IND vs NZ: संजू सॅमसनने अंतिम सामन्यात 26 धावा करताच टीम इंडियाचा विजय पक्का! कसं ते जाणून घ्या
टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम सामन्यापूर्वी बरीच समीकरणं जुळवली जात आहेत. काही भारताच्या बाजूने, तर काही न्यूझीलंडच्या.. अशीच एक आकडेवारी संजू सॅमसनच्या बाबतीत आहे. संजू सॅमसनने अंतिम सामन्यात 26 धावा करताच विजय पक्का होणार, असा समज क्रीडाप्रेमींचा आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Follow Us
ट्रांसपेरेंट लूकमध्ये करिश्माच्या दिलखेच अदा, फोटो पाहून म्हणाल...
GK : मसूरच्या डाळीत किती प्रोटीन असते ?
पाली खरोखरच विषारी असतात काय ?
सौंदर्य नाही तर या अभिनेत्रीच्या हेअर कटने लावलंय सर्वांना वेड, फोटो पाहून
10 लाखात सर्वात चांगली कार कोणती ?
श्रुती मराठेच्या सौंदर्याने लावलं वेड, काळ्या ड्रेसमधील फोटोंची जोरदार चर्चा
