AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सोलापूर: टोमॅटोच्या शेतात भरले कमरे इतके पाणी, शेतकऱ्याची आर्त हाक

सोलापूरात पाऊस कोसळल्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतात कमरेइतके पाणी साचले आहे. त्यामुळे २ एकरावरील टोमॅटोच्या शेतात पाणीच पाणी भरल्याने युवा शेतकऱ्याचे टोमॅटोचे पिक संकटात आले आहे. शेतकऱ्याने मायबाप सरकारला आता विनवणी केली आहे की तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्नावर कधी बोलणार आहात ? शेतकऱ्यांना हमीभावाची सर्वाधिक गरज असल्याचे त्याने म्हटले आहे.

| Updated on: Aug 06, 2025 | 8:08 PM
Share
शेतीचा व्यवसाय आतबट्ट्याचा झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात काल झालेल्या पावसामुळे शेती पिकाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाल्याने बळीराजा हतबल झालेला आहे.

शेतीचा व्यवसाय आतबट्ट्याचा झाला आहे. सोलापूर जिल्ह्यात काल झालेल्या पावसामुळे शेती पिकाचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाल्याने बळीराजा हतबल झालेला आहे.

1 / 7
सोलापूरात पावसाने मोहोळ बेगमपुरात शेतात साचलेल्या पाण्यात बसून युवा शेतकऱ्याने कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना आर्त हाक दिली आहे.

सोलापूरात पावसाने मोहोळ बेगमपुरात शेतात साचलेल्या पाण्यात बसून युवा शेतकऱ्याने कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांना आर्त हाक दिली आहे.

2 / 7
कालच्या मुसळधार पावसामुळे 2 एकरावरील टोमॅटो पिकाच्या बागेत पाणीच पाणी झाल्याने शेतकरी रडकुंडीला आला आहे.

कालच्या मुसळधार पावसामुळे 2 एकरावरील टोमॅटो पिकाच्या बागेत पाणीच पाणी झाल्याने शेतकरी रडकुंडीला आला आहे.

3 / 7
 राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक केवळ एकमेकांवर टीका करतातर शेतकऱ्याचा प्रश्न कोणीही मांडत नाही अशी शेतकऱ्याची व्यथा आहे.

राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक केवळ एकमेकांवर टीका करतातर शेतकऱ्याचा प्रश्न कोणीही मांडत नाही अशी शेतकऱ्याची व्यथा आहे.

4 / 7
कोणी रम्मी खेळली, कोणी मारामारी केली, तर कोणाचा बारच आहे, यावरच नेते मंडळी बोलतात मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न त्यामुळे बाजूला पडल्याचे दिसत आहे.

कोणी रम्मी खेळली, कोणी मारामारी केली, तर कोणाचा बारच आहे, यावरच नेते मंडळी बोलतात मात्र शेतकऱ्यांचे प्रश्न त्यामुळे बाजूला पडल्याचे दिसत आहे.

5 / 7
 युवा शेतकरी  लखन माने (युवा शेतकरी, बेगमपूर, मोहोळ) याने म्हटलंय की  माझ्या शेतात  10 ते 12 लाखाचे टोमॅटो पीक पावसामुळे वाया जाण्याची शक्यता आहे.

युवा शेतकरी लखन माने (युवा शेतकरी, बेगमपूर, मोहोळ) याने म्हटलंय की माझ्या शेतात 10 ते 12 लाखाचे टोमॅटो पीक पावसामुळे वाया जाण्याची शक्यता आहे.

6 / 7
त्यामुळे सरकारला लखन माने या शेतकऱ्याने विनंती केली आहे की आम्हाला पंचनामा नको,नुकसान भरपाई नको तर आमच्या पिकाला हमीभाव द्यावा  अशी विनंती या शेतकऱ्याने केली आहे.

त्यामुळे सरकारला लखन माने या शेतकऱ्याने विनंती केली आहे की आम्हाला पंचनामा नको,नुकसान भरपाई नको तर आमच्या पिकाला हमीभाव द्यावा अशी विनंती या शेतकऱ्याने केली आहे.

7 / 7
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.