AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पावसाळ्यात भजी खाऊन पोट बिघडलंय? घरातच करा रामबाण उपाय, लगेचच मिळेल आराम

पावसाळ्यात चवदार गरम पदार्थ खाण्याचा मोह आवरता येत नाही, पण त्यामुळे पोटाचे विकार होण्याचा धोका असतो. या लेखात पोट बिघडल्यावर हे सर्व घरगुती आणि सोपे उपाय आहेत जे लवकर आराम देऊ शकतात.

| Updated on: Jun 27, 2025 | 8:12 PM
Share
सध्या सर्वत्र पाऊस कोसळत आहे. पावसात अनेकदा गरमागरम भजी, वडा, समोसे खाण्याची इच्छा होते आणि मग एखाद्या वडापावच्या गाडीवर उभं राहून या पदार्थांवर ताव मारला जातो. पावसाळ्यात हे पदार्थ खाण्याचा मोह आवरताही येत नाही. पण यामुळे तुम्हाला अनेकदा पोटाचे विकार बळावतात.

सध्या सर्वत्र पाऊस कोसळत आहे. पावसात अनेकदा गरमागरम भजी, वडा, समोसे खाण्याची इच्छा होते आणि मग एखाद्या वडापावच्या गाडीवर उभं राहून या पदार्थांवर ताव मारला जातो. पावसाळ्यात हे पदार्थ खाण्याचा मोह आवरताही येत नाही. पण यामुळे तुम्हाला अनेकदा पोटाचे विकार बळावतात.

1 / 8
पावसाळ्यात गरमागरम भजी किंवा वडा खाऊन झाल्यावर पोटं बिघडलं तर मग मोठी पंचाईत होते. मग अशावेळी काही सोपे घरगुती उपाय वापरून तुम्ही नक्कीच आराम मिळवू शकता.

पावसाळ्यात गरमागरम भजी किंवा वडा खाऊन झाल्यावर पोटं बिघडलं तर मग मोठी पंचाईत होते. मग अशावेळी काही सोपे घरगुती उपाय वापरून तुम्ही नक्कीच आराम मिळवू शकता.

2 / 8
आले - आल्यामध्ये बॅक्टेरियाविरोधी आणि रोगप्रतिकारक गुणधर्म असतात. पोट खराब झाल्यास, तुम्ही 1 चमचा आल्याचा रस आणि 1 चमचा मध एकत्र करून दिवसातून दोन वेळा घ्या. हे पोटदुखी, उलट्या आणि गॅसवर खूप प्रभावी ठरते.

आले - आल्यामध्ये बॅक्टेरियाविरोधी आणि रोगप्रतिकारक गुणधर्म असतात. पोट खराब झाल्यास, तुम्ही 1 चमचा आल्याचा रस आणि 1 चमचा मध एकत्र करून दिवसातून दोन वेळा घ्या. हे पोटदुखी, उलट्या आणि गॅसवर खूप प्रभावी ठरते.

3 / 8
जिरे पचनासाठी खूपच उपयुक्त असते. यामुळे गॅस आणि पोटदुखी कमी होते. जर तुमच्या पोटात दुखत असेल किंवा तुम्हाला पोटदुखी किंवा पोटाशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास तुम्ही जिऱ्याचा काढा बनवून प्या. यासाठी 1 चमचा जिरे भाजून ते 1 ग्लास पाण्यात उकळा. पाणी अर्धे झाल्यावर ते कोमट करुन प्या.

जिरे पचनासाठी खूपच उपयुक्त असते. यामुळे गॅस आणि पोटदुखी कमी होते. जर तुमच्या पोटात दुखत असेल किंवा तुम्हाला पोटदुखी किंवा पोटाशी संबंधित कोणतीही समस्या असल्यास तुम्ही जिऱ्याचा काढा बनवून प्या. यासाठी 1 चमचा जिरे भाजून ते 1 ग्लास पाण्यात उकळा. पाणी अर्धे झाल्यावर ते कोमट करुन प्या.

4 / 8
दही आणि हिंग - फूड पॉयझनिंगमुळे पोटात सूज येते. अशावेळी दही आणि हिंग यापासून तुम्हाला नक्कीच आराम देऊ शकतात. यासाठी ½ कप ताज्या दह्यात चिमूटभर हिंग आणि सैंधव मीठ मिसळून खा.

दही आणि हिंग - फूड पॉयझनिंगमुळे पोटात सूज येते. अशावेळी दही आणि हिंग यापासून तुम्हाला नक्कीच आराम देऊ शकतात. यासाठी ½ कप ताज्या दह्यात चिमूटभर हिंग आणि सैंधव मीठ मिसळून खा.

5 / 8
लिंबू आणि ओआरएस - उलट्या आणि जुलाबामुळे शरीरातील पाण्याची कमतरता होऊ शकते. अशावेळी लिंबू आणि ओआरएससारखे घरगुती उपाय शरीराला पुन्हा हायड्रेट करतात. यासाठी 1 ग्लास कोमट पाण्यात 1 लिंबाचा रस, चिमूटभर मीठ आणि 1 चमचा साखर मिसळून प्या.

लिंबू आणि ओआरएस - उलट्या आणि जुलाबामुळे शरीरातील पाण्याची कमतरता होऊ शकते. अशावेळी लिंबू आणि ओआरएससारखे घरगुती उपाय शरीराला पुन्हा हायड्रेट करतात. यासाठी 1 ग्लास कोमट पाण्यात 1 लिंबाचा रस, चिमूटभर मीठ आणि 1 चमचा साखर मिसळून प्या.

6 / 8
धणे थंड असतात. यामुळे पचन सुधारते. यामुळे देखील पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो. यासाठी तुम्ही फक्त 1 चमचा धणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी गाळून रिकाम्या पोटी त्याचे सेवन करा.

धणे थंड असतात. यामुळे पचन सुधारते. यामुळे देखील पोटाच्या समस्यांपासून आराम मिळतो. यासाठी तुम्ही फक्त 1 चमचा धणे रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी गाळून रिकाम्या पोटी त्याचे सेवन करा.

7 / 8
पुदिना पोटाला थंडावा देतो आणि काळीमिरीमुळे पचन सुधारते. पोट खराब झाल्यास तुम्ही यांचेही सेवन करू शकता. यासाठी 5-6 पुदिन्याची पाने, चिमूटभर काळी मिरी आणि थोडे लिंबाचा रस एकत्र करून घ्या.

पुदिना पोटाला थंडावा देतो आणि काळीमिरीमुळे पचन सुधारते. पोट खराब झाल्यास तुम्ही यांचेही सेवन करू शकता. यासाठी 5-6 पुदिन्याची पाने, चिमूटभर काळी मिरी आणि थोडे लिंबाचा रस एकत्र करून घ्या.

8 / 8
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.