AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मॅच पाहायला आलेल्या तरुणीवर भाळला, सात दिवसांत लग्न, ‘या’ दिग्गज भारतीय गोलंदाजाची Love Story माहित आहे का?

हा भारतीय गोलंदाज त्याच्या हसमुख चेहऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. बराच काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारा भारतीय म्हणूनही त्याच्याकडे पाहिलं जातं.

| Edited By: | Updated on: Jun 15, 2021 | 3:09 PM
Share
भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळाडूंची प्रेम कहाणी त्यांच्या खेळासारखीच इंटरेस्टींग आहे. अशीच भारी Love Story आहे भारताचा माजी
वेगवान गोलंदाज आशिष नेहराची. भारतीय संघातील एक हसतमुख चेहऱ्याचा खेळाडू म्हणून नेहराची ओळख. त्याच्या सोबतच्या अनेकांनी हे मान्य देखील
केले आहे की सोशल मीडियापासून लांब असलेला नेहरा खऱ्या जीवनात मात्र बराच इंटरेस्टीगं आहे. अशीच इंटरेस्टींग नेहराची प्रेम कहाणी आहे जी क्रिकेटच्या मैदानावर
सुरु झाली होती. (Indian formar bowler Ashish Nehra And Wife Rushma Nehra Untold Love Story)

भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळाडूंची प्रेम कहाणी त्यांच्या खेळासारखीच इंटरेस्टींग आहे. अशीच भारी Love Story आहे भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराची. भारतीय संघातील एक हसतमुख चेहऱ्याचा खेळाडू म्हणून नेहराची ओळख. त्याच्या सोबतच्या अनेकांनी हे मान्य देखील केले आहे की सोशल मीडियापासून लांब असलेला नेहरा खऱ्या जीवनात मात्र बराच इंटरेस्टीगं आहे. अशीच इंटरेस्टींग नेहराची प्रेम कहाणी आहे जी क्रिकेटच्या मैदानावर सुरु झाली होती. (Indian formar bowler Ashish Nehra And Wife Rushma Nehra Untold Love Story)

1 / 5
नेहरा याच्या पत्नीचं नाव रुश्मा असं असून त्यांची पहिली भेट 2002 मध्ये नेहरा इंग्लंड दौऱ्यावर असताना झाली होती.
रुश्मा द ओवलच्या मैदानावर सामना पाहायला आली होती. त्याचवेळी नजरानजर झाली आणि एका प्रेम कहाणीचा जन्म झाला.

नेहरा याच्या पत्नीचं नाव रुश्मा असं असून त्यांची पहिली भेट 2002 मध्ये नेहरा इंग्लंड दौऱ्यावर असताना झाली होती. रुश्मा द ओवलच्या मैदानावर सामना पाहायला आली होती. त्याचवेळी नजरानजर झाली आणि एका प्रेम कहाणीचा जन्म झाला.

2 / 5
ओवलमधील भेटीनंतर दोघांच्यात गप्पागोष्टी होण्यास सुरुवात झाली. दोघेही एकमेंकाना भेटू लागले.  दोघांनी सात वर्ष रिलेशनमध्ये राहिल्यानंतर 
लग्न केलं. रुश्मा ही गुजरातची राहणारी आहे.

ओवलमधील भेटीनंतर दोघांच्यात गप्पागोष्टी होण्यास सुरुवात झाली. दोघेही एकमेंकाना भेटू लागले. दोघांनी सात वर्ष रिलेशनमध्ये राहिल्यानंतर लग्न केलं. रुश्मा ही गुजरातची राहणारी आहे.

3 / 5
नेहराने गौरव कपूरचा शो ब्रेकफास्ट विद चॅम्पियनमध्ये आपल्या  लग्नाबद्दल सांगितल. तेव्हा
तो म्हणाला आम्ही दोघेही बराच काळापासून रिलेशनमध्ये होतो. तेव्हा अचानक घरात मित्रांसोबत बसलो असताना विषय निघाला आणि मी लग्न करायचं ठरवलं. 
त्यानंतर पुढच्या सात दिवसांत मी लग्न उरकून घेतलं.

नेहराने गौरव कपूरचा शो ब्रेकफास्ट विद चॅम्पियनमध्ये आपल्या लग्नाबद्दल सांगितल. तेव्हा तो म्हणाला आम्ही दोघेही बराच काळापासून रिलेशनमध्ये होतो. तेव्हा अचानक घरात मित्रांसोबत बसलो असताना विषय निघाला आणि मी लग्न करायचं ठरवलं. त्यानंतर पुढच्या सात दिवसांत मी लग्न उरकून घेतलं.

4 / 5
रुश्मा आणि आशिष हे 2 एप्रिल, 2009 रोजी लग्नबंधनात अडकले. विशेष म्हणजे त्याच दिवशी दोन वर्षानंतर  भारताने 2011 चा विश्वचषक जिंकला.
नेहराची पत्नी रुश्मालाही क्रिकेटची आवड असल्याचं त्याने अनेकदा सांगितलं आहे.

रुश्मा आणि आशिष हे 2 एप्रिल, 2009 रोजी लग्नबंधनात अडकले. विशेष म्हणजे त्याच दिवशी दोन वर्षानंतर भारताने 2011 चा विश्वचषक जिंकला. नेहराची पत्नी रुश्मालाही क्रिकेटची आवड असल्याचं त्याने अनेकदा सांगितलं आहे.

5 / 5
Follow Us
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर....
150 व्हिडिओ, मोठा तपास; तरीही नीलम गोऱ्हे का गप्प? खरात प्रकरणावर.....
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह
नीलम गोऱ्हे आणि अशोक खरात भेटीवर प्रश्नचिन्ह.
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण
आदित्य ठाकरे थेट भाजपच्या बड्या नेत्याच्या घरी, राजकीय चर्चांना उधाण.
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?
39 आमदार भेटले होते, मग फक्त मलाच का टार्गेट केलं जातंय?.
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही
मोदी सरकार आहे तोपर्यंत कोणी भारताची एक इंचही भूमी बळकावू शकत नाही.
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.