IND vs ENG : इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित कसोटी सामन्यासाठी संघ घोषित करण्यास उशीर का? आता हे कारण आलं समोर
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका सुरु आहे. आतापर्यंत झालेल्या दोन सामन्यात 1-1 ने बरोबरी आहे. आता उर्वरित तीन सामन्यांसाठी संघ निवडताना निवड समितीची चांगलीच दमछाक झाली आहे. कोण खेळणार? कोण दुखापतग्रस्त यामुळे निवड समितीसमोर पेच निर्माण झाला आहे.

1 / 7

2 / 7

3 / 7

4 / 7

5 / 7

6 / 7

7 / 7
Follow Us
जान्हवी कपूर हीने तिरुपतीच्या 3,550 पायऱ्या चढल्या, असा साजरा केला वाढदिवस
या गोष्टींमुळे अंगदुखी वाढते
डोळ्यांचे आरोग्य चांगले राखतात हे अन्नपदार्थ
पचन सुधारण्यासाठी कोणते ज्यूस मदत करतात
'बाई... कडक', मराठमोठ्या सईचा क्लासी अंदाज, चाहत्यांच्या नजरा हटेना...
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्रीचं बेडवर फोटोशूट, फोटो चर्चेत
