सोलापूर: टोमॅटोच्या शेतात भरले कमरे इतके पाणी, शेतकऱ्याची आर्त हाक
सोलापूरात पाऊस कोसळल्यानंतर शेतकऱ्यांच्या शेतात कमरेइतके पाणी साचले आहे. त्यामुळे २ एकरावरील टोमॅटोच्या शेतात पाणीच पाणी भरल्याने युवा शेतकऱ्याचे टोमॅटोचे पिक संकटात आले आहे. शेतकऱ्याने मायबाप सरकारला आता विनवणी केली आहे की तुम्ही शेतकऱ्यांचे प्रश्नावर कधी बोलणार आहात ? शेतकऱ्यांना हमीभावाची सर्वाधिक गरज असल्याचे त्याने म्हटले आहे.

1 / 7

2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7
