सोलापूर: टोमॅटोच्या शेतात भरले कमरे इतके पाणी, शेतकऱ्याची आर्त हाक
सोलापूरात पाऊस कोसळल्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतात कमरेइतके पाणी साचले आहे. त्यामुळे २ एकरावरील टोमॅटोच्या शेतात पाणीच पाणी भरल्याने युवा शेतकऱ्याचे टोमॅटोचे पिक संकटात आले आहे. शेतकऱ्याने मायबाप सरकारला आता विनवणी केली आहे की तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्नावर कधी बोलणार आहात ? शेतकऱ्यांना हमीभावाची सर्वाधिक गरज असल्याचे त्याने म्हटले आहे.

1 / 7

2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7
Follow Us
Jioचा केवळ 189 रुपयांचा रिचार्ज, मिळेल कॉलिंग, डेटा आणि बरेच काही
सौंदर्यामध्ये ही अभिनेत्री देते बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींना टक्कर, फोटो पाहून...
लाल रंगाच्या साडीत गौतमी पाटीलचा हटके अंदाज, फोटो व्हायरल
उन्हाळ्यात कोणत्या पिठाची भाकरी खाणे चांगले असते ?
रोज मखाने खाल्ल्याने काय होते ?
वुमन्स टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत पहिल्यांदाच असं घडलं
