IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित कसोटी सामन्यासाठी संघ घोषित करण्यास उशीर का? आता हे कारण आलं समोर
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. आतापर्यंत झालेल्या दोन सामन्यात 1-1 ने बरोबरी आहे. आता उर्वरित तीन सामन्यांसाठी संघ निवडताना निवड समितीची चांगलीच दमछाक झाली आहे. कोण खेळणार? कोण दुखापतग्रस्त यामुळे निवड समितीसमोर पेच निर्माण झाला आहे.
Non Stop LIVE Update
Most Read Stories