IND vs ENG : शुबमन गिलचा विश्वविक्रम फक्त 27 धावांनी हुकला, जर तसं झालं असतं तर…
दुसऱ्या कसोटीत भारतीय संघ विजयापासून 7 विकेट दूर आहे. पण पावसाच्या स्थितीमुळे आता सामना ड्रॉ होऊ शकतो. भारताने इंग्लंडसमोर विजयासाठी 608 धावांचं आव्हान ठेवलं आहे. इंग्लंडने 3 गडी गमवून 72 धावा केल्या आहेत. अजूनही 536 धावांची आवश्यकता आहे.

1 / 5

2 / 5

3 / 5

4 / 5

5 / 5
Virat Kohli : शतक 1, विक्रम अनेक, विराटचा धमाका
IND vs SA : हर्षित राणाला आयसीसीकडून झटका, नक्की काय झालं?
टीम इंडियाची टी 20i वर्ल्ड कप 2026 साठी जर्सी कशी असेल?
हिटमॅन रोहितला ख्रिस गेल याचा रेकॉर्ड ब्रेक करण्यासाठी 5 सिक्सची गरज
सारा तेंडुलकरचे हिवाळा स्पेशल ड्रिंक, या 4 पदार्थांपासून ती स्वत: बनवते हे पेय
महिलेला बुक्का मारला, दरोडा घातला, आता क्रिकेटरला अशी शिक्षा
