AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asian Games : तिलक वर्मा याने दोनच दिवसात मोडला यशस्वी जयस्वालचा रेकॉर्ड, युवराज आणि हार्दिकच्या पंगतीत स्थान

Asian Games, IND vs BAN : उपांत्य फेरीत भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात लढत झाली. तिलक वर्मा याने या सामन्यात नाबाद 55 धावांची खेळी केली आणि यशस्वी जयस्वाल याचा दोन दिवस जुना विक्रम मोडीत काढला.

| Updated on: Oct 06, 2023 | 3:48 PM
Share
एशियन गेम्स 2023 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाने बांगलादेशचा 9 विकेट्सने पराभव केला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत टीम इंडियाचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे.

एशियन गेम्स 2023 स्पर्धेच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाने बांगलादेशचा 9 विकेट्सने पराभव केला आणि अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अंतिम फेरीत टीम इंडियाचा सामना अफगाणिस्तानशी होणार आहे.

1 / 6
उपांत्य फेरीत टीम इंडियाने तिलक वर्माच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर अंतिम फेरी गाठली आहे. तिलक वर्मा याने 26 चेंडूत 55 धावा केल्या. यात 6 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश आहे. यासह त्याने काही विक्रम आपल्या नावावर केले आहेत. इतकंच काय तर यशस्वी जयस्वाल याने दोन दिवसापूर्वी केलेला विक्रम मोडीत काढला आहे.

उपांत्य फेरीत टीम इंडियाने तिलक वर्माच्या नाबाद अर्धशतकी खेळीच्या जोरावर अंतिम फेरी गाठली आहे. तिलक वर्मा याने 26 चेंडूत 55 धावा केल्या. यात 6 षटकार आणि 2 चौकारांचा समावेश आहे. यासह त्याने काही विक्रम आपल्या नावावर केले आहेत. इतकंच काय तर यशस्वी जयस्वाल याने दोन दिवसापूर्वी केलेला विक्रम मोडीत काढला आहे.

2 / 6
तिलक वर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाकडून बाद फेरीत 50 हून अधिक धावा करणारा तरूण फलंदाज बनला आहे. यापूर्वी यशस्वी जयस्वाल याने उपांत्यपूर्व फेरीत नेपाळ विरुद्ध 49 चेंडूत 100 केल्या होत्या. मात्र हा विक्रम दोन दिवसात मोडला गेला आहे.

तिलक वर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये टीम इंडियाकडून बाद फेरीत 50 हून अधिक धावा करणारा तरूण फलंदाज बनला आहे. यापूर्वी यशस्वी जयस्वाल याने उपांत्यपूर्व फेरीत नेपाळ विरुद्ध 49 चेंडूत 100 केल्या होत्या. मात्र हा विक्रम दोन दिवसात मोडला गेला आहे.

3 / 6
यशस्वी जयस्वाल याने 21 वर्षे 279 दिवसात ही कामगिरी केली होती. तर तिलक वर्मा याने 20 वर्षे आमि 332 दिवसात ही कामगिरी केली आहे. यामुळे कमी वयात बाद फेरीत 50 हून अधिक धावा करणारा युवा फलंदाज ठरला आहे.

यशस्वी जयस्वाल याने 21 वर्षे 279 दिवसात ही कामगिरी केली होती. तर तिलक वर्मा याने 20 वर्षे आमि 332 दिवसात ही कामगिरी केली आहे. यामुळे कमी वयात बाद फेरीत 50 हून अधिक धावा करणारा युवा फलंदाज ठरला आहे.

4 / 6
भारताकडून उपांत्य फेरीत 50 हून अधिक धावा करणार चौथा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी विराट कोहली, युवराज सिंग आणि हार्दिक पांड्या यांनी ही कामगिरी केली आहे. यात युवराज सिंग आणि हार्दिक पांड्या यांनी एकदा ही कामगिरी केली आहे. विराट कोहलीने तीन वेळा 50 हून अधिक धावा केल्या आहेत.

भारताकडून उपांत्य फेरीत 50 हून अधिक धावा करणार चौथा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी विराट कोहली, युवराज सिंग आणि हार्दिक पांड्या यांनी ही कामगिरी केली आहे. यात युवराज सिंग आणि हार्दिक पांड्या यांनी एकदा ही कामगिरी केली आहे. विराट कोहलीने तीन वेळा 50 हून अधिक धावा केल्या आहेत.

5 / 6
टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बाद फेरीत 50 हून अधिक धावा आणि एक विकेट घेण्याची किमया 2016 मध्ये विराट कोहलीने केली होती. वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने ही कामगिरी केली होती. आता 7 वर्षानंतर असंच तिलक वर्मा याने केलं आहे. 55 धावा करत एक गडी बाद केला आहे.

टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील बाद फेरीत 50 हून अधिक धावा आणि एक विकेट घेण्याची किमया 2016 मध्ये विराट कोहलीने केली होती. वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने ही कामगिरी केली होती. आता 7 वर्षानंतर असंच तिलक वर्मा याने केलं आहे. 55 धावा करत एक गडी बाद केला आहे.

6 / 6
Follow Us
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....