सोलापूर: टोमॅटोच्या शेतात भरले कमरे इतके पाणी, शेतकऱ्याची आर्त हाक
सोलापूरात पाऊस कोसळल्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतात कमरेइतके पाणी साचले आहे. त्यामुळे २ एकरावरील टोमॅटोच्या शेतात पाणीच पाणी भरल्याने युवा शेतकऱ्याचे टोमॅटोचे पिक संकटात आले आहे. शेतकऱ्याने मायबाप सरकारला आता विनवणी केली आहे की तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्नावर कधी बोलणार आहात ? शेतकऱ्यांना हमीभावाची सर्वाधिक गरज असल्याचे त्याने म्हटले आहे.

1 / 7

2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7
मनापासून सॉरी..; ईशा केसकरने का मागितली चाहत्यांची माफी?
दुसरं बाळ होण्याआधीच भारती सिंहकडून तिसऱ्या बाळाचं प्लॅनिंग? मुलगा झाला तर..
जिओचा सर्वात स्वस्त प्लान, डेटा कॉलिंगसह मिळेल बरेच काही
हिवाळ्यात कोणते ड्राय फ्रूट खाणे हृदयासाठी चांगले असते?
पन्नाशीत सुष्मिता सेनच्या दिलखेच अदा, चाहत्यांच्या खिळल्या नजरा
