AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs WI : विंडीज विरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात या तीन नवख्या खेळाडूंना मिळणार संधी! कोण आहेत ते वाचा

IND vs WI: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023-2025 स्पर्धेची सुरुवात टीम इंडिया वेस्ट इंडिज मालिकेपासून करणार आहे. 12 जुलैपासून पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होईल. यापूर्वी दोन्ही संघ 2019 मध्ये शेवटची कसोटी मालिका खेळले होते.

| Updated on: Jul 10, 2023 | 7:43 PM
Share
भारत विरुद्ध वेस्ट इंडिज चार वर्षानंतर क्रिकेटमध्ये आमनसामने येत आहेत. 12 जुलैपासून पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी काही नवोदीत खेळाडूंना संघात स्थान देण्यात आलं आहे. त्याच्या कामगिरीवर त्यांचं कसोटीचं भवितव्य अवलंबून असणार आहे.

भारत विरुद्ध वेस्ट इंडिज चार वर्षानंतर क्रिकेटमध्ये आमनसामने येत आहेत. 12 जुलैपासून पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी काही नवोदीत खेळाडूंना संघात स्थान देण्यात आलं आहे. त्याच्या कामगिरीवर त्यांचं कसोटीचं भवितव्य अवलंबून असणार आहे.

1 / 6
वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेसाठी संघात नव्या चेहऱ्यांना संधी देण्या तआली आहे. यशस्वी जयस्वाल पहिल्या कसोटी सामन्यात खेळणार हे जवळपास निश्चित आहे. त्याच्यासोबत आणखी दोन नवोदीत खेळाडू मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेसाठी संघात नव्या चेहऱ्यांना संधी देण्या तआली आहे. यशस्वी जयस्वाल पहिल्या कसोटी सामन्यात खेळणार हे जवळपास निश्चित आहे. त्याच्यासोबत आणखी दोन नवोदीत खेळाडू मैदानात उतरण्याची शक्यता आहे.

2 / 6
सराव सामन्यात यशस्वी जयस्वाल याला लवकर मैदानात उतरवण्याचा टीम इंडिया व्यवस्थापनाने निर्णय घेतला आहे. यातून युवा फलंदाजाला पहिल्या कसोटी सामन्यात खेळवण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे जयस्वालने ओपनिंग केली तर शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल अशी शक्यता आहे.

सराव सामन्यात यशस्वी जयस्वाल याला लवकर मैदानात उतरवण्याचा टीम इंडिया व्यवस्थापनाने निर्णय घेतला आहे. यातून युवा फलंदाजाला पहिल्या कसोटी सामन्यात खेळवण्याचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळे जयस्वालने ओपनिंग केली तर शुभमन गिल तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करेल अशी शक्यता आहे.

3 / 6
कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा करताना यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांची सलामीच्या स्थानासाठी निवड करण्यात आली होती. पण ऋतुराजला सराव सामन्यात चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे ऋतुराजऐवजी यशस्वी संघाचा सलामीवीर म्हणून मैदानात उतरेल, अशी शक्यता आहे.

कसोटी मालिकेसाठी संघाची घोषणा करताना यशस्वी जयस्वाल आणि ऋतुराज गायकवाड यांची सलामीच्या स्थानासाठी निवड करण्यात आली होती. पण ऋतुराजला सराव सामन्यात चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे ऋतुराजऐवजी यशस्वी संघाचा सलामीवीर म्हणून मैदानात उतरेल, अशी शक्यता आहे.

4 / 6
टीम इंडियामध्ये यष्टिरक्षक म्हणून खूप स्पर्धा आहे. केएस भरतने आपल्या विकेटकीपिंग कौशल्याने सर्वांना प्रभावित केले आहे. पण फलंदाजीत त्याची कामगिरी हवी तशी नाही. त्यामुळे टीम इंडियात इशान किशनला पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे.

टीम इंडियामध्ये यष्टिरक्षक म्हणून खूप स्पर्धा आहे. केएस भरतने आपल्या विकेटकीपिंग कौशल्याने सर्वांना प्रभावित केले आहे. पण फलंदाजीत त्याची कामगिरी हवी तशी नाही. त्यामुळे टीम इंडियात इशान किशनला पदार्पणाची संधी मिळण्याची शक्यता आहे.

5 / 6
वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत भारताकडून पदार्पण करणारा मुकेश कुमार हा तिसरा खेळाडू आहे. मोहम्मद सिराज आणि जयदेव उनाडकट पहिल्या कसोटी सामन्यात खेळणार हे निश्चित आहे. त्यामुळे तिसऱ्या गोलंदाजासाठी मुकेश, शार्दुल ठाकूर आणि नवदीप सैनी यांच्यात स्पर्धा आहे. मुकेश सध्या फॉर्मात असल्याने त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे.

वेस्ट इंडिज विरुद्धच्या मालिकेत भारताकडून पदार्पण करणारा मुकेश कुमार हा तिसरा खेळाडू आहे. मोहम्मद सिराज आणि जयदेव उनाडकट पहिल्या कसोटी सामन्यात खेळणार हे निश्चित आहे. त्यामुळे तिसऱ्या गोलंदाजासाठी मुकेश, शार्दुल ठाकूर आणि नवदीप सैनी यांच्यात स्पर्धा आहे. मुकेश सध्या फॉर्मात असल्याने त्याला संधी मिळण्याची शक्यता आहे.

6 / 6
Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी