सोलापूर: टोमॅटोच्या शेतात भरले कमरे इतके पाणी, शेतकऱ्याची आर्त हाक
सोलापूरात पाऊस कोसळल्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतात कमरेइतके पाणी साचले आहे. त्यामुळे २ एकरावरील टोमॅटोच्या शेतात पाणीच पाणी भरल्याने युवा शेतकऱ्याचे टोमॅटोचे पिक संकटात आले आहे. शेतकऱ्याने मायबाप सरकारला आता विनवणी केली आहे की तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्नावर कधी बोलणार आहात ? शेतकऱ्यांना हमीभावाची सर्वाधिक गरज असल्याचे त्याने म्हटले आहे.

1 / 7

2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7
Follow Us
हाय कोलेस्ट्रॉलमध्ये हे अन्नपदार्थ धोकादायक असतात
विकेट न घेण्याचे परिणाम, बुमराहला मोठा धक्का, भुवनेश्वर कुमारने पछाडलं
पाहता क्षणी प्रेमात पडाव असं सौंदर्य, कोण आहे ही अभिनेत्री?
GK: भारतात सर्वाधिक बोलली जाणारी भाषा कोणती?
लिंबू सरबत बनवता ही चूक करु नका, अन्यथा...
रात्रीच्या वेळी दिसली ही लक्षणे तर समजा तुमचा बीपी हाय आहे...
