AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Relationship Tips| तुमच्या जोडीदारासोबत तुमचं नातं घट्ट आहे का? जाणून घ्या या 5 प्रकारे

कोणताही निर्णय घेताना जोडीदाराला त्याविषयी कल्पना असावी. जोडीदाराला सुद्धा तो निर्णय पटलेला असावा. परस्पर निर्णय घेतल्यास अविश्वास, असुरक्षितता निर्माण होऊ शकते. कुठलाही निर्णय घेण्याआधी त्याबद्दल दोघांमध्ये चर्चा असायला हवी.

| Updated on: Oct 18, 2023 | 10:09 PM
Share
एकमेकांसोबत वेळ घालवणं खूप महत्त्वाचं आहे. घट्ट नात्यासाठी पती पत्नीने एकमेकांसोबत वेळ घालवायला हवा. तुम्ही सोबत जेवू शकता, सिनेमा बघू शकता, फिरायला जाऊ शकता, सोबत घरकाम देखील करू शकता.

एकमेकांसोबत वेळ घालवणं खूप महत्त्वाचं आहे. घट्ट नात्यासाठी पती पत्नीने एकमेकांसोबत वेळ घालवायला हवा. तुम्ही सोबत जेवू शकता, सिनेमा बघू शकता, फिरायला जाऊ शकता, सोबत घरकाम देखील करू शकता.

1 / 5
नात्यात गरज असते ती एकमेकांना आधार देण्याची. तुमचा जोडीदार जेव्हा संकटात असतो तेव्हा तुम्ही त्याला साथ द्यायला हवी. नात्यातला हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. नातं घट्ट करायचं असेल तर समोरच्याला आधार द्या.

नात्यात गरज असते ती एकमेकांना आधार देण्याची. तुमचा जोडीदार जेव्हा संकटात असतो तेव्हा तुम्ही त्याला साथ द्यायला हवी. नात्यातला हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. नातं घट्ट करायचं असेल तर समोरच्याला आधार द्या.

2 / 5
नातं कुठल्याही प्रकारचं असो विश्वासावर नातं चालतं! विश्वास असेल तर ते नातं बराच काळ टिकतं. आपल्या जोडीदारावर विश्वास ठेवा. आपल्या जोडीदाराचा आपल्यावर विश्वास असावा यासाठी नात्यात तितकी पारदर्शकता ठेवा.

नातं कुठल्याही प्रकारचं असो विश्वासावर नातं चालतं! विश्वास असेल तर ते नातं बराच काळ टिकतं. आपल्या जोडीदारावर विश्वास ठेवा. आपल्या जोडीदाराचा आपल्यावर विश्वास असावा यासाठी नात्यात तितकी पारदर्शकता ठेवा.

3 / 5
relationship advice

relationship advice

4 / 5
कोणताही निर्णय घेताना जोडीदाराला त्याविषयी कल्पना असावी. जोडीदाराला सुद्धा तो निर्णय पटलेला असावा. परस्पर निर्णय घेतल्यास अविश्वास, असुरक्षितता निर्माण होऊ शकते. कुठलाही निर्णय घेण्याआधी त्याबद्दल दोघांमध्ये चर्चा असायला हवी.

कोणताही निर्णय घेताना जोडीदाराला त्याविषयी कल्पना असावी. जोडीदाराला सुद्धा तो निर्णय पटलेला असावा. परस्पर निर्णय घेतल्यास अविश्वास, असुरक्षितता निर्माण होऊ शकते. कुठलाही निर्णय घेण्याआधी त्याबद्दल दोघांमध्ये चर्चा असायला हवी.

5 / 5
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.