AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

घरात पैशांची चणचण भासतेय? पावसाचं पाणी ठरू शकतं वरदान; वास्तूशास्त्र काय सांगतं?

पावसाचं पाणी जणू पृथ्वीचं एक वरदानच आहे. पण याच पावसाच्या पाण्याकडे वास्तुशास्त्रात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धाची स्त्रोत म्हणून पावसाचं पाणी जणू पृथ्वीचं एक वरदानच आहे. पण याच पावसाच्या पाण्याकडे वास्तुशास्त्रात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धाची स्त्रोत म्हणून पाहिलं जातं.जातं.

| Updated on: Aug 12, 2025 | 8:48 PM
Share
पावसाचं पाणी जणू पृथ्वीचं एक वरदानच आहे. पण याच पावसाच्या पाण्याकडे वास्तुशास्त्रात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धाची स्त्रोत म्हणून पावसाचं पाणी जणू पृथ्वीचं एक वरदानच आहे. पण याच पावसाच्या पाण्याकडे वास्तुशास्त्रात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धाची स्त्रोत म्हणून पाहिलं जातं.जातं.

पावसाचं पाणी जणू पृथ्वीचं एक वरदानच आहे. पण याच पावसाच्या पाण्याकडे वास्तुशास्त्रात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धाची स्त्रोत म्हणून पावसाचं पाणी जणू पृथ्वीचं एक वरदानच आहे. पण याच पावसाच्या पाण्याकडे वास्तुशास्त्रात सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धाची स्त्रोत म्हणून पाहिलं जातं.जातं.

1 / 6
याच पावसाच्या पाण्याचा योग्य उपयोग केला तर तुमच्या घरात समृद्धी येऊ शकते. तसेच आर्थिक चणचणीपासून तुमची सुटका होऊ शकते, असे म्हटले जाते.

याच पावसाच्या पाण्याचा योग्य उपयोग केला तर तुमच्या घरात समृद्धी येऊ शकते. तसेच आर्थिक चणचणीपासून तुमची सुटका होऊ शकते, असे म्हटले जाते.

2 / 6
वास्तूशास्त्रानुसार घरातील तसेच घराच्या आसपासच्या नकारात्मक उर्जेला पावसाचे पाणी दूर घेऊन जाते. त्यामुळेच घरात नव्याने सकारात्मका संचारते. तुमच्या आर्थिक अडचणी दूर होऊ शकतात.

वास्तूशास्त्रानुसार घरातील तसेच घराच्या आसपासच्या नकारात्मक उर्जेला पावसाचे पाणी दूर घेऊन जाते. त्यामुळेच घरात नव्याने सकारात्मका संचारते. तुमच्या आर्थिक अडचणी दूर होऊ शकतात.

3 / 6
ज्योतिषशास्त्रात पावसाचे पाणी एका विशिष्ट धातूच्या भांड्यात साठवून काही गृहांना शांत करण्यासाठी ते वापरले जाते. पावासाचे पाणी गृहांचा अशूभ प्रभाव कमी करते, असे मानले जाते.

ज्योतिषशास्त्रात पावसाचे पाणी एका विशिष्ट धातूच्या भांड्यात साठवून काही गृहांना शांत करण्यासाठी ते वापरले जाते. पावासाचे पाणी गृहांचा अशूभ प्रभाव कमी करते, असे मानले जाते.

4 / 6
वास्तूशास्त्रात पाण्याला धन आणि समृद्धीचे प्रतिक मानले जाते. संग्रहित केलेल्या पावसाच्या पाण्याला ईशान्येस ठेवल्यास ते शूभ मानले जाते. या भागात पावसाचे पाणी ठेवल्यास लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो, असे मानले जाते. वास्तूशास्त्रानुसार पावसाच्या पाण्याने अंघोळ केल्याने किंवा घराच्या आसपास हे पाणी शिंपडल्याने नव्या संधी चालून येतात.

वास्तूशास्त्रात पाण्याला धन आणि समृद्धीचे प्रतिक मानले जाते. संग्रहित केलेल्या पावसाच्या पाण्याला ईशान्येस ठेवल्यास ते शूभ मानले जाते. या भागात पावसाचे पाणी ठेवल्यास लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो, असे मानले जाते. वास्तूशास्त्रानुसार पावसाच्या पाण्याने अंघोळ केल्याने किंवा घराच्या आसपास हे पाणी शिंपडल्याने नव्या संधी चालून येतात.

5 / 6
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या. (सांकेतिक फोटो)

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या. (सांकेतिक फोटो)

6 / 6
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.