुमची सुटका होऊ शकते, असे म्हटले जाते.

याच पावसाच्या पाण्याचा योग्य उपयोग केला तर तुमच्या घरात समृद्धी येऊ शकते. तसेच आर्थिक चणचणीपासून तुमची सुटका होऊ शकते, असे म्हटले जाते.

2 / 6
वास्तूशास्त्रानुसार घरातील तसेच घराच्या आसपासच्या नकारात्मक उर्जेला पावसाचे पाणी दूर घेऊन जाते. त्यामुळेच घरात नव्याने सकारात्मका संचारते. तुमच्या आर्थिक अडचणी दूर होऊ शकतात.

वास्तूशास्त्रानुसार घरातील तसेच घराच्या आसपासच्या नकारात्मक उर्जेला पावसाचे पाणी दूर घेऊन जाते. त्यामुळेच घरात नव्याने सकारात्मका संचारते. तुमच्या आर्थिक अडचणी दूर होऊ शकतात.

3 / 6
ज्योतिषशास्त्रात पावसाचे पाणी एका विशिष्ट धातूच्या भांड्यात साठवून काही गृहांना शांत करण्यासाठी ते वापरले जाते. पावासाचे पाणी गृहांचा अशूभ प्रभाव कमी करते, असे मानले जाते.

ज्योतिषशास्त्रात पावसाचे पाणी एका विशिष्ट धातूच्या भांड्यात साठवून काही गृहांना शांत करण्यासाठी ते वापरले जाते. पावासाचे पाणी गृहांचा अशूभ प्रभाव कमी करते, असे मानले जाते.

4 / 6
वास्तूशास्त्रात पाण्याला धन आणि समृद्धीचे प्रतिक मानले जाते. संग्रहित केलेल्या पावसाच्या पाण्याला ईशान्येस ठेवल्यास ते शूभ मानले जाते. या भागात पावसाचे पाणी ठेवल्यास लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो, असे मानले जाते. वास्तूशास्त्रानुसार पावसाच्या पाण्याने अंघोळ केल्याने किंवा घराच्या आसपास हे पाणी शिंपडल्याने नव्या संधी चालून येतात.

वास्तूशास्त्रात पाण्याला धन आणि समृद्धीचे प्रतिक मानले जाते. संग्रहित केलेल्या पावसाच्या पाण्याला ईशान्येस ठेवल्यास ते शूभ मानले जाते. या भागात पावसाचे पाणी ठेवल्यास लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो, असे मानले जाते. वास्तूशास्त्रानुसार पावसाच्या पाण्याने अंघोळ केल्याने किंवा घराच्या आसपास हे पाणी शिंपडल्याने नव्या संधी चालून येतात.

5 / 6
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या. (सांकेतिक फोटो)

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या. (सांकेतिक फोटो)

6 / 6
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.