AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup 2023 : उपांत्य फेरी गाठण्यासाठी टीम इंडियाला आता फक्त इतकं करावं लागेल, जाणून घ्या समीकरण

World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. सलग पाच सामने जिंकत उपांत्य फेरीवर दावा ठोकला आहे. पण अजूनही स्पर्धेत चार सामने बाकी आहेत. त्यामुळे पुढचं गणित कसं असेल ते समजून घ्या.

| Updated on: Oct 23, 2023 | 6:42 PM
Share
वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी फेरी रॉबिन राउंड पद्धतीने खेळली जात आहे. प्रत्येक संघ एकूण 9 सामने खेळणार आहे. तर गुणतालिकेत टॉप 4 ला असलेले संघ उपांत्य फेरी गाठणार आहेत. भारताने उपांत्य फेरीकडे कूच केली आहे.

वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी फेरी रॉबिन राउंड पद्धतीने खेळली जात आहे. प्रत्येक संघ एकूण 9 सामने खेळणार आहे. तर गुणतालिकेत टॉप 4 ला असलेले संघ उपांत्य फेरी गाठणार आहेत. भारताने उपांत्य फेरीकडे कूच केली आहे.

1 / 6
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाने पाच पैकी पाच सामन्यात विजय मिळवला आहे. 10 गुण आणि +1.353 नेट रनरेटसह पहिल्या स्थानावर आहे. तर न्यूझीलंडचा संघ 8 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाने पाच पैकी पाच सामन्यात विजय मिळवला आहे. 10 गुण आणि +1.353 नेट रनरेटसह पहिल्या स्थानावर आहे. तर न्यूझीलंडचा संघ 8 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

2 / 6
उपांत्य फेरी गाठण्यासाठी किमान सहा सामने जिंकणं गरजेचं आहे. त्यामुळे भारताने पुढचा सामना जिंकल्यास उपांत्य फेरीतील स्थान निश्चित होणार आहे. भारताला अजून चार सामने खेळायचे आहेत.

उपांत्य फेरी गाठण्यासाठी किमान सहा सामने जिंकणं गरजेचं आहे. त्यामुळे भारताने पुढचा सामना जिंकल्यास उपांत्य फेरीतील स्थान निश्चित होणार आहे. भारताला अजून चार सामने खेळायचे आहेत.

3 / 6
टीम इंडियाने चार पैकी एक जरी सामना जिंकला तरी उपांत्य फेरीचं स्थान निश्चित होईल. 29 ऑक्टोबरला इंग्लंड विरुद्ध, 2 नोव्हेंबरला श्रीलंका, 5 नोव्हेंबरला दक्षिण अफ्रिका आणि 12 नोव्हेंबरला नेदरलँड विरुद्ध सामना असेल.

टीम इंडियाने चार पैकी एक जरी सामना जिंकला तरी उपांत्य फेरीचं स्थान निश्चित होईल. 29 ऑक्टोबरला इंग्लंड विरुद्ध, 2 नोव्हेंबरला श्रीलंका, 5 नोव्हेंबरला दक्षिण अफ्रिका आणि 12 नोव्हेंबरला नेदरलँड विरुद्ध सामना असेल.

4 / 6
चार पैकी एका सामन्यात विजय मिळवणं टीम इंडियाला सोपं आहे. त्यामुळे वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत आरामात स्थान मिळवेल. त्याचबरोबर न्यूझीलंडचं उपांत्य फेरीचं जवळपास निश्चित होईल.

चार पैकी एका सामन्यात विजय मिळवणं टीम इंडियाला सोपं आहे. त्यामुळे वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत आरामात स्थान मिळवेल. त्याचबरोबर न्यूझीलंडचं उपांत्य फेरीचं जवळपास निश्चित होईल.

5 / 6
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, हार्दिक पांड्या, आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, इशान किशन, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, हार्दिक पांड्या, आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, इशान किशन, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

6 / 6
Follow Us
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल
व्ही.के. सिंगला का वाचवलं जातंय? रोहित पवारांचा गंभीर सवाल.
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका
एका परिवाराची गुलामगिरी करणाऱ्यांनी...; फडणवीसांची खोचक टीका.
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका
... तर संजय राऊतांची अडचण होईल; नवनाथ बन यांची खरमरीत टीका.
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ
राज्यसभेत परराष्ट्रमंत्र्यांचं निवेदन; विरोधकांचा गदारोळ.
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका
विरोधकांचं कृत्य निंदनीय, त्यांना...; जे. पी. नड्डा संसदेत यांची टीका.
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला
जनतेने त्यांना त्यांची जागा दाखवली! फडणवीसांचा विरोधकांना टोला.
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!
वारकऱ्यांच्या गर्दीने पैठणचे गोदावरी नदीचे पात्र फुलले!.
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत
जे बोलणार ते 19 मार्चलाच! राज ठाकरेंनी रायगडावर बोलताना व्यक्त केलं मत.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचे आंदोलन; सातबारा कोराची मागणी.
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं
युद्ध वाढलं तर महागाई वाढणार! शशिकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं.