AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Team India : विराट कोहली आणि धोनीच्या कार्यकाळात या चार खेळाडूंचं करिअर संपलं, कसं ते जाणून घ्या

Team India : महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियासाठी खेळत असलेल्या चार क्रिकेटपटूंचं आंतरराष्ट्रीय करिअर संपुष्टात आलं. निवडकर्त्यांसोबतच कर्णधारांनीही या खेळाडूंकडे दुर्लक्ष केलं.

| Updated on: May 09, 2023 | 5:48 PM
Share
महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली हे टीम इंडियाचे कर्णधार असताना चार क्रिकेटपटूंची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द संपली. निवड समिती या चार खेळाडूंकडे दुर्लक्ष तर केलंच. कर्णधारांनी दुर्लक्ष केल्याने अचानक टीम इंडियात संधी मिळाली नाही. या चार खेळाडूंसोबत वाईट झाल्याचं क्रीडाप्रेमी सांगत आहे. महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्या कारकिर्दीत या खेळाडूंवर अन्याय झाला असल्याची टीका त्यांनी केली आहे.

महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली हे टीम इंडियाचे कर्णधार असताना चार क्रिकेटपटूंची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द संपली. निवड समिती या चार खेळाडूंकडे दुर्लक्ष तर केलंच. कर्णधारांनी दुर्लक्ष केल्याने अचानक टीम इंडियात संधी मिळाली नाही. या चार खेळाडूंसोबत वाईट झाल्याचं क्रीडाप्रेमी सांगत आहे. महेंद्रसिंग धोनी आणि विराट कोहली यांच्या कारकिर्दीत या खेळाडूंवर अन्याय झाला असल्याची टीका त्यांनी केली आहे.

1 / 5
अंबाती रायडू : भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड आणि वेल्समध्ये 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत विजयी मार्गावर होता. अशा वेळी भारतीय संघातील मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायुडूने निवृत्ती घेतली. 2019 विश्वचषक स्पर्धेसाठी संघाच्या निवडीदरम्यान, निवडकर्त्यांनी कव्हर प्लेयर म्हणून अंबाती रायडूची निवड केली होती. पण शिखर धवनच्या जागी ऋषभ पंतला इंग्लंडमध्ये बोलावण्यात आले. अष्टपैलू विजय शंकर जखमी झाल्यानंतर मयंक अग्रवालला संधी मिळाली. अंबाती रायडूला दोन वेळा डावलण्यात आलं. मयंक अग्रवालला 2019 च्या विश्वचषकात एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नसली तरी तो 15 सदस्यीय संघाचा भाग होता. विराट कोहलीने अंबाती रायडूकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच वैतागून हैदराबादच्या या खेळाडूने निवृत्तीची घोषणा करून धक्का दिला.

अंबाती रायडू : भारतीय क्रिकेट संघ इंग्लंड आणि वेल्समध्ये 2019 च्या विश्वचषक स्पर्धेत विजयी मार्गावर होता. अशा वेळी भारतीय संघातील मधल्या फळीतील फलंदाज अंबाती रायुडूने निवृत्ती घेतली. 2019 विश्वचषक स्पर्धेसाठी संघाच्या निवडीदरम्यान, निवडकर्त्यांनी कव्हर प्लेयर म्हणून अंबाती रायडूची निवड केली होती. पण शिखर धवनच्या जागी ऋषभ पंतला इंग्लंडमध्ये बोलावण्यात आले. अष्टपैलू विजय शंकर जखमी झाल्यानंतर मयंक अग्रवालला संधी मिळाली. अंबाती रायडूला दोन वेळा डावलण्यात आलं. मयंक अग्रवालला 2019 च्या विश्वचषकात एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नसली तरी तो 15 सदस्यीय संघाचा भाग होता. विराट कोहलीने अंबाती रायडूकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच वैतागून हैदराबादच्या या खेळाडूने निवृत्तीची घोषणा करून धक्का दिला.

2 / 5
अमित मिश्रा: एकेकाळी भारतीय क्रिकेट संघात अमित मिश्रा याच्या नावाची बरीच चर्चा होती. या लेगस्पिनरने चांगली गोलंदाजी केली. पण, तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अमित मिश्राला हवी तशी संधी दिली नाही. अमित मिश्राने भारतीय क्रिकेट संघासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये गोलंदाजी केली आहे. अमितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. अमित मिश्राने 22 कसोटीत 76 बळी घेतले. दरम्यान, अमित मिश्राने 2003 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. अमित मिश्राने 36 एकदिवसीय सामन्यांमध्ये 4.73 च्या इकॉनॉमी रेटने 64 विकेट घेतल्या. अमित मिश्राने 10 टी-20 सामन्यात 16 विकेट घेतल्या. पण त्याला पुरेशी संधी मिळाली नाही.

