AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs SA : 21 वर्षानंतर भारतीय गोलंदाजांची इतकी वाईट अवस्था, आता जिंकण्यासाठी आकडे बदलावे लागतील तरच नवीन इतिहास घडेल

IND vs SA : दक्षिण आफ्रिकेने गुवाहाटी टेस्ट मॅचवरील आपली पकड अधिक घट्ट केली आहे. पहिल्या इनिंगप्रमाणे दुसऱ्या डावातही भारतीय गोलंदाजांना विकेट मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतोय. आता ही कसोटी जिंकली तर तो चमत्कारच ठरेल.

| Updated on: Nov 25, 2025 | 3:08 PM
Share
गुवाहाटी टेस्ट मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेने दमदार फलंदाजी केली. पहिल्या इनिंगमध्ये 489 धावा केल्या. आफ्रिकी फलंदाजांनी दुसऱ्या इनिंगमध्येही भारतीय गोलंदाजांची वाईट अवस्था केली. दक्षिण आफ्रिकेच्या टीमने 500 पेक्षा जास्त धावांची आघाडी मिळवली आहे. (PHOTO CREDIT- PTI)

गुवाहाटी टेस्ट मॅचमध्ये दक्षिण आफ्रिकेने दमदार फलंदाजी केली. पहिल्या इनिंगमध्ये 489 धावा केल्या. आफ्रिकी फलंदाजांनी दुसऱ्या इनिंगमध्येही भारतीय गोलंदाजांची वाईट अवस्था केली. दक्षिण आफ्रिकेच्या टीमने 500 पेक्षा जास्त धावांची आघाडी मिळवली आहे. (PHOTO CREDIT- PTI)

1 / 5
टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील ही पाचवी वेळ आहे की, जेव्हा टीम इंडिया विरुद्ध कुठल्या संघाने दुसऱ्या डावात 500 पेक्षा जास्त धावांची आघाडी घेतली आहे. यापूर्वी 2006 मध्ये पाकिस्तानने असं केलं होतं. पाकिस्तान टीमने कराची टेस्ट मॅचमध्ये हा कारनामा केलेला.  (PHOTO CREDIT- PTI)

टेस्ट क्रिकेटच्या इतिहासातील ही पाचवी वेळ आहे की, जेव्हा टीम इंडिया विरुद्ध कुठल्या संघाने दुसऱ्या डावात 500 पेक्षा जास्त धावांची आघाडी घेतली आहे. यापूर्वी 2006 मध्ये पाकिस्तानने असं केलं होतं. पाकिस्तान टीमने कराची टेस्ट मॅचमध्ये हा कारनामा केलेला. (PHOTO CREDIT- PTI)

2 / 5
भारतात असं दुसऱ्यांदा घडतय जेव्हा कुठल्या टीमने भारतीय संघाविरुद्ध 500 पेक्षा जास्त धावांची आघाडी घेतली आहे. याआधी भारतात 21 वर्षांपूर्वी असं घडलं होतं. त्यावेळी ऑस्ट्रेलियाने नागपूर टेस्ट मॅचमध्ये 542 धावांची आघाडी घेतलेली. (PHOTO CREDIT- PTI)

भारतात असं दुसऱ्यांदा घडतय जेव्हा कुठल्या टीमने भारतीय संघाविरुद्ध 500 पेक्षा जास्त धावांची आघाडी घेतली आहे. याआधी भारतात 21 वर्षांपूर्वी असं घडलं होतं. त्यावेळी ऑस्ट्रेलियाने नागपूर टेस्ट मॅचमध्ये 542 धावांची आघाडी घेतलेली. (PHOTO CREDIT- PTI)

3 / 5
दक्षिण आफ्रिकेच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर टीम इंडियासाठी मॅच जिंकण्याची शक्यता खूप धुसर आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये चौथ्या डावात सर्वाधिक यशस्वी रन चेज 418 आहे. भारतीय संघाचं यशस्वी रन चेज 387 आहे. 2008 साली चेन्नईमध्ये इंग्लंड विरुद्ध टीम इंडियाने ही कामगिरी केलेली. (PHOTO CREDIT- PTI)

दक्षिण आफ्रिकेच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर टीम इंडियासाठी मॅच जिंकण्याची शक्यता खूप धुसर आहे. टेस्ट क्रिकेटमध्ये चौथ्या डावात सर्वाधिक यशस्वी रन चेज 418 आहे. भारतीय संघाचं यशस्वी रन चेज 387 आहे. 2008 साली चेन्नईमध्ये इंग्लंड विरुद्ध टीम इंडियाने ही कामगिरी केलेली. (PHOTO CREDIT- PTI)

4 / 5
भारतातच नाही आशिया खंडातही कुठल्याही टीमने 400 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करुन टेस्ट मॅच जिंकलेली नाही. 2021 साली चटगांव टेस्टमध्ये वेस्ट इंडिजने बांग्लादेश विरुद्ध 395 धावांचं टार्गेट चेज केलं होतं. आशिया खंडातील हा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी रन चेज आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाला आकडे बदलावे लागतील.  (PHOTO CREDIT- PTI)

भारतातच नाही आशिया खंडातही कुठल्याही टीमने 400 पेक्षा जास्त धावांचा पाठलाग करुन टेस्ट मॅच जिंकलेली नाही. 2021 साली चटगांव टेस्टमध्ये वेस्ट इंडिजने बांग्लादेश विरुद्ध 395 धावांचं टार्गेट चेज केलं होतं. आशिया खंडातील हा आतापर्यंतचा सर्वात यशस्वी रन चेज आहे. अशा परिस्थितीत टीम इंडियाला आकडे बदलावे लागतील. (PHOTO CREDIT- PTI)

5 / 5
Follow Us
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...
राज्यसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादीत मोठ्या हालचाली, छगन भुजळ यांना...मोठी अपडेट समोर!
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी
चार अल्पवयीन मुलांसोबत स्टंट, आजोबांचा कारनामा महागात पडला, पोलिसांनी थेट...व्हिडीओ व्हायरल
अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
Dharashiv | धाराशिवमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई; 1.02 कोटी रुपयांचा अवैध गुटखा जप्त
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Vi
मुंबई | गॅस वाहतूक करणाऱ्या टँकरचा भीषण अपघात; गॅस गळतीने खळबळ, पहा Video
राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? सेनेच्या 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
मोठी घडामोड! राष्ट्रवादीला सहकार्य पडलं महागात? रायगडमध्ये शिंदेसेनेत नाराजी; 38 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं?
लोकलचा खोळंबा! मध्य रेल्वेममध्ये सिग्लनचा बिघाड; वाचा कुठं काय घडलं? लोकल किती लेट?
भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या क
मोठी बातमी! भुजबळांसाठी दिल्ली दरबारचे दरवाजे उघडणार?; अंतिम निर्णय फडणवीसांच्या कोर्टात
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर,
उद्धव ठाकरेंचा कॉकरोच जनता पार्टीला पाठिंबा? पहिली प्रतिक्रिया समोर, थेट म्हणाले...
कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; आरटीओचा मोठा निर्णय
Kalyan | कल्याणमध्ये रिक्षाचालकांसाठी मराठीची शाळा; दर रविवारी शिकवले जाणार मराठी भाषेचे धडे
गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची....
Baramati Crop Loss | बारामतीत गारपीटीमुळे फळबागांचं नुकसान; पंचनामे करून मदत द्या, शेतकऱ्यांची आर्त हाक