AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुरु पौर्णिमेला फक्त या तीन गोष्टी करा, श्रीमंतीचं द्वार होईल खुलं!

तुमची प्रगती होत नसेल तर गुरु पौर्णिमेला फक्त या गोष्टी करा तुमच्या आयुष्यातील अडचणी दूर होऊन सुखाचे दिवस येऊ शकतात.

| Updated on: Jul 07, 2025 | 9:42 PM
Share
येत्या 10 जुलै रोजी गुरुपौणिमा साजरी केली जाणार आहे. या दिवशी आपल्या गुरुप्रती आदर व्यक्त केला जातो. याच दिवशी काही खास गोष्टी केल्या तर तुमचा समाजात मान-सन्मान वाढू शकतो. तसेच तुमची प्रगतीही होऊ शकते.

येत्या 10 जुलै रोजी गुरुपौणिमा साजरी केली जाणार आहे. या दिवशी आपल्या गुरुप्रती आदर व्यक्त केला जातो. याच दिवशी काही खास गोष्टी केल्या तर तुमचा समाजात मान-सन्मान वाढू शकतो. तसेच तुमची प्रगतीही होऊ शकते.

1 / 5
तुम्ही गुरु पौर्णिमेला पिवळ्या रंगाच्या मिठाईने देवाची पूजा केल्यास आणि ती मिठाई सर्वांना वाटल्यास तुमचे रखडलेले काम होऊ शकते. तसेच प्रगतीचा नवा मार्ग खुला होऊ शकतो.

तुम्ही गुरु पौर्णिमेला पिवळ्या रंगाच्या मिठाईने देवाची पूजा केल्यास आणि ती मिठाई सर्वांना वाटल्यास तुमचे रखडलेले काम होऊ शकते. तसेच प्रगतीचा नवा मार्ग खुला होऊ शकतो.

2 / 5
गुरु पौर्णिमेला गरजू लोकांना पिवळ्या रंगाचे धान्य, मिठाई किंवा वस्त्रदान जरूर करावे. यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकते. या दिवशी तुम्ही गुरु यंत्राचीही स्थापना करू शकता. यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनातीली अडचणी दूर होतील.

गुरु पौर्णिमेला गरजू लोकांना पिवळ्या रंगाचे धान्य, मिठाई किंवा वस्त्रदान जरूर करावे. यामुळे तुम्हाला आर्थिक लाभ होऊ शकते. या दिवशी तुम्ही गुरु यंत्राचीही स्थापना करू शकता. यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनातीली अडचणी दूर होतील.

3 / 5
तुमच्या कुंडलीत गुरू गृह कमजोर स्थितीत असेल तर पिवळी डाळ, बेसणाचे लाडू, केळी, चन्याची डाळ आदी  गोष्टी दान करू शकता. यामुळे तुमच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती मजबूत होईल.

तुमच्या कुंडलीत गुरू गृह कमजोर स्थितीत असेल तर पिवळी डाळ, बेसणाचे लाडू, केळी, चन्याची डाळ आदी गोष्टी दान करू शकता. यामुळे तुमच्या कुंडलीतील ग्रहांची स्थिती मजबूत होईल.

4 / 5
Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.

5 / 5
अजितदादांनी भाजपच्या फाईलवर भाष्य केलं अन् 10 दिवसाने अपघात झाला...
अजितदादांनी भाजपच्या फाईलवर भाष्य केलं अन् 10 दिवसाने अपघात झाला....
सुनेत्रा पवार यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिस्थळावर पोहोचल्या
सुनेत्रा पवार यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतिस्थळावर पोहोचल्या.
कालव्याला भगदाड; लाखो लिटर पाणी शेतात, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान
कालव्याला भगदाड; लाखो लिटर पाणी शेतात, शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान.
त्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही; सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं
त्यावर मी प्रतिक्रिया देणार नाही; सुनील तटकरेंनी स्पष्टच सांगितलं.
विलीनीकरण ठरलंच नाही! फडणवीसांनी थेट 'तो' दावाच खोडला!
विलीनीकरण ठरलंच नाही! फडणवीसांनी थेट 'तो' दावाच खोडला!.
Union Budget 2026 : केंद्राच्या बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी काय काय?
Union Budget 2026 : केंद्राच्या बजेटमध्ये महाराष्ट्रासाठी काय काय?.
आधी गोंधळ, नंतर स्पष्टीकरण! पीयूष गोयल यांच्या वक्तव्यानं काय घडलं?
आधी गोंधळ, नंतर स्पष्टीकरण! पीयूष गोयल यांच्या वक्तव्यानं काय घडलं?.
विलीनीकरणच विलीन? दादांचे नेते काय बोलून गेले?
विलीनीकरणच विलीन? दादांचे नेते काय बोलून गेले?.
राज्य मंत्रिमंडळाची बैठक; मुख्यमंत्र्यांनी घेतले 5 महत्त्वाचे निर्णय!
राज्य मंत्रिमंडळाची बैठक; मुख्यमंत्र्यांनी घेतले 5 महत्त्वाचे निर्णय!.
सुतक येतं-जातं! राजकारण थांबवून कसे चालेल? सामनाच्या अग्रलेखात काय?
सुतक येतं-जातं! राजकारण थांबवून कसे चालेल? सामनाच्या अग्रलेखात काय?.