AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तृतीयपंथीयांकडून मिळालेला एक रुपया बदलू शकतो तुमचं नशीब, कसं? जाणून घ्या

हिंदू धर्मग्रंथांत आणि ज्योतिषशास्त्रात तृतीयपंथीयांचा उल्लेख आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, हे बुध ग्रहाच्या कृपेचे लक्षण असते आणि आर्थिक समस्या दूर करते. हे पैसे लाल कपड्यात गुंडाळून ठेवावेत असाही समज आहे.

| Updated on: Jul 31, 2025 | 7:40 AM
Share
आपण सगळेच धन-धान्यात वाढ होण्यासाठी विविध उपाय करत असतो. तृतीयपंथीयांना पैसे देणं, धान्य देणं किंवा कपडे दान करणं ही प्रथा आपल्याकडे खूप वर्षांपासून सुरू आहे. अनेक तृतीयपंथीयही शगुन म्हणून ते पैसे स्वीकारतात.

आपण सगळेच धन-धान्यात वाढ होण्यासाठी विविध उपाय करत असतो. तृतीयपंथीयांना पैसे देणं, धान्य देणं किंवा कपडे दान करणं ही प्रथा आपल्याकडे खूप वर्षांपासून सुरू आहे. अनेक तृतीयपंथीयही शगुन म्हणून ते पैसे स्वीकारतात.

1 / 8
पण काही वेळा एखादा तृतीयपंथीय तुम्हाला स्वतःहून पैसे देतो, यात जर एक रुपयाचा नाणं असेल तर मग तुमच्या नशीबाची लॉटरी लागली असे म्हटले जाते. पण खरंच त्यात काही तथ्य असतं का? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

पण काही वेळा एखादा तृतीयपंथीय तुम्हाला स्वतःहून पैसे देतो, यात जर एक रुपयाचा नाणं असेल तर मग तुमच्या नशीबाची लॉटरी लागली असे म्हटले जाते. पण खरंच त्यात काही तथ्य असतं का? याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

2 / 8
तृतीयपंथीयांकडून मिळणाऱ्या पैशांना अनेक लोक गुडलक चार्म मानतात. आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये तृतीयपंथीयांचा उल्लेख करण्यात आला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, किन्नरांचा संबंध बुध ग्रहाशी जोडला जातो. तृतीयपंथीयांना दान दिल्याने किंवा त्यांची सेवा केल्याने बुध ग्रहाची कृपा होते. तसेच त्याचे शुभ फळं मिळते.

तृतीयपंथीयांकडून मिळणाऱ्या पैशांना अनेक लोक गुडलक चार्म मानतात. आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये तृतीयपंथीयांचा उल्लेख करण्यात आला आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, किन्नरांचा संबंध बुध ग्रहाशी जोडला जातो. तृतीयपंथीयांना दान दिल्याने किंवा त्यांची सेवा केल्याने बुध ग्रहाची कृपा होते. तसेच त्याचे शुभ फळं मिळते.

3 / 8
ज्योतिषाचार्य अनीष व्यास यांच्या मते, जर तुम्हाला न मागता, स्वत:हून एखाद्या तृतीयपंथीयाने एक रुपयाचा नाणं दिलं, तर ते खूप शुभ मानलं जातं. यामुळे तुमच्या आयुष्यातील आर्थिक अडचणी आणि समस्या दूर होतात.

ज्योतिषाचार्य अनीष व्यास यांच्या मते, जर तुम्हाला न मागता, स्वत:हून एखाद्या तृतीयपंथीयाने एक रुपयाचा नाणं दिलं, तर ते खूप शुभ मानलं जातं. यामुळे तुमच्या आयुष्यातील आर्थिक अडचणी आणि समस्या दूर होतात.

4 / 8
तसेच जर एखाद्या तृतीयपंथीयाने तुम्हाला पैसे दिले तर तुमच्या नशिबाचे ग्रह आता तुमच्या बाजूने फिरत आहेत, असं मानलं जातं. फक्त एक रुपयाचे नाणे नव्हे तर तृतीयपंथीयांकडून मिळालेले २, ५ किंवा अगदी १० रुपयांचे नाणेही तितकेच शुभ मानले जाते.

