AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ODI WC 2023 : वनडे वर्ल्डकप 2023 कोण जिंकणार? आर. अश्विन याने भारताला डावलत सांगितलं की…

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेसाठी भारतीय संघ प्रमुख दावेदार संघांपैकी एक आहे. गेल्या दहा वर्षातील आयसीसी चषकांचा दुष्काळ संपवण्याचं आव्हान देखील आहे. असं असताना फिरकीपटू आर. अश्विनच्या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. कारण त्याने भारत सोडून दुसऱ्याच संघाला जेतेपदासाठी पसंती दिली आहे.

| Updated on: Aug 09, 2023 | 6:44 PM
Share
5 ऑक्टोबरपासून आयसीसी वनडे वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत दहा खेळणार असून जेतेपदासाठी भारताला पसंती दिली जात आहे. कारण स्पर्धा भारतात असल्याने त्याचा थेट फायदा टीम इंडियाला होऊ शकतो असं सांगितलं जात आहे.

5 ऑक्टोबरपासून आयसीसी वनडे वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. या स्पर्धेत दहा खेळणार असून जेतेपदासाठी भारताला पसंती दिली जात आहे. कारण स्पर्धा भारतात असल्याने त्याचा थेट फायदा टीम इंडियाला होऊ शकतो असं सांगितलं जात आहे.

1 / 9
टीम इंडिया 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. या सामन्यातून विजयी सुरुवात करण्याचा टीम इंडियाचा मानस आहे. तर 10 वर्षांचा आयसीसी चषकांचा दुष्काळ संपण्याच्या दिशेने पहिलं पाऊल असणार आहे.

टीम इंडिया 8 ऑक्टोबर रोजी चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिला सामना खेळणार आहे. या सामन्यातून विजयी सुरुवात करण्याचा टीम इंडियाचा मानस आहे. तर 10 वर्षांचा आयसीसी चषकांचा दुष्काळ संपण्याच्या दिशेने पहिलं पाऊल असणार आहे.

2 / 9
आजी माजी क्रिकेटपटूंनी यावेळी विश्वचषक जेतेपदासाठी आपली मतं मांडली आहेत. अनेक दिग्गज खेळाडूंच्या मते टीम इंडियाला जेतेपदासाठी प्रमुख दावेदार मानलं जात आहे.

आजी माजी क्रिकेटपटूंनी यावेळी विश्वचषक जेतेपदासाठी आपली मतं मांडली आहेत. अनेक दिग्गज खेळाडूंच्या मते टीम इंडियाला जेतेपदासाठी प्रमुख दावेदार मानलं जात आहे.

3 / 9
एकीकडे टीम इंडियाच्या नावाची चर्चा होत असताना फिरकीपटू आर. अश्विनने वर्तवलेल्या भाकीताने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण त्याने टीम इंडिया ऐवजी दुसऱ्याच संघाला पसंती दिली आहे.

एकीकडे टीम इंडियाच्या नावाची चर्चा होत असताना फिरकीपटू आर. अश्विनने वर्तवलेल्या भाकीताने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कारण त्याने टीम इंडिया ऐवजी दुसऱ्याच संघाला पसंती दिली आहे.

4 / 9
असं पाहिलं प्रत्येक खेळाडू हा आपल्या देशाला प्राधान्य देतो. पण आर. अश्विन याने जेतेपदासाठी ऑस्ट्रेलियाला पसंती दिली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

असं पाहिलं प्रत्येक खेळाडू हा आपल्या देशाला प्राधान्य देतो. पण आर. अश्विन याने जेतेपदासाठी ऑस्ट्रेलियाला पसंती दिली आहे. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

5 / 9
आर. अश्विन याने जेतेपदासाठी ऑस्ट्रेलियाची निवड करण्यामागचं कारणही स्पष्ट केलं आहे. टीम इंडियावरील दबाव कमी करण्यासाठी ही निवड केल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे.

आर. अश्विन याने जेतेपदासाठी ऑस्ट्रेलियाची निवड करण्यामागचं कारणही स्पष्ट केलं आहे. टीम इंडियावरील दबाव कमी करण्यासाठी ही निवड केल्याचं त्याने स्पष्ट केलं आहे.

6 / 9
"वनडे वर्ल्डकप जेतेपदासाठी माझी पसंती ऑस्ट्रेलियाला आहे. मला माहिती आहे अनेक दिग्गज खेळाडूंनी भारताला पसंती दिली आहे. पण ही टीम इंडियाला दडपणाखाली ठेवण्याची रणनिती आहे.", असं त्याने स्पष्टपणे सांगितलं.

"वनडे वर्ल्डकप जेतेपदासाठी माझी पसंती ऑस्ट्रेलियाला आहे. मला माहिती आहे अनेक दिग्गज खेळाडूंनी भारताला पसंती दिली आहे. पण ही टीम इंडियाला दडपणाखाली ठेवण्याची रणनिती आहे.", असं त्याने स्पष्टपणे सांगितलं.

7 / 9
आयसीसी स्पर्धा जवळ आली की इतर देशांचे माजी खेळाडू भारताला पसंती देतात आणि संघावरील दडपण वाढवतात. त्याचा थेट परिणाम खेळावर दिसून येतात.

आयसीसी स्पर्धा जवळ आली की इतर देशांचे माजी खेळाडू भारताला पसंती देतात आणि संघावरील दडपण वाढवतात. त्याचा थेट परिणाम खेळावर दिसून येतात.

8 / 9
टीम इंडिया जेतेपदासाठी प्रमुख संघांपैकी एक आहे. पण मला संघावर विनाकारण दडपण आणायचं नाही. म्हणून मी माझी पसंती ऑस्ट्रेलियाला दिली आहे, असं आर. अश्विन याने यूट्यूब चॅनेलला सांगितलं.

टीम इंडिया जेतेपदासाठी प्रमुख संघांपैकी एक आहे. पण मला संघावर विनाकारण दडपण आणायचं नाही. म्हणून मी माझी पसंती ऑस्ट्रेलियाला दिली आहे, असं आर. अश्विन याने यूट्यूब चॅनेलला सांगितलं.

9 / 9
Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...