बॉर्डर गावस्कर कसोटी मालिकेपूर्वी विराट कोहलीला धक्का, झालं असं की…
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका पार पडणार आहे. ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप अंतिम फेरीसाठी खूपच महत्त्वाची आहे. भारताला काहीही करून पाच पैकी चार सामन्यात विजय मिळवणं भाग आहे. असं असताना विराट कोहलीला एक धक्का बसला आहे. न्यूझीलंड आणि बांगलादेशविरुद्धची खराब कामगिरीचा फटका बसला आहे.

1 / 6

2 / 6

3 / 6

4 / 6

5 / 6

6 / 6
Follow Us
Icc स्पर्धेतील बाद फेरीत भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज, बुमराह कितव्या स्थानी?
आयपीएलच्या 19 व्या मोसमाचा 28 मार्चपासून थरार, तुमच्या टीमचा कॅप्टन कोण?
फँड्री चित्रपटातील शालू आता कशी दिसते? शेवटचा फोटो पाहून सर्वच थक्क
मराठी अभिनेत्रीचा शॉर्ट ड्रेसमध्ये हॉट लूक, ओळखलं का?
उन्हाळ्यात 'ही' 7 फळं खा आणि अनेक समस्या दूर ठेवा
जगातील गोल्ड कॅपिटल म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
