AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs BAN: टीम इंडिया तिसरा टी20 सामना जिंकून पाकिस्तानचा विक्रम मोडणार, काय ते जाणून घ्या

भारत आणि बांग्लादेश यांच्यात तिसरा टी20 सामना 12 ऑक्टोबर रोजी होत आहे. भारताने तीन सामन्यांच्या मालिकेतील 2 सामने जिंकत 2-0 ने आघाडी घेतली आहेय बांगलादेशविरुद्धचा तिसरा टी20 सामना जिंकताच भारतीय संघ पाकिस्तानचा दुर्मिळ विक्रम मोडीत काढेल.

| Updated on: Oct 11, 2024 | 8:04 PM
Share
भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. टीम इंडियासाठी हा सामना केवळ औपचारिकता आहे.  कारण टीम इंडियाने टी20 मालिका आधीच जिंकली आहे. (Photo : BCCI)

भारत आणि बांगलादेश यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणार आहे. टीम इंडियासाठी हा सामना केवळ औपचारिकता आहे. कारण टीम इंडियाने टी20 मालिका आधीच जिंकली आहे. (Photo : BCCI)

1 / 5
तिसऱ्या टी20 सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला तर पाकिस्तानचा दुर्मिळ विक्रम मोडेल. एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या संघांच्या यादीत भारत आणि पाकिस्तान समान सामने जिंकले आहेत. आता तिसरा सामना जिंकल्यास टीम इंडिया पाकिस्तानला मागे टाकेल.

तिसऱ्या टी20 सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला तर पाकिस्तानचा दुर्मिळ विक्रम मोडेल. एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या संघांच्या यादीत भारत आणि पाकिस्तान समान सामने जिंकले आहेत. आता तिसरा सामना जिंकल्यास टीम इंडिया पाकिस्तानला मागे टाकेल.

2 / 5
एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक टी20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकणाऱ्या संघांच्या यादीत युगांडा पहिल्या स्थानावर आहे. युगांडाने टी20 क्रिकेटमध्ये 2023 या वर्षात 29 सामने जिंकले आहेत. (Photo : BCCI)

एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक टी20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकणाऱ्या संघांच्या यादीत युगांडा पहिल्या स्थानावर आहे. युगांडाने टी20 क्रिकेटमध्ये 2023 या वर्षात 29 सामने जिंकले आहेत. (Photo : BCCI)

3 / 5
टीम इंडिया दुसऱ्या क्रमांकावर असून युगांडाचा विक्रम मोडण्यात अपयश आले. 2022 मध्ये टीम इंडियाने एकूण 28 टी20 सामने जिंकले. या दोन संघांनंतर टांझानियन संघ 2022 मध्ये 21 टी20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकून तिसऱ्या स्थानावर आहे. (Photo : BCCI)

टीम इंडिया दुसऱ्या क्रमांकावर असून युगांडाचा विक्रम मोडण्यात अपयश आले. 2022 मध्ये टीम इंडियाने एकूण 28 टी20 सामने जिंकले. या दोन संघांनंतर टांझानियन संघ 2022 मध्ये 21 टी20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकून तिसऱ्या स्थानावर आहे. (Photo : BCCI)

4 / 5
भारत या यादीत चौथ्या क्रमांकावर विराजमान होण्यास सज्ज आहे. भारतीय संघाने या वर्षी 20  टी20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत. यापूर्वी 2020 मध्ये पाकिस्तानने 20 सामने जिंकले होते. याचा अर्थ भारत आणि पाकिस्तानचे संघ या बाबतीत समान आहेत.हैदराबादमध्ये होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात टीम इंडिया जिंकल्यास पाकिस्तानला मागे टाकेल. टीम इंडियाचे नाव दोनदा टॉप 5 मध्ये येईल. (Photo : BCCI)

भारत या यादीत चौथ्या क्रमांकावर विराजमान होण्यास सज्ज आहे. भारतीय संघाने या वर्षी 20 टी20 आंतरराष्ट्रीय सामने जिंकले आहेत. यापूर्वी 2020 मध्ये पाकिस्तानने 20 सामने जिंकले होते. याचा अर्थ भारत आणि पाकिस्तानचे संघ या बाबतीत समान आहेत.हैदराबादमध्ये होणाऱ्या तिसऱ्या सामन्यात टीम इंडिया जिंकल्यास पाकिस्तानला मागे टाकेल. टीम इंडियाचे नाव दोनदा टॉप 5 मध्ये येईल. (Photo : BCCI)

5 / 5
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.