AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA : 21 वर्षानंतर भारतीय गोलंदाजांची इतकी वाईट अवस्था, आता जिंकण्यासाठी आकडे बदलावे लागतील तरच नवीन इतिहास घडेल

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेने गुवाहाटी टेस्ट मॅचवरील आपली पकड अधिक घट्ट केली आहे. पहिल्या इनिंगप्रमाणे दुसऱ्या डावातही भारतीय गोलंदाजांना विकेट मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. आता ही कसोटी जिंकली तर तो चमत्कारच ठरेल.

| Updated on: Nov 25, 2025 | 3:08 PM
Share
गुवाहाटी टेस्ट मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेने दमदार फलंदाजी केली. पहिल्या इनिंगमध्ये 489 धावा केल्या. आफ्रिकी फलंदाजांनी दुसऱ्या इनिंगमध्येही भारतीय गोलंदाजांची वाईट अवस्था केली. दक्षिण आफ्रिकेच्या टीमने 500 पेक्षा जास्त धावांची आघाडी मिळवली आहे. (PHOTO CREDIT- PTI)

गुवाहाटी टेस्ट मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेने दमदार फलंदाजी केली. पहिल्या इनिंगमध्ये 489 धावा केल्या. आफ्रिकी फलंदाजांनी दुसऱ्या इनिंगमध्येही भारतीय गोलंदाजांची वाईट अवस्था केली. दक्षिण आफ्रिकेच्या टीमने 500 पेक्षा जास्त धावांची आघाडी मिळवली आहे. (PHOTO CREDIT- PTI)

1 / 5
टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील ही पाचवी वेळ आहे की, जेव्हा टीम इंडिया विरुद्ध कुठल्या संघाने दुसऱ्या डावात 500 पेक्षा जास्त धावांची आघाडी घेतली आहे. यापूर्वी 2006 मध्ये पाकिस्तानने असं केलं होतं. पाकिस्तान टीमने कराची टेस्ट मॅचमध्ये हा कारनामा केलेला.  (PHOTO CREDIT- PTI)

टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील ही पाचवी वेळ आहे की, जेव्हा टीम इंडिया विरुद्ध कुठल्या संघाने दुसऱ्या डावात 500 पेक्षा जास्त धावांची आघाडी घेतली आहे. यापूर्वी 2006 मध्ये पाकिस्तानने असं केलं होतं. पाकिस्तान टीमने कराची टेस्ट मॅचमध्ये हा कारनामा केलेला. (PHOTO CREDIT- PTI)

2 / 5
भारतात असं दुसऱ्यांदा घडतय जेव्हा कुठल्या टीमने भारतीय संघाविरुद्ध 500 पेक्षा जास्त धावांची आघाडी घेतली आहे. याआधी भारतात 21 वर्षांपूर्वी असं घडलं होतं. त्यावेळी ऑस्ट्रेलियाने नागपूर टेस्ट मॅचमध्ये 542 धावांची आघाडी घेतलेली. (PHOTO CREDIT- PTI)

भारतात असं दुसऱ्यांदा घडतय जेव्हा कुठल्या टीमने भारतीय संघाविरुद्ध 500 पेक्षा जास्त धावांची आघाडी घेतली आहे. याआधी भारतात 21 वर्षांपूर्वी असं घडलं होतं. त्यावेळी ऑस्ट्रेलियाने नागपूर टेस्ट मॅचमध्ये 542 धावांची आघाडी घेतलेली. (PHOTO CREDIT- PTI)

3 / 5
दक्षिण आफ्रिकेच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर टीम इंडियासाठी मॅच जिंकण्याची शक्यता खूप धुसर आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये चौथ्या डावात सर्वाधिक यशस्वी रन चेज 418 आहे. भारतीय संघाचं यशस्वी रन चेज 387 आहे. 2008 साली चेन्नईमध्ये इंग्लंड विरुद्ध टीम इंडियाने ही कामगिरी केलेली. (PHOTO CREDIT- PTI)

दक्षिण आफ्रिकेच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर टीम इंडियासाठी मॅच जिंकण्याची शक्यता खूप धुसर आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये चौथ्या डावात सर्वाधिक यशस्वी रन चेज 418 आहे. भारतीय संघाचं यशस्वी रन चेज 387 आहे. 2008 साली चेन्नईमध्ये इंग्लंड विरुद्ध टीम इंडियाने ही कामगिरी केलेली. (PHOTO CREDIT- PTI)

4 / 5
भारतातच नाही आशिया खंडातही कुठल्याही टीमने 400 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करुन टेस्ट मॅच जिंकलेली नाही. 2021 साली चटगांव टेस्टमध्ये वेस्ट इंडिजने बांग्लादेश विरुद्ध 395 धावांचं टार्गेट चेज केलं होतं. आशिया खंडातील हा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी रन चेज आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाला आकडे बदलावे लागतील.  (PHOTO CREDIT- PTI)

भारतातच नाही आशिया खंडातही कुठल्याही टीमने 400 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करुन टेस्ट मॅच जिंकलेली नाही. 2021 साली चटगांव टेस्टमध्ये वेस्ट इंडिजने बांग्लादेश विरुद्ध 395 धावांचं टार्गेट चेज केलं होतं. आशिया खंडातील हा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी रन चेज आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाला आकडे बदलावे लागतील. (PHOTO CREDIT- PTI)

5 / 5
Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा.

Rahul Gandhi : ..म्हणून राहुल गांधी थेट पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनला बसले, स्वत:च केला खुलासा

वाट लागली… भारताला मोठा फटका, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, तब्बल 200 टक्के टॅरिफ...

वाट लागली… भारताला मोठा फटका, डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा, तब्बल 200 टक्के टॅरिफ..

Navi Mumbai : तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण… कोपरखैरणे हादरलं.

Navi Mumbai : तलवार-चॉपरचा धाक दाखवत तरूणावर जीवघेणा हल्ला, आई वाचवायला आली पण… कोपरखैरणे हादरलं

हतबल झालोय, असहाय्य वाटतंय, माणसाची किंमतच..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त.

हतबल झालोय, असहाय्य वाटतंय, माणसाची किंमतच..; CJP आंदोलनावर मराठी कलाकार व्यक्त

Sunetra Pawar post for Ajit Pawar : तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद, आज हे सगळं हरवून गेलंय.. अजित पवारांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट.

Sunetra Pawar post for Ajit Pawar : तुम्ही माझी सर्वात मोठी ताकद, आज हे सगळं हरवून गेलंय.. अजित पवारांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवारांची भावनिक पोस्ट

कांदा यंदाही रडवणार? कांदा टंचाईच्या पाशा पटेलांच्या दाव्याची शेतकरी संघटनेने अशी काढली हवा, काय दिला सरकारला इशारा?.

कांदा यंदाही रडवणार? कांदा टंचाईच्या पाशा पटेलांच्या दाव्याची शेतकरी संघटनेने अशी काढली हवा, काय दिला सरकारला इशारा?