AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

World Cup 2023 : उपांत्य फेरी गाठण्यासाठी टीम इंडियाला आता फक्त इतकं करावं लागेल, जाणून घ्या समीकरण

World Cup 2023 : वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाने आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. सलग पाच सामने जिंकत उपांत्य फेरीवर दावा ठोकला आहे. पण अजूनही स्पर्धेत चार सामने बाकी आहेत. त्यामुळे पुढचं गणित कसं असेल ते समजून घ्या.

| Updated on: Oct 23, 2023 | 6:42 PM
Share
वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी फेरी रॉबिन राउंड पद्धतीने खेळली जात आहे. प्रत्येक संघ एकूण 9 सामने खेळणार आहे. तर गुणतालिकेत टॉप 4 ला असलेले संघ उपांत्य फेरी गाठणार आहेत. भारताने उपांत्य फेरीकडे कूच केली आहे.

वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील साखळी फेरी रॉबिन राउंड पद्धतीने खेळली जात आहे. प्रत्येक संघ एकूण 9 सामने खेळणार आहे. तर गुणतालिकेत टॉप 4 ला असलेले संघ उपांत्य फेरी गाठणार आहेत. भारताने उपांत्य फेरीकडे कूच केली आहे.

1 / 6
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाने पाच पैकी पाच सामन्यात विजय मिळवला आहे. 10 गुण आणि +1.353 नेट रनरेटसह पहिल्या स्थानावर आहे. तर न्यूझीलंडचा संघ 8 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाने पाच पैकी पाच सामन्यात विजय मिळवला आहे. 10 गुण आणि +1.353 नेट रनरेटसह पहिल्या स्थानावर आहे. तर न्यूझीलंडचा संघ 8 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

2 / 6
उपांत्य फेरी गाठण्यासाठी किमान सहा सामने जिंकणं गरजेचं आहे. त्यामुळे भारताने पुढचा सामना जिंकल्यास उपांत्य फेरीतील स्थान निश्चित होणार आहे. भारताला अजून चार सामने खेळायचे आहेत.

उपांत्य फेरी गाठण्यासाठी किमान सहा सामने जिंकणं गरजेचं आहे. त्यामुळे भारताने पुढचा सामना जिंकल्यास उपांत्य फेरीतील स्थान निश्चित होणार आहे. भारताला अजून चार सामने खेळायचे आहेत.

3 / 6
टीम इंडियाने चार पैकी एक जरी सामना जिंकला तरी उपांत्य फेरीचं स्थान निश्चित होईल. 29 ऑक्टोबरला इंग्लंड विरुद्ध, 2 नोव्हेंबरला श्रीलंका, 5 नोव्हेंबरला दक्षिण अफ्रिका आणि 12 नोव्हेंबरला नेदरलँड विरुद्ध सामना असेल.

टीम इंडियाने चार पैकी एक जरी सामना जिंकला तरी उपांत्य फेरीचं स्थान निश्चित होईल. 29 ऑक्टोबरला इंग्लंड विरुद्ध, 2 नोव्हेंबरला श्रीलंका, 5 नोव्हेंबरला दक्षिण अफ्रिका आणि 12 नोव्हेंबरला नेदरलँड विरुद्ध सामना असेल.

4 / 6
चार पैकी एका सामन्यात विजय मिळवणं टीम इंडियाला सोपं आहे. त्यामुळे वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत आरामात स्थान मिळवेल. त्याचबरोबर न्यूझीलंडचं उपांत्य फेरीचं जवळपास निश्चित होईल.

चार पैकी एका सामन्यात विजय मिळवणं टीम इंडियाला सोपं आहे. त्यामुळे वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारत आरामात स्थान मिळवेल. त्याचबरोबर न्यूझीलंडचं उपांत्य फेरीचं जवळपास निश्चित होईल.

5 / 6
टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, हार्दिक पांड्या, आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, इशान किशन, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

टीम इंडिया : रोहित शर्मा (कर्णधार), श्रेयस अय्यर, शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, हार्दिक पांड्या, आर अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकुर, इशान किशन, केएल राहुल, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.

6 / 6
Follow Us
आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला
Ganeshotsav | आर्थर रोड राजा गणेश मंडळाचा अनोखा देखावा; ज्येष्ठांच्या आरोग्याचा दिला महत्त्वाचा संदेश
कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा!
Radhakrishna Vikhepatil | कायदेशीर बाबींना वेळ द्या, आंदोलन स्थगित करा! राधाकृष्ण विखे पाटलांचं मनोज जरांगेंना आवाहन
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला
Nitin Nabin | भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन तातडीने सुनेत्रा पवारांच्या भेटीला, राजकीय कारण काय?
जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती
ChandrakantPatil | जरांगेंच्या 13 पैकी 12 मागण्या मान्य! चंद्रकांत पाटलांची मोठी माहिती; पुढे म्हणाले...
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
भोंदू खरातच्या जामीन अर्जाबाबत... कोर्टातील सुनावणीत नेमकं काय घडलं?
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी फडणवीस-नबीन; सिद्धिविनायक मंदिरात...
गणेशोत्सवात बाप्पाच्या चरणी CM फडणवीस- नितीन नबीन; सिद्धिविनायक मंदिरात घेतले बप्पांचे दर्शन!
जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल
Vijay Wadettiwar | जरांगेंच्या 12 मागण्या कोणत्या? विजय वडेट्टीवारांचा सरकारला थेट सवाल, म्हणाले...
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड
महाराष्ट्रातील 19 जिल्हे दुष्काळाच्या उंबरठ्यावर! पावसाचा खंड, पिकांची स्थिती काय?
ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात...
Shivsena | उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावरच शिंदे गटाचा सवाल! सुप्रीम कोर्टात नीरज किशन कौलांचा मोठा युक्तिवाद
मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच
Manoj Jarange Patil | मनोज जरांगे यांचा पुढील दौरा कसा असेल, व्हिडिओ बघाच