AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti : विद्यार्थ्यांनो…आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले हे मंत्र लक्षात ठेवा आणि आपली ध्येय साध्य करा!

आचार्य चाणक्य यांच्या मते विद्यार्थी जीवन हे कोणत्याही व्यक्तीच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा असतो. चुका होण्यास जागा नसावी कारण चुका करण्यात आणि त्या सुधारण्यात तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ वाया घालवता. त्यामुळे या काळात अत्यंत शिस्तबद्ध राहून आपल्या ध्येयासाठी परिश्रम करत वाटचाल करा. आचार्य चाणक्य यांनी विद्यार्थ्यांना काही नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.

| Edited By: | Updated on: Mar 20, 2022 | 8:40 AM
Share
आचार्य चाणक्य यांच्या मते विद्यार्थी जीवन हे कोणत्याही व्यक्तीच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा असतो. चुका होण्यास जागा नसावी कारण चुका करण्यात आणि त्या सुधारण्यात तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ वाया घालवता. त्यामुळे या काळात अत्यंत शिस्तबद्ध राहून आपल्या ध्येयासाठी परिश्रम करत वाटचाल करा.

आचार्य चाणक्य यांच्या मते विद्यार्थी जीवन हे कोणत्याही व्यक्तीच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा असतो. चुका होण्यास जागा नसावी कारण चुका करण्यात आणि त्या सुधारण्यात तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ वाया घालवता. त्यामुळे या काळात अत्यंत शिस्तबद्ध राहून आपल्या ध्येयासाठी परिश्रम करत वाटचाल करा.

1 / 5
आचार्य चाणक्य यांनी विद्यार्थ्यांना काही नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. जेणेकरून ते कोणत्याही परिस्थितीत त्यांचे ध्येय साध्य करू शकतील. कोणतेही काम करण्यासाठी वेळ निश्चित करा आणि ते काम त्या वेळेत पूर्ण करा. जो विद्यार्थी हा नियम पाळतो, तो कोणत्याही परिस्थितीत आपले ध्येय साध्य करूनच राहतो.

आचार्य चाणक्य यांनी विद्यार्थ्यांना काही नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. जेणेकरून ते कोणत्याही परिस्थितीत त्यांचे ध्येय साध्य करू शकतील. कोणतेही काम करण्यासाठी वेळ निश्चित करा आणि ते काम त्या वेळेत पूर्ण करा. जो विद्यार्थी हा नियम पाळतो, तो कोणत्याही परिस्थितीत आपले ध्येय साध्य करूनच राहतो.

2 / 5
जे काम तुम्हाला आज करायचे आहे ते आजच करा. उद्यासाठी कधीही पुढे ढकलू नका. उद्यासाठी काम पुढे ढकलले तर त्यात काही अडथळे येऊ शकतात आणि काम पुढे ढकलले जाण्याची शक्यता नेहमीच असते. यामुळे विद्यार्थी जीवनामध्ये वेळेला अत्यंत महत्व द्या.

जे काम तुम्हाला आज करायचे आहे ते आजच करा. उद्यासाठी कधीही पुढे ढकलू नका. उद्यासाठी काम पुढे ढकलले तर त्यात काही अडथळे येऊ शकतात आणि काम पुढे ढकलले जाण्याची शक्यता नेहमीच असते. यामुळे विद्यार्थी जीवनामध्ये वेळेला अत्यंत महत्व द्या.

3 / 5
विद्यार्थी जीवनामध्ये मित्र बनवताना विचार करा. चुकीची मैत्री तुमचे संपूर्ण भविष्य धोक्यात आणू शकते. तुम्हाला तुमच्या ध्येयापासून विचलित करू शकते. तुमच्या यशात हा सर्वात मोठा अडथळा आहे. म्हणून अशा लोकांशी मैत्री करा जे चांगले आणि खरे आहेत.

विद्यार्थी जीवनामध्ये मित्र बनवताना विचार करा. चुकीची मैत्री तुमचे संपूर्ण भविष्य धोक्यात आणू शकते. तुम्हाला तुमच्या ध्येयापासून विचलित करू शकते. तुमच्या यशात हा सर्वात मोठा अडथळा आहे. म्हणून अशा लोकांशी मैत्री करा जे चांगले आणि खरे आहेत.

4 / 5
विद्यार्थी जीवनात कोणत्याही प्रकारेचे व्यसन लावून घेऊ नका. व्यसनामुळे माणसाचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होते. विद्यार्थ्यांसाठी हा मोठा शाप आहे. यामुळे नेहमीच विद्यार्थी जीवनामध्ये व्यसनापासून दूरच राहा.

विद्यार्थी जीवनात कोणत्याही प्रकारेचे व्यसन लावून घेऊ नका. व्यसनामुळे माणसाचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होते. विद्यार्थ्यांसाठी हा मोठा शाप आहे. यामुळे नेहमीच विद्यार्थी जीवनामध्ये व्यसनापासून दूरच राहा.

5 / 5
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.