Chanakya Niti : विद्यार्थ्यांनो…आचार्य चाणक्य यांनी सांगितलेले हे मंत्र लक्षात ठेवा आणि आपली ध्येय साध्य करा!
आचार्य चाणक्य यांच्या मते विद्यार्थी जीवन हे कोणत्याही व्यक्तीच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा असतो. चुका होण्यास जागा नसावी कारण चुका करण्यात आणि त्या सुधारण्यात तुम्ही तुमचा मौल्यवान वेळ वाया घालवता. त्यामुळे या काळात अत्यंत शिस्तबद्ध राहून आपल्या ध्येयासाठी परिश्रम करत वाटचाल करा. आचार्य चाणक्य यांनी विद्यार्थ्यांना काही नियमांचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
दुधासोबत 'ही' 6 फळं खात असाल तर, आजच व्हा सावध...
माधुरी कायम सांगतेय, वय फक्त एक आकडा... 'धकधक गर्ल'चे फोटो पाहून म्हणाल...
अभिषेकची 'विराट' विक्रम मोडण्याची संधी थोडक्यात हुकली
पेरु कोणत्या हंगामात खावेत?
क्रिकेटरचा धमाका, वाढदिवशीच खास रेकॉर्डची बरोबरी, उस्मान ख्वाजाने काय केलं?
'धुरंधर'मधील रणवीरचे पात्र हमजाचा अर्थ काय?
