AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विराट कोहली फक्त 27 दिवसांसाठी टीम इंडियाकडून खेळणार, जाणून घ्या कसं ते

विराट कोहलीने टी20 नंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. आता विराट कोहली फक्त वनडे क्रिकेटमध्ये खेळताना दिसणार आहे. विराट कोहलीने वनडे वर्ल्डकप 2027 साठी तयारी करत असल्याचं अनेकांचं म्हणणं आहे. या दोन वर्षात फक्त वनडे क्रिकेट सराव करताना दिसणार आहे.

| Updated on: May 14, 2025 | 7:52 PM
Share
विराट कोहलीने टी20 नंतर कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर फक्त वनडे क्रिकेट खेळताना दिसणार आहे. विराट कोहली 2027 वनडे वर्ल्डकप स्पर्धेपर्यंत खेळेल असा अंदाज आहे. म्हणजेच दोन वर्षे वनडे क्रिकेट खेळणार आहे. (Photo- PTI)

विराट कोहलीने टी20 नंतर कसोटी क्रिकेटला रामराम ठोकला आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर फक्त वनडे क्रिकेट खेळताना दिसणार आहे. विराट कोहली 2027 वनडे वर्ल्डकप स्पर्धेपर्यंत खेळेल असा अंदाज आहे. म्हणजेच दोन वर्षे वनडे क्रिकेट खेळणार आहे. (Photo- PTI)

1 / 5
2027 वनडे वर्ल्डकप संपल्यानंतर विराट कोहली क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमधून निवृत्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील वनडे वर्ल्डकपपर्यंत भारतीय संघ 27 वनडे सामने खेळणार आहे. म्हणजेच फक्त 27 दिवसांसाठी टीम इंडियासाठी खेळेल.  (Photo- PTI)

2027 वनडे वर्ल्डकप संपल्यानंतर विराट कोहली क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमधून निवृत्त होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढील वनडे वर्ल्डकपपर्यंत भारतीय संघ 27 वनडे सामने खेळणार आहे. म्हणजेच फक्त 27 दिवसांसाठी टीम इंडियासाठी खेळेल. (Photo- PTI)

2 / 5
या वर्षी टीम इंडिया बांग्लादेश, दक्षिण अफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. तर 2026 मध्ये न्यूझीलंड, अफगाणिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड आणि श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे.  (Photo- PTI)

या वर्षी टीम इंडिया बांग्लादेश, दक्षिण अफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. तर 2026 मध्ये न्यूझीलंड, अफगाणिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड आणि श्रीलंकेविरुद्ध तीन सामन्यांची वनडे मालिका खेळणार आहे. (Photo- PTI)

3 / 5
27 सामन्यांपैकी 18 सामने हे भारतात होणार आहेत. याचा अर्थ पुढील दोन वर्षात विराट कोहली देशांतर्गत क्रिकेटमध्ये 18 सामने खेळेल. दरम्यान, भारताच्या वनडे वर्ल्डकप संघाची रुपरेषा 2026 नंतर ठरेल.  (Photo- PTI)

27 सामन्यांपैकी 18 सामने हे भारतात होणार आहेत. याचा अर्थ पुढील दोन वर्षात विराट कोहली देशांतर्गत क्रिकेटमध्ये 18 सामने खेळेल. दरम्यान, भारताच्या वनडे वर्ल्डकप संघाची रुपरेषा 2026 नंतर ठरेल. (Photo- PTI)

4 / 5
विराट कोहलीला या 27 सामन्यात चांगली कामगिरी करावी लागणार आहे. या सामन्यात चमकदार कामगिरी केली तर त्याला वनडे वर्ल्डकप 2027 संघात स्थान मिळेल. त्यामुळे विराट कोहली कशी कामगिरी करतो याकडे लक्ष लागून आहे.  (Photo- PTI)

विराट कोहलीला या 27 सामन्यात चांगली कामगिरी करावी लागणार आहे. या सामन्यात चमकदार कामगिरी केली तर त्याला वनडे वर्ल्डकप 2027 संघात स्थान मिळेल. त्यामुळे विराट कोहली कशी कामगिरी करतो याकडे लक्ष लागून आहे. (Photo- PTI)

5 / 5
Follow Us
उद्धव ठाकरेंच्या उपस्थित रामरक्षा पठणाला सुरुवात; पहा व्हिडीओ
Ramraksha Andolan Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंच्या उपस्थित रामरक्षा पठणाला सुरुवात, पहा व्हिडीओ
उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल
उद्धव ठाकरेंच्या राम रक्षा आंदोलनासाठी महंत आणि पंडित दादरमध्ये दाखल; शंख नाद अन्...
धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं... पांडवकडा धबधब्यावर मोठी
kharghar | धो-धो पावसादरम्यानच गेले फिरायला अन् दोघं... पांडवकडा धबधब्यावर मोठी दुर्घटना
खरंच काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींची ऑफर...खुद्द नेता
खरंच काँग्रेसचा आमदार शिंदेंच्या संपर्कात? 20 कोटींची ऑफर...खुद्द नेत्यानेच समोर येत सस्पेन्स संपवला!
मोठी बातमी! 130 ज्येष्ठ शिवसैनिक ठाकरेंच्या भेटीला, तासभराच्या बैठकीत
मोठी बातमी! 130 ज्येष्ठ शिवसैनिक ठाकरेंच्या भेटीला, तासभराच्या बैठकीत काय घडलं? मातोश्रीवर घडामोडींना वेग
शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट! कृषीमंत्री माध्यमांसमोरच म्हणाले...
Dattatray Bharne | शेतकरी कर्जमाफीबाबत मोठी अपडेट! कृषीमंत्री माध्यमांसमोरच म्हणाले...
राज्यात मुसळधार पावासाचा आणखी एक बळी, CCTV तून धक्कादायक माहिती समोर
Kurla | राज्यात मुसळधार पावासाचा आणखी एक बळी, CCTV तून धक्कादायक माहिती समोर
काय राहिलंय आता? ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावताच भाजप नेत्याचं ते विधान
काय राहिलंय आता? राहिलेत ते... ठाकरेंनी तातडीची बैठक बोलावताच भाजप नेत्याचं ते विधान चर्चेत
मोठी बातमी! ठाण्यातील नामांकित शाळेची भिंत कोसळी, सर्वत्र भीतचं...
Thane | मोठी बातमी! ठाण्यातील नामांकित शाळेची भिंत कोसळी, सर्वत्र भीतचं वातावरण
पावसात झाडांची दहशत! वादळी वाऱ्यासह होणऱ्या पावासामुळे सतत पडझड
Mumbai | पावसात झाडांची दहशत! वादळी वाऱ्यासह होणऱ्या पावासामुळे सतत पडझड