पाऊस
पाऊस ही एक हवामानविषयक घटना आहे. पाऊस पडणे ही एक नैसर्गिक घटना आहे, जी पृथ्वीच्या पृष्ठभागावरील ढगांमधून पाण्याचे द्रव किंवा घन थेंबांच्या वर्षावमुळे उद्भवते. पाऊस पडला की जल प्राप्ती होते. पावसामुळे धरती हिरवीगार होते. सगळीकडे हिरवळ पसरते. नद्या, विहिरी तुडूंब भरतात.
Weather Update : पुढील 48 तास राज्यासाठी अत्यंत धोक्याचे; अवकाळीचं मोठं संकट, घराबाहेर पडू नका, आयएमडीकडून हाय अलर्ट
सध्या राज्यभरात उष्णतेची लाट पहायला मिळत आहे, देशातील टॉप टेन अतिउष्ण शहरांमध्ये महाराष्ट्रातील चार शहरांचा समावेश आहे. त्यातच आता एक मोठी बातमी समोर आली असून, हवामान विभागाकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Apr 30, 2026
- 9:03 pm
भारतावर सुपर एल निनोचे महाभयंकर संकट, दुष्काळाचा गंभीर इशारा; पुढचे दिवस कठीण!
भारतावर सुपर एल निनोचे संकट येऊ शकते. हे संकट जर आले तर भारताला दुष्काळाला तंड द्यावे लागेल. तसेच पाऊसही कमी होऊ शकतो. म्हणूनच प्रशासनाला योग्य ती काळजी घ्यावी लागणार आहे.
- Prajwal Dhage
- Updated on: Apr 28, 2026
- 7:07 pm
उन्हामुळे देशभरात मृत्यू, सरकारने तडकाफडकी ते पाऊल उचललंच, आता नागरिकांना…
सध्या दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. या वाढत्या तापमानामुळे उष्माघातच्या प्रकरणांतही लक्षणीयरित्या वाढ झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळेच आता सरकारने महत्त्वाचे निर्देश जारी केले आहेत.
- Prajwal Dhage
- Updated on: Apr 27, 2026
- 8:51 pm
Weather Update : पुढील 48 तास महाराष्ट्रासाठी अत्यंत धोक्याचे, राज्यावर सर्वात मोठं संकट, IMD चा हाय अलर्ट
राज्यात सध्या विचित्र वातावरण पहायला मिळत आहे, पुढील 48 तास महाराष्ट्रासाठी धोक्याचे असणार आहेत. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने हाय अलर्ट जारी केला आहे. काम असेल तरच घराबाहेर पडण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Apr 25, 2026
- 9:20 pm
Early Monsoon Alert: आनंदवार्ता, मान्सूनने सांगावा धाडला! El Nino ची भीती सोडा, पाऊस लवकरच धडकणार, मोठी अपडेट काय?
Early Monsoon Alert: सध्या देशातील अनेक भागात तापमान 40-44 डिग्रीपर्यंत पोहचले आहेत. त्याचवेळी एक आनंदवार्ता धडकली आहे. आतापर्यंत एल निनोमुळे पाऊस उशीरा पडणार असे गणित मांडले जात होते. पण आता हा दावा मागे पडला आहे. काय आहे ती आनंदवार्ता?
- KALYAN DESHMUKH
- Updated on: Apr 25, 2026
- 9:22 am
Chiplun : चिपळूणमध्ये 10 मिनिटं मुसळधार, पावसाची जोरदार बॅटिंग, आंबा बागायतदारांना टेन्शन
चिपळुणमध्ये अचानक आणि थोडा वेळ झालेल्या या पावसामुळे आंबा बागायतदारांची डोकेदुखी वाढली आहे.
- sanjay patil
- Updated on: Apr 24, 2026
- 7:00 am
जगावर मोठं संकट, 150 वर्षांनंतर पुन्हा ती हादरवणारी घटना घडणार, शास्त्रज्ञांनाही फुटला घाम, भारताबाबत सर्वात मोठी बातमी
मोठी बातमी समोर येत आहे, जग सध्या एका मोठ्या संकटाच्या उंबरठ्यावर उभा आहे. यापूर्वी 1871 मध्ये असं संकट जगावर आलं होतं, त्यात अनेकांचे मृत्यू झाले, त्यानंतर आता पहिल्यांदाच 2027 मध्ये या संकटाची चाहुल लागली आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Apr 22, 2026
- 3:25 pm
Monsoon Forecast 2026 : यंदा महाराष्ट्रावर पावसाचं सर्वात मोठं संकट, आयएमडीच्या अंदाजाने धाबे दणाणले, सरकारची तातडीची बैठक
यंदा राज्यात मान्सूनचं प्रमाण कसं असणार? याबाबत सर्वांनाच उत्सुकता असते, अखेर आता आयएमडीकडून पावसाबाबतचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र यामुळे सर्वांचीच चिंता वाढली आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Apr 20, 2026
- 3:10 pm
Rain Alert : आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भयंकर संकट, महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, या राज्यांनाही गंभीर इशारा
IMD Weather Update : संपूर्ण देशातील हवामानात मोठा बदल जाणवणार आहे. हवामान विभागाने महाराष्ट्रासह दिल्ली, बिहार आणि पश्चिम बंगालमधील अनेक भागात पावसाचा अलर्ट जारी केला आहे.
- बापू गायकवाड
- Updated on: Apr 19, 2026
- 10:28 pm
Weather Update : पुढील 48 तास धोक्याचे, अनेक राज्यांना बसणार अवकाळीचा तडाखा , महाराष्ट्रालाही मोठा इशारा
सध्या देशभरात उष्णतेची लाट पहायला मिळत आहे, मात्र पुन्हा एकदा जोरदार अवकाळी पाऊस हजेरी लावण्याची शक्यता आहे. पुढील 48 तासांमध्ये अनेक राज्यांना पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
- Ajay Deshpande
- Updated on: Apr 14, 2026
- 10:11 pm
IMD Monson Update : तीव्र उष्णता… पण पाऊस कमी की जास्त? हवामान विभागाच्या मान्सूनच्या अंदाजाने चिंता वाढली
IMD forecast on Monsoon : भारतीय हवामान विभागाने मान्सूनचा अंदाज जाहीर केला आहे. यामुळे देशातील शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. देशातील कोणत्या भागात किती पाऊस पडणार ते जाणून घेऊयात.
- बापू गायकवाड
- Updated on: Apr 13, 2026
- 7:00 pm
पुढच्या 48 तासांत राज्यावर नवं संकट; हवामान विभागाच्या ताज्या इशाऱ्याने चिंता वाढली; नेमका इशारा काय?
गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रावर अवकाळी पावसाचे संकट आले. या अवकाळी पावसामुळे शहरी भागात लोकांना उन्हाच्या झळांमध्ये गारव्याचा आनंद लुटता आला. परंतु ग्रामीण भागात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. द्राक्षे, कांदा, आंबा आदी पिकांची नासधूस झाली.
- Prajwal Dhage
- Updated on: Apr 8, 2026
- 5:56 pm