तसेच जर एखाद्या तृतीयपंथीयाने तुम्हाला पैसे दिले तर तुमच्या नशिबाचे ग्रह आता तुमच्या बाजूने फिरत आहेत, असं मानलं जातं. फक्त एक रुपयाचे नाणे नव्हे तर तृतीयपंथीयांकडून मिळालेले २, ५ किंवा अगदी १० रुपयांचे नाणेही तितकेच शुभ मानले जाते.

5 / 8
पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यांच्याकडे कधीही पैसे मागू नका. जर त्यांनी स्वतःहून मनापासून तुम्हाला पैसे दिले, तर त्याचा स्वीकार करा. याचे निश्चितच खरं फळ मिळतं. पण जर तुम्ही पैसे मागितले तर लोभापायी तुम्हाला फायदा होत नाही.

पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यांच्याकडे कधीही पैसे मागू नका. जर त्यांनी स्वतःहून मनापासून तुम्हाला पैसे दिले, तर त्याचा स्वीकार करा. याचे निश्चितच खरं फळ मिळतं. पण जर तुम्ही पैसे मागितले तर लोभापायी तुम्हाला फायदा होत नाही.

6 / 8
एखाद्या तृतीयपंथीकडून मिळालेल्या या पैशांत सकारात्मक ऊर्जा असते. यामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतो. त्यामुळे, जर तुम्हाला कधी तृतीयपंथीयांकडून एक रुपयाचे नाणे मिळाले, तर तो देवाचा आशीर्वाद समजून त्याचा आदर करा.

एखाद्या तृतीयपंथीकडून मिळालेल्या या पैशांत सकारात्मक ऊर्जा असते. यामुळे तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतो. त्यामुळे, जर तुम्हाला कधी तृतीयपंथीयांकडून एक रुपयाचे नाणे मिळाले, तर तो देवाचा आशीर्वाद समजून त्याचा आदर करा.

7 / 8
तृतीयपंथीयांकडून मिळालेले पैसे खर्च न करा ते एका लाल कपड्यात गुंडाळा. त्यानंतर आपल्या तिजोरीत किंवा पर्समध्ये सुरक्षित ठेवा. कदाचित हेच नाणे तुमच्या नशिबाचे दार उघडू शकते. यामुळे तुमची भरभराट होऊ शकते.

तृतीयपंथीयांकडून मिळालेले पैसे खर्च न करा ते एका लाल कपड्यात गुंडाळा. त्यानंतर आपल्या तिजोरीत किंवा पर्समध्ये सुरक्षित ठेवा. कदाचित हेच नाणे तुमच्या नशिबाचे दार उघडू शकते. यामुळे तुमची भरभराट होऊ शकते.

8 / 8
राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक
राहुल गांधींना नरवणेंच्या पुस्तकावर बोलताना रोखल्याने, काँग्रेस आक्रमक.
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!
पालघरमध्ये पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन, तब्बल 200 पोलीस तैनात!.
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर
जयंती नदीच्या प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर.
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ
जरांगे पाटलांना जीवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने खळबळ.
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची
रंगरंगोटी झाली, लूक बदलला, दालन सज्ज; फक्त प्रतिक्षा नव्या महापौरांची.
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना
त्या दोन नेत्यांचे दोन्ही पाय भाजपमध्येच;राऊतांचा दोन नेत्यांवर निशाना.
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त
लोकसभेत विरोधकांच्या गदारोळावर अध्यक्षांकडून तीव्र नाराजी व्यक्त.
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु
शरद पवार, जय आणि पार्थ पवार यांच्यात दीड तास बैठक सुरु.
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता
अजित पवार यांच्या स्मारकाची जागा निश्चित होण्याची शक्यता.
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प
15 तास कार, टॅक्सी, बसून, पुणे–मुंबई महामार्गावरील वाहतूक अजूनही ठप्प.