IND vs AUS : ऑस्ट्रेलियाचा रडीचा डाव! बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी टीम इंडियाला दिली अशी वागणूक
बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेतील तीन सामने संपले असून 1-1 ने बरोबरी आहे. त्यामुळे उर्वरित दोन सामना मालिका विजय आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 अंतिम फेरीच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. त्यामुळे बॉक्सिंग डे कसोटी सामना खूपच महत्त्वाचा आहे. असं असताना भारताची या सामन्यापूर्वी उपेक्षा करण्यात आली आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