अमित मिश्रा: एकेकाळी भारतीय क्रिकेट संघात अमित मिश्रा याच्या नावाची बरीच चर्चा होती. या लेगस्पिनरने चांगली गोलंदाजी केली. पण, तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंग धोनीने अमित मिश्राला हवी तशी संधी दिली नाही. अमित मिश्राने भारतीय क्रिकेट संघासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये गोलंदाजी केली आहे. अमितने ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. अमित मिश्राने 22 कसोटीत 76 बळी घेतले. दरम्यान, अमित मिश्राने 2003 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. अमित मिश्राने 36 एकदिवसीय सामन्यांमध्ये 4.73 च्या इकॉनॉमी रेटने 64 विकेट घेतल्या. अमित मिश्राने 10 टी-20 सामन्यात 16 विकेट घेतल्या. पण त्याला पुरेशी संधी मिळाली नाही.

3 / 5
मनोज तिवारी: मनोज तिवारीने भारतीय क्रिकेट संघात छाप पाडली आहे. तिवारीने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत टीम इंडियामध्ये पदार्पण केले. मनोज तिवारीने 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर मनोज तिवारीने विशेष काही केले नाही. 12 एकदिवसीय सामन्यांमध्ये तिवारीने 26.09 च्या सरासरीने केवळ 287 धावा केल्या. त्याची सर्वोच्च धावसंख्या 104 धावांची होती. त्याचप्रमाणे त्याने 2011 मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मात्र, त्याला केवळ 3 सामन्यांमध्ये संधी आली.

मनोज तिवारी: मनोज तिवारीने भारतीय क्रिकेट संघात छाप पाडली आहे. तिवारीने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत टीम इंडियामध्ये पदार्पण केले. मनोज तिवारीने 2008 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. त्यानंतर मनोज तिवारीने विशेष काही केले नाही. 12 एकदिवसीय सामन्यांमध्ये तिवारीने 26.09 च्या सरासरीने केवळ 287 धावा केल्या. त्याची सर्वोच्च धावसंख्या 104 धावांची होती. त्याचप्रमाणे त्याने 2011 मध्ये टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. मात्र, त्याला केवळ 3 सामन्यांमध्ये संधी आली.

4 / 5
वरुण आरोन: भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज वरुण आरोनची क्रिकेट कारकीर्दही संपुष्टात आली आहे. आरोनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 63 सामन्यात गोलंदाजी केली आणि 167 विकेट घेतल्या. ही कामगिरी पाहून निवड समितीने वरुणला भारतीय क्रिकेट संघात संधी दिली. मात्र कर्णधार महेंद्रसिंग धोनीने त्याला पुरेशी संधी दिली नाही. त्याने 2011 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले. वरुण आरोनने 9 कसोटीत 18 बळी घेतले. वरुण आरोनने 2011 मध्ये इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. वरुण आरोनने 9 एकदिवसीय सामन्यात 11 विकेट घेतल्या.

वरुण आरोन: भारतीय क्रिकेट संघाचा गोलंदाज वरुण आरोनची क्रिकेट कारकीर्दही संपुष्टात आली आहे. आरोनने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 63 सामन्यात गोलंदाजी केली आणि 167 विकेट घेतल्या. ही कामगिरी पाहून निवड समितीने वरुणला भारतीय क्रिकेट संघात संधी दिली. मात्र कर्णधार महेंद्रसिंग धोनीने त्याला पुरेशी संधी दिली नाही. त्याने 2011 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले. वरुण आरोनने 9 कसोटीत 18 बळी घेतले. वरुण आरोनने 2011 मध्ये इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. वरुण आरोनने 9 एकदिवसीय सामन्यात 11 विकेट घेतल्या.

5 / 5
Follow Us
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार
रेवतीचं लग्न ठरल्याचं समजलं अन्...अजितदादांच्या आठवणीत रोहित पवार भावुक,  त्या पत्राची सोशल मीडियावर चर्चा!
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदें
आदित्य ठाकरेच आता शिंदे गटात... 14 आमदारांच्या फुटीबाबत बोलताना शिंदेंच्या आमदारानं सागळं सांगून टाकलं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं
याला म्हणतात पुरावा! दौऱ्या दरम्यान ठाकरेंच्या प्रश्नाला भाजप नेत्याचं हटके प्रत्युत्तर; थेट 40 वर्षजूना...
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलू
हे आंडू, पांडू... XXX ऑफ द बॉस... संजय राऊत बोलता बोलता हे काय बोलून गेले
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत
मुख्यमंत्री अत्यंत हतबल आत्मविश्वास गमावलेले अन्... विमानातील भेटीबाबत उद्धव ठाकरेंचा मोठा दावा