सोलापूर: टोमॅटोच्या शेतात भरले कमरे इतके पाणी, शेतकऱ्याची आर्त हाक
सोलापूरात पाऊस कोसळल्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतात कमरेइतके पाणी साचले आहे. त्यामुळे २ एकरावरील टोमॅटोच्या शेतात पाणीच पाणी भरल्याने युवा शेतकऱ्याचे टोमॅटोचे पिक संकटात आले आहे. शेतकऱ्याने मायबाप सरकारला आता विनवणी केली आहे की तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्नावर कधी बोलणार आहात ? शेतकऱ्यांना हमीभावाची सर्वाधिक गरज असल्याचे त्याने म्हटले आहे.

1 / 7

2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7
Follow Us
बॉडी Detox करायची आहे तर स्वयंपाकघरातील हे जिन्नस येतील काम
Heart Attack येण्याआधी शरीर देते हे 10 महत्वाचे संकेत
जांभळ्या साडीत वैदेही परशुरामीचा मराठमोळा साज, सौंदर्य पाहून चाहते घायाळ
एक असा देश जिथे नवरा भाड्याने मिळतो आणि स्त्रिया तासांप्रमाणे पैसे देतात....
मान्सूनमध्ये आपल्या त्वचेची काळजी अशी घ्या..
कोणत्या भाजीत आहे सर्वाधिक प्रोटीन ?
