IND vs BAN : विराट कोहली बांगलादेशविरुद्धच्या सराव सामन्यात खेळला नाही, कारण….
टी20 वर्ल्डकप स्पर्धेपूर्वी टीम इंडियाची लिटमस टेस्ट झाली. बांगलादेशविरुद्ध सराव सामना खेळून पुढच्या दिशेने वाटचाल सुर केली आहे. या सामन्यात नाणेफेकीचा कौल जिंकून रोहित शर्माने प्रथम फलंदाजी घेतली. पण विराट कोहली मैदानात उतरला नसल्याने नेमकं काय झालं अशी चर्चा रंगली आहे. त्याचं कारण खुद्द कर्णधार रोहित शर्माने सांगितलं.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
मराठी अभिनेत्रीच्या सौंदर्याने लावलं सर्वांना वेड, फोटो पाहून व्हाल थक्क
माधुरी दीक्षितच्या स्टाइलमध्ये या अभिनेत्रीने केला लूक, फोटोंची होतेय तुफान चर्चा
बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींना टक्कर देते गोविंदाची रुमर्ड गर्लफ्रेंड, सौंदर्याचं होतंय प्रचंड कौतुक
GK: पाकिस्तानची सर्वात लांब नदी कोणती?
हाता-पायात सुन्नपणा; या व्हिटामिन्सची कमतरता तर नाही ना ?
गुलाबी गाऊनमध्ये नेहा पेंडसेचा दिलखेच अंदाज, सौंदर्याने वेधलं लक्ष
