सोलापूर: टोमॅटोच्या शेतात भरले कमरे इतके पाणी, शेतकऱ्याची आर्त हाक
सोलापूरात पाऊस कोसळल्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतात कमरेइतके पाणी साचले आहे. त्यामुळे २ एकरावरील टोमॅटोच्या शेतात पाणीच पाणी भरल्याने युवा शेतकऱ्याचे टोमॅटोचे पिक संकटात आले आहे. शेतकऱ्याने मायबाप सरकारला आता विनवणी केली आहे की तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्नावर कधी बोलणार आहात ? शेतकऱ्यांना हमीभावाची सर्वाधिक गरज असल्याचे त्याने म्हटले आहे.

1 / 7

2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7
ऑलराउंडर शिवम दुबेचा धमाका, अर्धशतकी खेळीसह विक्रमी कामगिरी
टीम इंडियासाठी टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज, सूर्या कितव्या स्थानी?
फोनची बॅटरी चालेल दीर्घकाळ, या गोष्टीची घ्या काळजी
भारतसााठी टी 20i क्रिकेटमध्ये वेगवान अर्धशतक लगावणारे बॅट्समन, पहिल्या स्थानी कोण?
टी 20I वर्ल्ड कप स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारे कर्णधार, रोहित-बाबरपैकी नंबर 1 कोण?
50 व्या वर्षी करिश्मा कपूरचा हटके लूक, फोटो पाहून म्हणाल...
