AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पिंट्या असो की तात्या… थोडं लक्ष द्या… वयानुसार रात्री किती वाजता झोपलं पाहिजे? घ्या जाणून

निरोगी जगाचे असेल तर आपल्या आरोग्यासाठी सर्वात महत्वाची आहे ती म्हणजे झोप. जर योग्य वेळी आणि योग्य तास आपली झोप झाली तर आपल्याला दिवसभर फ्रेश वाटते. विशेष म्हणजे वयानुसार आपल्या शरीराला किती तास झोप आवश्यक आहे हे जाणून घ्या.

| Updated on: Sep 06, 2025 | 2:13 PM
Share
मानवी आरोग्यासाठी झोप ही अत्यंत महत्वाची आहे. पुरेशी झोप न झाल्याने आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. लहान असो किंवा वयस्कर प्रत्येकासाठी झोप महत्वाचीच ठरते. पुरेशी झोप मिळाल्याने शरीराला अनेक फायदे होतात. आरोग्याच्या अनेक समस्यांचे आैषध झोप आहे. 

मानवी आरोग्यासाठी झोप ही अत्यंत महत्वाची आहे. पुरेशी झोप न झाल्याने आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण होतात. लहान असो किंवा वयस्कर प्रत्येकासाठी झोप महत्वाचीच ठरते. पुरेशी झोप मिळाल्याने शरीराला अनेक फायदे होतात. आरोग्याच्या अनेक समस्यांचे आैषध झोप आहे. 

1 / 5
युरोपियन हार्ट जर्नल डिजिटल हेल्थनुसार, रात्री झोपण्याचा योग्य वेळ हा 10 ते 11 आहे. यावेळेत झोपल्याने हृदयरोगाचा धोका कमी होतो. लहान मुलांसाठी झोप अत्यंत महत्वाची असते. 5 ते 12 वयोगटातील मुलांना 9 ते 12 तासांच्या झोपेची आवश्यक असते. यासोबतच रात्री 8 ते 9 ही त्यांची झोपण्याची योग्य वेळ आहे. 

युरोपियन हार्ट जर्नल डिजिटल हेल्थनुसार, रात्री झोपण्याचा योग्य वेळ हा 10 ते 11 आहे. यावेळेत झोपल्याने हृदयरोगाचा धोका कमी होतो. लहान मुलांसाठी झोप अत्यंत महत्वाची असते. 5 ते 12 वयोगटातील मुलांना 9 ते 12 तासांच्या झोपेची आवश्यक असते. यासोबतच रात्री 8 ते 9 ही त्यांची झोपण्याची योग्य वेळ आहे. 

2 / 5
13 ते 18 वयोगटातील मुलांसाठीही झोप महत्वाची ठरते. बऱ्याचदा अभ्यासाच्या नादात ही मुले रात्रभर जागतात. मात्र, त्यांच्या आयोग्यासाठी हे धोकादायक आहे. रात्री 10. ते 11.30 पर्यंत या वयातील मुलांनी झोपणे आवश्यक आहे. 

13 ते 18 वयोगटातील मुलांसाठीही झोप महत्वाची ठरते. बऱ्याचदा अभ्यासाच्या नादात ही मुले रात्रभर जागतात. मात्र, त्यांच्या आयोग्यासाठी हे धोकादायक आहे. रात्री 10. ते 11.30 पर्यंत या वयातील मुलांनी झोपणे आवश्यक आहे. 

3 / 5
18 वर्षांच्या पुढील लोकांसाठी 7 ते 9 तास झोप आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, रात्री 11.30 नंतर ही मंडळी झोपली नाही तर आरोग्याच्या अनेक समस्या या निर्माण होऊ शकतात. थकवा अधिक जाणवतो. 

18 वर्षांच्या पुढील लोकांसाठी 7 ते 9 तास झोप आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, रात्री 11.30 नंतर ही मंडळी झोपली नाही तर आरोग्याच्या अनेक समस्या या निर्माण होऊ शकतात. थकवा अधिक जाणवतो. 

4 / 5
वृद्ध लोकांसाठी झोप आवश्यक असते. 65 च्या पुढील लोकांनी रात्री 9 ते 10 च्या दरम्यान झोपणे आरोग्यासाठी चांगले ठरते. आठ तासांची झोप ही त्यांच्या आरोग्यासाठी फायद्याची ठरते. सकाळी लवकर उठून चालणे फायदेशीर ठरते. 

वृद्ध लोकांसाठी झोप आवश्यक असते. 65 च्या पुढील लोकांनी रात्री 9 ते 10 च्या दरम्यान झोपणे आरोग्यासाठी चांगले ठरते. आठ तासांची झोप ही त्यांच्या आरोग्यासाठी फायद्याची ठरते. सकाळी लवकर उठून चालणे फायदेशीर ठरते. 

5 / 5
Follow Us
'चंद्रकांत पाटील यांचे खरात सोबत,'...काय म्हणाले रवींद्र धंगेकर ?
'चंद्रकांत पाटील यांचे खरात सोबत,'...काय म्हणाले रवींद्र धंगेकर ?.
राऊत यांचे आरोप बिनबुडाचे, माझं खातं खरात कसे चालवणार? - दीपक केसरकर
राऊत यांचे आरोप बिनबुडाचे, माझं खातं खरात कसे चालवणार? - दीपक केसरकर.
उपमुख्यमंत्री शिंदे यांची सलग दोन कार्यक्रमांना दांडी, चर्चेला उधाण
उपमुख्यमंत्री शिंदे यांची सलग दोन कार्यक्रमांना दांडी, चर्चेला उधाण.
महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत दोन नावांची चर्चा,पाहा कोण
महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीत दोन नावांची चर्चा,पाहा कोण.
मुंबईतील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल साठा संपला,वाहनचालक त्रस्त
मुंबईतील काही पेट्रोल पंपावर पेट्रोल साठा संपला,वाहनचालक त्रस्त.
भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी कसा उचलला?, सगळा घटनाक्रम उघड
भोंदूबाबा अशोक खरातला पोलिसांनी कसा उचलला?, सगळा घटनाक्रम उघड.
'रेड्याप्रमाणे लोकशाही कापली जाते,'...काय म्हणाले उद्धव ठाकरे?
'रेड्याप्रमाणे लोकशाही कापली जाते,'...काय म्हणाले उद्धव ठाकरे?.
'राजकारणात असलेल्या लोकांनी काही सीमा...,' काय म्हणाले भुजबळ ?
'राजकारणात असलेल्या लोकांनी काही सीमा...,' काय म्हणाले भुजबळ ?.
देवकृपेनेच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला - करुणा मुंडे
देवकृपेनेच रुपाली चाकणकर यांचा राजीनामा झाला - करुणा मुंडे.
कर्तव्य म्हणून मी शिंदेंसोबत गेलो होतो, काय म्हणाले विखे पाटील ?
कर्तव्य म्हणून मी शिंदेंसोबत गेलो होतो, काय म्हणाले विखे पाटील ?.